भारताचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या सामन्यात ६३ धावांची खेळी करत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
Read More
या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने दोन खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.
२०११ चे विश्वचषक, मुंबईतील गच्च भरलेले वानखेडे मैदान... भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना... आधीच सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यानंतर हिरमुसलेले लाखो क्रिकेटप्रेमी... पण, त्यानंतर बंद झालेले टीव्ही पुन्हा सुरू झाले ते, गौतम गंभीरमुळेच.
इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले असून सचिन तेंडूलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
बॉल टेंपरिंगमुळे अडचणीत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नर यांच्या यंदाच्या आयपीएल प्रवेशावर रोख आणण्यात आली आहे.
'आयसीसी'ने सादर केलेली अभ्यासपूर्ण आकडेवारी वाचल्यावर तुम्हीही व्हाल आवक...