महापुरूषांचे पुतळे आणि वादविवाद हे समीकरण तसे जुनेच. आस्थेच्या, अस्मितेच्या राजकारणापासून ते पुतळ्यांच्या उपयुक्ततेपर्यंत, सार्या विषयावर वाद होतात आणि बहुतांश वेळा अखेर पुतळा उभारला जातोच. हा पुतळा म्हणजे निव्वळ एक प्रतिकृती नसते. या पुतळ्यांच्या माध्यमातून, समाजाला त्याच्या इतिहासाचा समृद्ध वारसा जपायचा असतो. कालांतराने या स्मारकांचे रूपांतर स्फूर्तिस्थळांमध्ये होते आणि अबोध पातळीवर लोकं पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांना जिवंत करतात. कलाकुसर करून निर्माण केलेली ही शिल्पं बर्याचदा वादाच्या भोवर्यातसुद्धा
Read More
( IPL playoffs update ) २०२५ आयपीएल हंगामाच्या प्ले ऑफच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. बुधवार, २१ मे रोजीचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना आयपीएलमधील प्ले ऑफचं तिकीट कुणाला मिळणार हे ठरवणार आहे. प्ले ऑफमधील चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्ली संघासाठी आजचा सामना संधी आहे. त्यामुळे आता ही मॅच कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Indians dominate capital market राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांच्या मालकी हक्कात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना मागे टाकले आहे. गेल्या 22 वर्षांत प्रथमच अशी घटना घडली आहे. यावरून भारतीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर आणि देशाच्या वेगवान प्रगतीवर दाखवलेला विश्वास प्रकर्षाने अधोरेखित होतो.
Shivacharitrashri is being created in the country capital
Pakistan मधील फैसलाबादमध्ये दहशतवाद विरोधी न्यायालयाने शुक्रवारी दंगलीतील एका आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अनेक चर्च आणि ख्रिश्चनांची घरे जाळली गेली, तसेच १० वर्षांचा तुरूंगवास आणि एकूण ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. १६ ऑगस्ट २०२३ रोजी, पवित्र कुराणाच्या कथित अपवित्रतेच्या मुद्द्यावरून जरनवालात दंगल उसळली आणि जमावाने अनेक चर्च आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी घरे जाळली आहेत.
( Maharashtra will be EV Manufacturing National Capital Devendra Fadanvis ) “डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांमुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक ‘ईव्ही’वर आणण्याबाबत ठोस नियोजन केले जात आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईव्ही’ उत्पादनाचे अतिविशाल प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे नॅशनल कॅपिटल’ म्हणून नावारुपास येईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी विधान परिषदेत व्यक
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार आहे. यंदा बडोदा, बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई या ४ शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
दिल्ली विधानसभा ( Delhi Assembly ) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या राजधानीत गोठवणारे शीतवारे आणि पावसांच्या सरींतही राजकीय वातावरण मात्र तापलेलेच. दिल्लीचे रण आता पूर्णपणे पेटले आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘आप’ तिसर्यांदा राजधानीचे कारभारी होणार की जनता काँग्रेसला पुन्हा धुडकावून भाजपला संधी देणार, हे आता सुज्ञ दिल्लीकरांच्याच हाती...
मुंबई : “महाराष्ट्र ( Maharashtra ) हे आपल्या नाविन्यपूर्ण आणि उद्योगस्नेही धोरणाने जगाची स्टार्टअप राजधानी हा लौकिक लवकरच मिळवेल,” असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाकडून ‘नाविन्यतेला सशक्त करून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस
‘एआय’ ( AI India ) क्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच, प्रशिक्षणासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ ही दिग्गज कंपनी देशात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच २०३० सालापर्यंत एक कोटी जनतेला ‘एआय’ कौशल्यांचे प्रशिक्षण देणार आहे. यातून लाखो नवीन रोजगार निर्माण होतील, असे मानले जाते. ‘एआय’ तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता राखून आहे.
