artificial light

कल्याण-डोंबिवलीतील कचर्‍याची समस्या तत्काळ सोडवा; अन्यथा तीव्र जन आंदोलन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्‍याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्‍याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.

Read More

अफगाणिस्तानच्या समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज - बिपिन रावत

अफगाणिस्तानच्या समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज - बिपिन रावत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121