‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच "
Read More
"मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसतील", असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी व्यक्त केले. ते म्हणाले, "मला हिंदूंनी मतदान केले आहे, त्यामुळे मी त्यांचीच बाजू घेईन. हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे."
संजय गांधी नॅशनल पार्कमधील बिबट्यांचे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे लहान मुले आणि माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढले असून हे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात बिबट्यांचे हल्ले कमी होण्यास मदत होईल, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
मुंबईत हिंदू एक होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तेचे भुकेले असलेले स्वार्थी राजकारणी मराठी, हिंदी, गुजराती वगैरे आपसात प्रांतवादातून द्वेष पसरवत असतील का? दुसरीकडे मुंबईपासून काही अंतरावर साकिब नाचण याने भारतात धर्मांध दहशतवाद्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, म्हणून पडघा बोरिवलीला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले होते. त्यासाठी त्याची प्रेरणा ‘इसिस’ होते. ‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया.’ ‘इसिस’ने हजारो, लाखो लोकांना मारले असेल, हजारो महिलांवर अत्याचार केले. या साकिब न
Nancy ST depot in the east part of Borivali भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे १० मे, २०२५ ला सायंकाळी ८.०० वाजता केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे.
बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विकास कामांची गुणवत्ता राखण्यावर अधिक भर द्यावा, अधिकारी - अभियंत्यांनी कार्यस्थळास प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले आहेत.
( Amit Shah )"मुंबईकरांनो, हा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे." अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी बोरीवलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत केली आहे.
अतिक्रमणमुक्त बोरिवली हाच ध्यास!-Sanjay Upadhyay मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रभावित झाली. मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली, मात्र यादरम्यान बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.
भाजप हा भावनाप्रधान आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. मला अनेक नेते समजवायला आणि भेटायला आलेत. त्यामुळे मी निवडणूकीतून माघार घेत आहे, अशी घोषणा भाजप नेते गोपाळ शेट्टींनी केली आहे. त्यांनी बोरिवली विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोपाळ शेट्टींनी आपला अर्ज मागे घेण्याची घोषणा केली.
बोरीवली तालुक्यातील मौजे आक्से येथील तसेच मौजे मालवणी येथील शासकीय जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मुंबईतील इतरही भूखंडाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. बोरिवलीतून कोकण रेल्वे सुरु होणार असून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात कोकणासाठी बोरिवलीतून ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. भाजप नेते सुनिल राणे यांनी ही माहिती दिली.
मुंबई महानगरातील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली ही तीन ठिकाणे मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडे तीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
नायगाव - जुईचंद्र असा नवा बायपास टाकून बोरीवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे आयोजित कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली. याचवेळी हार्बर मार्ग बोरीवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
बोरीवली हेच आता माझं पहिलं घर आहे आणि उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं वक्तव्य उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायूतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केले आहे. कांदिवली येथील नमो रथयात्रेच्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस सरकारने कायम मध्यमवर्गीयांची पिळवणूक करण्याचे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम निम्न आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले. पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे या दोन्ही वर्गाला समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
महादेव गोविंद रानडे... अतिशय कर्तृत्ववान आणि ध्येयशील व्यक्तिमत्व. ‘सुविद्या प्रसारक संघ’ आणि महादेव गोविंद रानडे यांची एकमेकांशिवाय ओळख अपूर्णच. त्यांच्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा...
मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्य
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा असे आरोपीचे नाव असून, त्यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधाचा सुप्रसिद्ध ब्रॅंड 'मधुबन' आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही उपलब्ध झाला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते या उद्यानात मध विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संजय गांधी उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संजय सोनावाले, रेणुका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे.
अंधेरी रेल्वे स्थानक येथे गोपाळकृष्ण गोखले पूलाच्या गर्डर स्थापित करण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२. ४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
भाजप मागाठाणे विधानसभा आणि वीर सावरकर रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पाटीदार समाज हॉल, वीर सावरकर नगर, बोरिवली पूर्व येथे पहाटे ५ वा. स्वप्नील पंडित प्रस्तुत 'दिवाळी पहाट मेघ मल्हार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानची मागील आठ वर्षांपासून रखडलेली सहावी मार्गिका आता लवकरच उभारण्यात येणार असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आता हिरवा कंदील दाखवला आहे. मागील आठ वर्षांपासून रखडलेली ही मार्गिका सुरू करण्यात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे रुळालगतची 'श्रीजी किरण' ही इमारत.