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
भारताकडे जगाची कौशल्याची राजधानी बनण्याची क्षमता असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय मनुष्यबळाकडे असलेले कौशल्य आणि त्यांच्या क्षमता या वेळोवेळी सिद्ध झाल्या आहेत. हे युवा मनुष्यबळ हीच भारताची ताकद असून, ती भारताच्या वृद्धीत मोलाची भूमिका बजावत आहे.
कृषी क्षेत्राला चालना देता यावी देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षात भारतीय अन्न महामंडळा(एफसीआय)ने १० हजार ७०० कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळात बैठकीत खेळते भांडवल उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
(Delhi - NCR Air Pollution) दिल्ली - राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) पसरलेल्या प्रदूषणाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकारला फटकारले.
अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर ठपका ठेवल्यानंतर शनिवारी दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सेबी अध्यक्षा माधबी पुरी-बुच आणि त्यांच्या पतीवर अदानी समूहाशी संबंधित ऑफशोअर फंडांमध्ये हिस्सा असल्याचा नवीन आरोप केला.
गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर आठवड्याच्या शेवटी बाजाराने सावरत मोठी उसळी घेतली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ८१९.६९ अंकांनी वधारून ७९,७०५.९१ वर स्थिरावला तर निफ्टी ५० देखील १.०४ टक्क्यांनी वधारून २४,३६७.५० वर स्थिरावला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई)कडून 'इंडियन कॅपिटल मार्केट : ट्रान्सफॉर्मेटिव्ह शिफ्टस अचिव्ह थ्रू टेक्नोलॉजी अँड रिफॉर्म्स' अहवाल व देशातील पहिली पॅसिव्ह फंड वेबसाइट 'www.indiapassivefunds.com' लाँच एनएसई, डॉ. आर. एच. पाटील ऑडीटोरियम, बीकेसी येथे दि. ३० जुलै २०२४ रोजी आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.
अँपलला बाजार भांडवलात मागे टाकल्यानंतर आता एनवीडिया (Nvidia) कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही आता मागे टाकले आहे. बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये एनविडिया जगातील सर्वात मोठी क्रमांक १ कंपनी बनली आहे. मंगळवारी एनविडियाचा समभाग ३.५ टक्क्यांनी वाढल्याने १३५ डॉलर्सने कंपनीच्या समभागात वाढ झाली होती. त्यामुळे क्रमांक एक वर कंपनीने पोहोचल्याने क्रमांक दोन व तीन वर अँपल व मायक्रोसॉफ्ट कंपनी पोहोचली आहे.
शेअर बाजारातील बाजार भांडवलात विक्रमी वाढ झाली आहे. गुरूवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याने बीएसई (BSE) शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) मध्ये विक्रमी वाढ झाली आहे. युएस व भारतीय बाजारा त महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आशियाई बाजारात देखील मोठी वाढ झाली.
कॅपिटल मार्केटने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सीएनबीसी आवाजचे माजी निवेदक प्रदीप पांड्या व इतर सात लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सगळ्यांना मिळून २.६ कोटींचा दंड सेबीने सुनावला आहे. अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, अल्पा फुरिया, अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, महान इन्व्हेसमेंट, तोशी ट्रेड या सगळ्यांना सेबीने शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी प्रतिबंध केले आहे.
रिलायन्स, एसबीआय, अदानी समुहाच्या शेअर्समध्ये आज नवा उच्चांक गाठला आहे. बाजारातील मोठ्या हालचालींमुळे बाजारात सकाळीच सेन्सेक्स निर्देशांक २११४ अंशाने वाढला तर निफ्टीतही ६५० हून अधिक पातळी गाठली गेली होती. परि णामी सगळ्याच लार्जकॅप शेअर्स मोठ्या संख्येने उसळले आहेत. त्यामध्ये विशेषत अदानी, अंबानी व एसबीआय समभागातही मोठी वाढ झाली आहे.
