Rahul Gandhi statement Lord Shri Ram a mere mythological character राहुल गांधी यांनी प्रभू श्रीराम यांना केवळ पौराणिक पात्र म्हटल्याने, देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य ही कुठलीही तात्कालिक चूक नसून, ती काँग्रेसच्या आजवरच्या दीर्घकालीन हिंदूविरोधी दृष्टिकोनाची पुराव्याने सिद्ध होणारी साखळी आहे.
Read More
हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. 'टॉप गन' आणि 'बॅटमॅन फॉरएव्हर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे किल्मर लॉस एंजेलिसमध्ये मंगळवारी न्यूमोनियामुळे निधन पावले, अशी माहिती त्यांच्या मुलीने, मर्सिडीज किल्मरने दिली. २०१४ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते, मात्र त्यानंतर ते बरे झाले होते. परंतु, ट्रॅकिओटोमी शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज पूर्णपणे बदलला आणि त्यांचा अभिनय प्रवासही मर्यादित झाला. तरीही, २०२२ मध्ये आलेल्या 'टॉप गन:
जगातील दिग्गज कंपनी गुगल आता एआयच्या क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. काही रिपोर्टनुसार, गुगल चॅटबॉट स्टार्टअप क्यारेक्टर.एआय मध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. गुगल आपल्या क्लाउड सेवा आणि टेन्सर प्रोसेसिंग युनिट्समध्ये आधीपासूनच क्यारेक्टर एआय या चॅटबॉटचा वापर करत आहे.
पोलिसांचे आयुष्य आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. मराठीतच म्हणायचे तर ‘दे दणादण’, ’माझा छकुला’, ‘पछाडलेला’, ’पोलीस लाईन’, ’शेंटीमेंटल’, ’मुंबईचा फौजदार’ किंवा मग सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट असो, त्यातही त्यांनी मनाला भिडणारा हवालदार कायम साकारला. असे हे ज्यावेळी कलाकार पोलिसांची वर्दी अंगावर चढवतात, त्यावेळी त्यांच्या मनातल्या भावना नेमक्या काय असतात, हे आगामी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर काही कलाकारांशी संवाद साधून जाणून घ्यायचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेल
नामस्मरणाने अंत:करण शुद्ध होऊ लागल्यावर दोषांचा भार हलका होऊ लागतो. त्या दोषांत गुरफटून न जाता माणूस त्यांच्याकडे तटस्थपणे पाहू लागतो. नामस्मरण भ्रांत मनाला शांत करते. यासाठी दिवसाचा प्रारंभ नामस्मरणाने, देवाच्या नावाने करावा, असे समर्थांसारखे थोर संत विचारवंत आग्रहाने सांगत आलेले आहेत.
आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. समर्थांच्या काळी म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांमुळे सर्वत्र हिंदू समाजाची वाताहत झालेली होती.
केजरीवाल यांचे सहकारी आमदार अमानतुल्लाह खान ‘बॅड कॅरेक्टर’ म्हणून घोषित
मुंबईला आपलेसे करत त्याने आपल्या व्यक्तिचित्रणाच्या आवडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जाणून घेऊया राज्य शासन पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रकाश बाबासाहेब कुर्हे याच्याविषयी...
केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदीय स्थायी समितीने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. त्यांना १८ जून रोजी समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन आयटी कायद्यांविषयी यात चर्चा होऊ शकते.वृत्तसंस्था एएनआय च्या मते, नागरी हक्कांचे रक्षण, सोशल किंवा ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखणे आणि डिजिटल जागेत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर ट्विटरला निवेदन देण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष तिरुअनंतपुरमचे कॉंग्रेसचे खा
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विकी वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स खूपच वाढला आहे.
ऐहिक जगात जीवन जगताना आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. वर्षानुवर्षे त्या जशा या जगात स्थिर असतात, तशाच त्या नव्या नवलाईने घडतही असतात. या नव्या-जुन्या गोष्टींप्रमाणेच अनेक घटना-प्रसंगही असतात. या गोष्टीत शहरं व शहरातील राहणीमान असतं. या गोष्टी गावाकडच्या नैसर्गिक जीवनाचा अशा रोजच्या जगण्याशी व माणसाच्या ‘असण्याशी’ जोडलेल्या असतात, त्या कधी श्रीमंती थाटाच्या, आर्थिक भरभराटीच्या असतात, कधी त्या झोपडपट्टीच्या स्वरूपात, गरिबीच्या अंधाराच्या असतात, कधी बजबजाटाच्या असतात, तर त्यात कधी स्मशान शांतता असते.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ती या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.