योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
Read More
ठाणे : पदोन्नती आणि प्रशासकिय बदल्यासाठी वस्तु व सेवा कर (जीएसटी) ( GST ) विभागांतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवार २० डिसेंबर रोजी ठाणे जीएसटी कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कर्मचारी संघटना, मुंबई या संघटनेच्या माध्यमातून गेले तीन दिवस महाराष्ट्रभर हे कामबंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत काम ठप्प झाल्याने ठाणे जीएसटी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.
काही विमा कंपन्यांनी आरोग्य विमा पॉलिसीत ‘वेलनेस बेनिफिट्स क्लॉज’ अंतर्भूत केले आहेत. या क्लॉजच्या नियमांत जर पॉलिसीधारक बसला तर त्याला बरेच फायदे मिळू शकतात. प्रीमियमची रक्कम कमी भरावी लागते व अन्य फायदेही मिळतात. ‘आदित्य बिर्ला’ या आरोग्य विमा विकणार्या कंपनीने, २०२१ मध्ये ‘अक्टीव्ह हेल्थ प्लॅटीनम’ पॉलिसी लाँच केली. या पॉलिसीतील नियमांनुसार, जर पॉलिसीधारकाने आरोग्य राखले तर त्याचा पूर्ण प्रीमियम माफ होऊ शकतो.
नवी दिल्ली : तीस्ता सेटलवा हिने राजकीय, आर्थिक आणि अन्य लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या साथीदारांसह गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्याचप्रमाणे एका राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर गुजरात दंगलप्रकरणी खोटे पुरावे सादर करण्याचे कृत्यदेखील तपासाअंती सिद्ध झाले आहे, असे सांगून गुजरात सरकारने कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड हिच्या जामीन अर्जा,स विरोध केला आहेय. याप्रकरणी आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
यम-नियम यांची माहिती जाणून घेतल्यावर ते शक्य असेल, तिथे दैनंदिन आचरणात आणण्याचा सगळेचजण प्रयत्न करूया. यामुळे आपण तर सुखी होऊच त्याचबरोबर समाज व देशदेखील सुखी होईल. आता ‘पातांजल अष्टांगयोगा’तील तिसर्या अंगाची म्हणजे योगासनाची थोडक्यात माहिती घेऊया.
ई-वाहनांच्या ‘ई-कळा’
मोबाईल नंबर ‘पोर्टेबिलिटी’प्रमाणे आरोग्य विमा पॉलिसीचेही ‘पोर्टिंग’ करता येते. याची आपली कल्पना असली, तरी नेमकी ही प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते, त्यासंबंधी विमाधारकांना मार्गदर्शन करणारा हा लेख...
प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, असे म्हटले जाते. त्याची प्रचीती हवापाण्याच्या शुद्धतेमुळे सध्या येत आहे. भारतातही गेल्या अनेक दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ आहे. उद्योगधंदे बंद आहेत. कारखान्यांची धडधड थांबली आहे. रस्त्यावरून वाहनांनी रजा घेतलेली आहे. लोक घरात बसून आहेत. तब्बल ९० टक्के वाहने पार्किंगमध्येच आहेत. त्यामुळे इंधनाची तर बचत होत आहेच; शिवाय वाहनांद्वारे हवेत जाणाऱ्या कार्बन मोनोक्साइडचे प्रमाण प्रचंड घटले आहे. हवेतील धूलिकण कमी झाले आहेत.
रुचियाना गुळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गूळ पूर्णपणे सेंद्रीय आहे. म्हणजेच बाजारात मिळणा-या पिवळ्या किंवा सोनेरी गुळात असतात तसे कोणतेही रासायनिक घटक यात मिसळले जात नाहीत. हा गूळ तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.