आदित्य बिर्ला समुहाने आपली कंपनी आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड (ABHFL) या आपल्या कंपनीला ३०० कोटीचा निधी देणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच तरलता व लेवरेज गुणोत्तर सुधारण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
एलआयसी (LIC) या देशातील सर्वाधिक मोठ्या विमा कंपनीने काल आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापना अंतर्गत (Asset Under Management) मध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१२१८८७ कोटींवर पोहोचला आहे हे बाजार भांडवल एकत्रितपणे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यांच्या एकत्रित जीडीपीहून अधिक वाढले आहे. बाजार भांडवलानुसार एलआयसीने मोठी झेप गाठली आहे. आयएमएफच्या ( IMF) आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सपाट घसरण झाली आहे. बाजारातील अखेरच्या क्षणी बाजारातील निर्देशांक किंचित खाली घसरले आहेत. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ७.६५ अंशाने घसरत ७५४१०.३९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०.५५ अंशाने घसरत २२९५७.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेर पर्यंत १७८.३६ अंशाने वाढत ५५९१८.५० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २०३.०५ अंशाने वाढत ४८९७१.६५ पातळीवर पोहोचला आहे.
केरळ उच्च न्यायालयाने एका विधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या अमीरुल इस्लामला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. दि. २८ एप्रिल २०१६ च्या या घटनेत अमीरुलला एक वर्षाच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध अमीरुलने उच्च न्यायालयात अपील केले होते. सोमवार, दि. २० मे २०२४ उच्च न्यायालयाने अमीरुलची याचिका फेटाळली.
बाजारात इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठा उच्चांक प्रस्थापित केला गेला आहे.अखेरीस मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली असली तरी ट्रेडिंग दरम्यान बीएसईतील बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ४३२२२३.६९ व ४८०९९.२९ पातळीवर गेल्याने बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, सेबी आपल्या बाजार भांडवल ( Market Capitalisation) मोजण्याच्या पद्धतीत बदल करण्याची शक्यता आहे. साधारणतः बाजारी भांडवल हे कंपनीच्या ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या बेसिसवर मोजला जातो. यामध्ये सेबी आता (Average Market Capitalisation) या बेसिसवर करण्याची शक्यता आहे. यामध्ये ३१ डिसेंबर ही तारीख बाजार भांडवल मोजण्याच्या प्रणालीत प्रमाण मानली जाऊ शकते. तसेच सेबी आपल्या बाजार भांडवलातील काही तरतुदी (Framework) बदलण्याची शक्यता आहे.
काल बीएसई सभागृह मुंबई येथे बहुप्रतिक्षित ' विकसित भारत २०४७' हा कार्यक्रम पार पडला आहे. निवडणूकीचा धाकधूकीतही वेळ काढत या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. त्यांच्याखेरीज भाजपा महाराष्ट्राच्या विशेष संपर्क प्रमुख शायना एन सी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, 'नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील व भारताच्या विकसित भारताचे स
इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने बहुप्रतिक्षित रिलायन्स कॅपिटल इन्शुरन्सचे इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) व सहयोगी कंपनीकडून अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे.
टाटा कॅपिटल ही टाटा समुहातील वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे.' ET Now 'ने दिलेल्या बातमीप्रमाणे टाटा कॅपिटल लवकरच कंपनीचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.
आजपासून ग्रीनहायटेक (Greenhitech Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. आज १२ एप्रिलपासून १६ एप्रिलपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. १८ एप्रिलपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना या आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार आहे. कंपनीने ५० रूपये प्रति समभाग एवढी किंमत निश्चित केली आहे.
बेन कॅपिटल आपले ४२९ दशलक्ष डॉलर्स किंमतीचे भागभांडवल विकणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये खाजगी इक्विटी कंपनी बेन कॅपिटलने बँकेत ४२९ दशलक्ष डॉलर्स समभाग विकत घेतले होते.
र्थव्यवस्थेत सोमवारी निर्देशांकात वाढ झाल्याने भारतीय शेअर बाजार सकारात्मक दिसला होता. त्या अनुषंगाने बीएससी (BSE) वरील नोंदणीकृत असलेल्या कंपनीच्या बाजारी भांडवलात (मार्केट कॅपिटलयाझेशन) मध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.इक्विटी बाजारात मोठी रॅली झाल्याने तसेच समभागांच्या किमतीत वाढ झाल्याने बाजार उसळला होता.
शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सात प्रतिष्ठित कंपन्यांचे बाजारी भांडवल (Market Capitalisation)गेल्या आठवड्यात ६७२५९.९९ कोटींवर पोहोचले आहे. सर्वाधिक मूल्यांकन रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. रिलायन्सचे मूल्यांकन २०१४१०.६३ कोटीवरून ४५२६२.५९ कोटींवर पोहोचले आहे.
मागील वर्षीच्या सत्तांतरानंतरही आफ्रिकी देश नायजरची स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यातच आता नायजरने अमेरिकेसोबतचा सैन्य करार तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या नायजरच्या दौर्यानंतर हा निर्णय घेतला गेला. अमेरिकेकडून आमच्यावर अनेक विषयांवर दबाव टाकला जात होता म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे नाजयरच्या सैन्य प्रमुखांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत नायजरने अमेरिकेन सैन्य करार रद्द का केला, हा करार नेमका काय आहे आणि अमेरिकेसाठी नायजर इतका महत्त्वाचा का आहे, हे जाणून घेणे क्रम
व्हेंचर कॅपिटल कंपनी एसेल (Accel) ने उद्योगजगतात मोठी घोषणा केली आहे. भारतातील सुरुवातीच्या स्तरावर असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना हाताशी घेत या समुहाचा 'अटॉम्स'(Atoms) नावाचा उद्योजकांचा कार्यक्रम सुरू केला आहे.
कोणताही व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढीसाठी किंवा एखादे सामाजिक कार्य करण्यासाठी भांडवलाची म्हणजे पैशाची गरज असते. भांडवल उभे करण्याचे मार्ग - लागणारे भांडवल कंपनीचे प्रवर्तक स्वत: उभे करू शकतात. मात्र, जितके हवे तितके भांडवल प्रवर्तक किंवा सामाजिक कार्यकर्ते उभारू शकत नाहीत. अशावेळी गरज भागविण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे, शेअर बाजारातून भांडवल उभे करणे किंवा सामाजिक कार्यासाठी देणग्या गोळा करणे, असे काही पर्याय उपलब्ध असतात. या पारंपरिक पर्यायांहून एक नवीन ‘क्राऊड फंडिंग’चा वेग
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात बीएससी (BSE),एनएएसी (NSE) बाजारात आज सेन्सेक्स निफ्टी मध्ये चांगली वाढ झाली आहे.सकाळी ११.४० पर्यंत एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात २२८ अंशाने वाढत होत सेन्सेक्स ७२८७६.८७ पर्यंत पोहोचला आहे तर निफ्टी ५० मध्ये ६९.१५ अंशाने वाढत २२०८१.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४८.७६ पातळीने वाढ होत ५३२०२.२१ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक २६६.१५ अंशाने वाढत ४६९११.०५ पातळीवर पोहोचला आहे.
खाजगी इक्विटी (Private Equity) व व्हेंचर भांडवल (Venture Capital) मध्ये घट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात खाजगी इक्विटी व व्हेंचर भांडवलात ३९ टक्क्याने घट होत २.२ अब्ज रूपयांपर्यंत पोहोचले असल्याचे गुरुवारी एका अहवालात म्हटले गेले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलचा देणेकरींना त्यांचे थकित पैसे पुढील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मिळणार आहेत.अनिल अंबानी संचलित रिलायन्स कॅपिटल बुडीत निघाल्याने हिंदुजा ग्रुपला कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. याला मान्यता मिळत पुढील वर्षीच थकीत पैसे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना मिळणार आहेत.
लिथीयम आयन बॅटरी बनवणारे व पुनर्वापर (रिसायकलिंग) करणारी कंपनी लोहम (Lohum) कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी ४५० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत.सिरिज बी फंडिगअंतर्गत हा निधी बुधवारी कंपनीने मिळवलेला आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल संचालक मंडळांने अखेर आदित्य बिर्ला फायनान्स व आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. दोन्ही कंपन्या एकत्र होणार असून त्यामुळे एक मोठी एनबीएफसी (विना बँकिंग आर्थिक संस्था) तयार होणार आहे. प्रस्तावित सुचीनुसार विशाखा मुळ्ये या नव्या आस्थापनेच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. आरबीआयच्या नियमावलीप्रमाणे कंपनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनी नोंदणीकृत करावी लागणार आहे.
केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ही बँकिंग-एतर वित्तीय कंपनी असून विवेक जैन यांची नवनिर्वाचित चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (CHRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पब्लिक सेक्टर युनिट म्हणून देशातील नामांकित बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय) ने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर कंपनी इन्फोसिसला मागे टाकत पहिल्या पाचात आपले बीज रोवले आहे. बाजारात मूल्यांकनात ( मार्केट व्हॅल्यएशन) मध्ये भरारी घेत देशातील पाचव्या क्रमांकावर एसबीआय बँक ठरली आहे.
मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २३-२४ च्या अर्ध्या वर्षात मोठी आर्थिक प्राप्ती शक्य झाली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये अर्थव्यवस्थेने चांगली वाटचाल दर्शविली आता खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनाकडून भांडवली खर्चामुळे ( कॅपिटल एक्स्पेंडिचर) मुळे आर्थिक घोडदौड अधिक वाढेल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.
व्लादिमीर इलिच उल्थानोव्ह उर्फ लेनिन हा एक यमदूत होता. एक तत्त्वचिंतक, राजकारणी आणि तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवणारा कार्यकर्ता अशी साळसूद रूपं धारण करून, या यमदूताने किमान ५० लाख माणसं ठार मारली. दि. २१ जानेवारी, १९२४ या दिवशी तो स्वतःच मेला. म्हणजेच आता त्याच्या मृत्यूला १०० वर्षं उलटली. १९१७ साली त्याने त्याच्या मायभूमी रशियामध्ये जी सोव्हिएत राज्यपद्धती सुरू केली, ती १९९१ पर्यंत म्हणजे ७४ वर्षं टिकली, या कालखंडात या राज्य पद्धतीने खुद्द रशियात आणि जगभर कोट्यवधी लोकांचे बळी घेतले.
शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला खरा. पण, या कारवायांचा वापर जिनपिंग यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीही रीतसर करून घेतला. ते लक्षात घेता, भ्रष्टाचाराला केवळ भांडवलवादाची देण समजणार्या साम्यवाद्यांनाही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात अपयश आले, हेच जळजळीत वास्तव!
जॉर्ज सोरोस... जागतिक पातळीवरील एक चर्चेतले नाव. काहीजणांसाठी सोरोस हा मुक्त विचारांचा प्रणेता म्हणून साक्षात हिरो, तर काहींसाठी राष्ट्रवाद-लोकशाहीच्या मुळावर उठलेला हा पडद्यामागचा एक मुक्त राक्षस. कोणासाठी सोरोस हा मानवतावादी, तर कोणासाठी अराजकवादी! जागतिक अर्थकारण, राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले सोरोसचे नाव भारतातही अलीकडे बातम्यांमध्ये झळकू लागले. त्यामुळे साहजिकच हा जॉर्ज सोरोस कोण? भारतातील घडामोडींशी त्याचा संबंध तरी काय? यांसारखे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. त्यातच अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण असेल, राह
एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम ( ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल , बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या
‘नॅशनल पॉलिसी स्टडीज इन द लाईट ऑफ एकात्म मानव दर्शन’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले होते. समाजजीवनाच्या प्रमुख क्षेत्रातील समाजहितैषी मान्यवरांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून हा ग्रंथ सिद्ध झाला. धारणक्षम विकास, समावेशक-समुचित विकास या विषयात रुची असणार्या सर्व विचारी कार्यकर्त्यांच्या छष्ठीने, या ग्रंथाच्या रुपाने एक मौल्यवान दस्तावेज उपलब्ध झाला आहे. याला आता दहा वर्षे होतील. दीनदयाळजींची एकात्म मानव दर्शनावरील मूळ व्याख्यान