युवकांना, पुरुषांना हाताशी धरून भारत सरकार, भारतीय लष्कराविरोधात विरोध प्रदर्शने करणाऱ्या संघटना अस्तित्वात असतानाच आसियाने काश्मीरमध्ये इस्लामी कायदा म्हणजेच शरियतची अंमलबजावणी आणि काश्मीरच्या 'आझादी'च्या हेतूने 'दुख्तरान-ए-मिल्लत' या महिलांच्या फुटीरतावादी गटाची स्थापना केली, अर्थातच पाकिस्तानच्या आर्थिक रसदीच्या बळावरच.
Read More
फेसबुकने गेल्या १४ वर्षांमध्ये सुरुवातीपासूनच जी भरारी घेतली, ती डोळे दीपवणारी आहे.