मुंबई विद्यापीठाच्या बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने परिसंवादातील विचारमंथन मांडणारा हा लेख...
Read More
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
जर्मनीतील बलात्कार प्रकरणात चक्क धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झाली नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या बलात्कार प्रकरणावर टीका करणाऱ्या युवतीलाच शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.
ठाणे शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात दोन आठवड्यात आवश्यक सेवा सुविधा देण्यात येणार. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यानिमित्ताने ९ व १० सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता २० सदस्य राष्ट्र आणि इतर काही अतिथी राष्ट्रांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहे.
राज्यपाल हे त्या त्या राज्यातील विद्यापीठांचे कुलपती. पण, राज्यपालांचे हे पद आणि दायित्व केवळ शोभेचे-समारंभांपुरते मर्यादित नसून, विद्यापीठांच्या कारभाराला शिस्त लावणेही तितकेच महत्त्वाचे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती असलेल्या रमैश बैस यांनी परवाच्या बैठकीत कुलगुरुंची निकालविलंबावरुन केलेली कानउघडणी म्हणूनच स्वागतार्ह ठरावी.
बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी विठ्ठलाला साकडं घातले. त्याच पसायदानाचा आदर्श ठेवून ‘याज्ञवल्क्य’ संस्था ज्ञातिबांधवांसहित सर्व कल्याणकरांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी गेली ६७ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेविषयी जाणून घेऊया.
केरळमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सोमवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 9 कुलगुरूंना त्यांच्या पदांचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरील गदारोळावर सोमवारी दुपारी केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्व नऊ विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपाल अंतिम निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत पदावर राहता येणार असल्याचा निर्णय दिला आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी सर्व नऊ विद्यापीठांच्या कुलगुरुंना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. तसेच त्याचे उत्तर दि. 3 नोव्हेंबरपर्यंत देण्याचे म्हटले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम पुणे येथे येत्या शनिवार, दि. २१ मे रोजी आयोजित करण्यात आला असून केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे.
माजी कुलगुरू एम जगदीश यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
संस्कृत ही देशातील सर्व भाषांचा आत्मा आहे. भारतातील प्राचीन साहित्याचा समृध्द ठेवा मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे काम कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात व्हावे. त्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कौशल्याधारित आणि ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याकामी आग्रही असणारे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याविषयी...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
सध्या महाराष्ट्रातच नव्हे, तर तेलंगणसारख्या इतर राज्यामध्ये देखील विद्यापीठाच्या परीक्षा घ्याव्यात की घेऊ नये, यावरून गदारोळ, गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्रात तर या गोंधळाला राज्यपाल, विद्यापीठाचे कुलपती विरुद्ध राज्य सरकार असा राजकारणी रंग लाभला आहे. या निमित्ताने एकूणच आपल्या देशातील शालेय, विद्यापीठीय, परीक्षा पद्धतीची चर्चा करण्याची, एकूण व्यवस्थेचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे राष्ट्रीय उर्दू विद्यालयचे कुलगुरू फिरोझ बख्त अहमद यांनी समर्थन केले आहे. सत्तेसाठी विरोधक याचा अपप्रचार करून फायदा घेऊ पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे
नागूपरच्या खेड्यातली अंत्यज जगणे जगणारी शशी घवघवे आज एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी म्हणून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दीपस्तंभ ठरल्या आहेत. त्यांच्या जगण्याचा वेध...
अभाविपने डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या राजकारणाचा हिंसक चेहरा उघड करण्यासाठी हा देशव्यापी संपर्क कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले.
मुंबई विद्यापीठाचे गुण पडताळणीमध्ये होणारे गोंधळ, निकालात दिरंगाई असे विविध कारनामे समोर आले आहेत. आता त्यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे, परीक्षेला उपस्थित न राहताही उत्तीर्ण होण्याची.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या चांसलर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. ही भेट औपचारिक आणि अतिशय महत्वाची भेट ठरली आहे.