इसिस प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा येथील बोरिवली गावातील शमील नाचन याच्या घरात धाड टाकुन शोधमोहीम राबवली.यावेळी घरातुन दहशत माजवण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच हार्डडिस्क,मोबाईल फोन आणि बॉम्ब बनविण्याबाबतची काही हस्तलिखिते जप्त करण्यात आली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व या झोपडपट्टीवासियांना उद्यानाबाहेर घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे, असे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणे, हे राष्ट्रीय कार्य असल्याचे विचार ‘बोरिवली विचार मंच’च्या कार्यकर्त्यांनी मांडलेे. नुकतेच ’बोरिवली विचार मंच’तर्फे सुविद्या प्रसारक संघ विद्यालय, बोरिवली (पश्चिम) परांजपे नगर, वझीरा नाका, येथील ४१ गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी बॅग्स, कंपास आणि वह्या देण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरिवली भाग) आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित वनविहार उद्यान, एक्सर, बोरिवली येथे सुरु झालेल्या ’इतिहास कट्ट्या’वर ’साष्टीच्या गोष्टी’ या पहिल्या पर्वाला इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई महानगरीत हरवलेल्या साष्टीच्या इतिहासाचे विवेचन जाणकार अभ्यासकांकडून जनमानसापर्यंत यानिमित्ताने पोहोचते आहे. पर्वाच्या चौथ्या गोष्टीत वेध घेतला जाणार आहे. या भूमीवर ३०० हून अधिक वर्ष राज्य करणार्या राजघराण्याचं - शिलाहारांचं! एकेकाळी संपूर्ण कोकणाला राजकीय स्थैर
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान, बोरिवली, पश्चिम येथे मुंबई मुंबई मनपातील सुमारे पावणे ४०० सफाई कामगारांचा सत्कार करून अनोखी आदरांजली वाहण्यात आली. या मैदानास आ.मनिषा चौधरी यांनी वॉटर कुलर भेट दिला. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार मनिषा चौधरी, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पांडे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच २२ हजा
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंहाची (jespa lion) जोडी दाखल झालेली असताना उद्यानातच जन्मलेल्या एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. 'जेस्पा' (jespa lion) नामक नर सिंहाचा रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानातच जन्मलेला हा सिंह गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. (jespa lion)
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही शिक्षण विभागासाठी करण्यात येते. परंतु, असे असूनही बोरिवलीमधील सोडावाला लेन येथील मुंबई महापालिकेची शाळा ही टेकूच्या आधारावर उभी आहे. या संपूर्ण शाळेत जागोजागी टेकू लावून ठेवण्यात आले असतानाही पालिकेच्या ‘ऑडिट’मध्ये मात्र ही शाळा सुरक्षित आहे, असे म्हटले असल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. दि. 6 सप्टेंबर, 1986 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेची सध्या संपूर्णपणे दुरवस्था झाली आहे. शाळेत अनेक ठिकाणी टेकूचा आधार देण्यात आला
बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. 9 येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. मागील 25 वर्षांपासून आमच्या गोराईत हे मैदान आहे. केवळ एकदा किंवा दोनदा पाऊस पडला, की, हे मैदान पाण्याने भरून जाते. मैदानात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काहीतरी उपाययोजन
ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जे स्वतः कुटुंबाला वेळ देत नाही पण त्यांच्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत रोज वेळ घालवतो. जे केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता महाराष्ट्रातील तब्बल करोडो कुटुंबाची काळजी घेतात, त्यांच्या सुरक्षेसाठी सदा तत्पर असतात ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. याच पोलिसांच्या बोरिवलीतील वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि. 26 जुलै रोजी भेट दिली होती. त्यानंतर त्वरित बुधवारी बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी
बोरीवलीत रंग रास गरबा महोत्सव
मुंबईतील खड्डे आणखी किती बळी घेणार?
मागील महिन्यात कुर्ला येथील इमारत दुर्घटना ताजीच आहे. या दुर्घटनेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले. परंतु, या घटनेनंतरही मुंबई महापालिकेला जाग आल्याचे दिसत नाही.
महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या बोरिवली येथील उड्डाणपुलाची पहिल्या पावसातच दैना झाली आहे
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याची तीन पिल्ले आज दि. १० जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहेत. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले. ही पिल्ले साडे तीन महिन्यांची असून त्यामध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश आहे.
आर्थिक राजधानी मुंबई असून मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावर चालत असून हे शहर कधीच थांबत नाही, अपवाद कोरोना महामारीचा काळ वगळता या मुंबई शहराला थांबलेले आपण पाहिलेले नाही , परंतु या धावपळीत अनेकांना विविध शारीरिक व मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते, अशा वेळी आजाराचे निदान व योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असते.
उपनगरातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. बोरिवली येथील धारिवली गावातील कांदळवनावर भराव टाकणाऱ्या डंपरला ताब्यात घेण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' हे आज ( दि. १६ मार्च, २०२२) अचानकपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यास कारणीभूत ठरला एक बिबट्या. उद्यानाच्या प्रवेशद्वारानजीकच्या एका पाईपमध्ये बिबट्याने विसावा घेतला होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून पर्यटकांसाठी उद्यान बंद करुन बिबट्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग करुन देण्यात आला.
संपूर्ण मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाला मिळणार नाही,अशी परिस्थिती असतानाही बोरिवली पूर्व आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महापालिका ६० कामगारांना नियुक्त करणार आहे.
भारतीय युवा संघाचा नवा कर्र्तृत्ववान शिलेदार दिल्लीचा १७ वर्षीय अंगकृष्ण रघुवंशी याच्या क्रिकेटमधील उल्लेखनीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या व्याघ्र विहारातील 'मस्तानी' नामक वाघिणीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या पिंजराबंद अधिवासातील पाच प्राण्यांचे अचानक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे उद्यानातील पिंजराबंद अधि
तौत्के चक्रीवादळाचा फटका बोरिवलीच्या 'संजय राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय उद्याना'ला बसला आहे. उद्यानातील अनेक झाडे उन्मळून पडली असून कर्मचारी वसाहतीमधील घरांचेही नुकसान झाले आहे. उद्यानात जीवितहानी झाली नसली, तरी नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.
बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त महिनाभरापूर्वी ‘सॅटेलाईट कॉलर’ लावलेल्या दोन बिबट्यांचा प्रवास समोर आला आहे. यामधील ‘सावित्री’ नामक बिबट्या ने उद्यानातील तुळशी तलावाला एका रात्रीत प्रदक्षिणा घातली, तर ‘महाराजा’ नामक बिबट्याने महिनाभरात तीन वेळा ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ ते ‘तुंगारेश्वर अभ्यारण्य’ असा प्रवास केला आहे. या प्रवासाकरिता ‘महाराजा’ हा रस्ता आणि रेल्वे मार्गिकाही ओलांडत असल्याचे उघड झाले आहे.
नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात दर्शन
सिंह सफारीच्या परिसरात वावर
शनिवारी मुंबईत आगमन
समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...