गौतम अदानी ( Adani ) यांच्यावरील आरोपांमागे Deep Stateचा हात ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Read More
डोंबिवली निवासी विभागात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रदूषण होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात असताना कामा असोसिएशनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
केंद्रीय स्मृती ईराणी इतक्या का संतापल्या आहेत? त्यांनी राहुल गांधींना अमेठीतून निवडून येण्याचं चॅलेंज का दिलंयं? गोव्यातील एका बारवरुन सुरू झालेला वाद आता भाजप विरुद्ध काँग्रेस, अशा रुपात लोकांसमोर येऊ लागला आहे
सर्वोच्च न्यायालयाने २००९मध्ये दंतेवाडा येथे १७ आदिवासींची कथितपणे हत्या केल्याप्रकरणी केंद्रीय सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलिसांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दि. १४ जुलै रोजी, फेटाळून लावली आहे. ही याचिका कार्यकर्ते हिमांशू कुमार यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेतील आरोप खोटे ठरवले. खटला फेटाळताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचे सामर्थ्य असलेले नेता आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आठ वर्षांच्या कालावधीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हेच त्यांच्या सरकारचे फलित आहे,” असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले.
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात वीज कामगार महासंघाने लिहलेले पत्र व्हायरल झाले आहेत. हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. या पत्रामध्ये राऊत यांच्या चुकीची धोरणं आणि कथीत वसुलीबाबतचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचवण्यात आाला आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांना तत्काळ अटक करावी असा दबाव पोलिसांवरती टाकला,असे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आहेत. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत परब बोलत असताना, त्यांना फोन आल्यामुळे दोन वेळा पत्रकार परिषद थांबवावी लागली.
नगर जिल्हातील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ अधिकार्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या नियमांप्रमाणे काम करुन स्थानिक लोकप्रतिनीधी तहसिलदार यांच्यावर दबाव आणून अपशब्दचाही वापर केला असा त्यांचा आरोप आहे
संवेदनशील वस्ती आहे म्हणूनच माता रमाबाई आंबेडकर नगराचा पुनर्विकास होत नाही, असा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे. येथील 30 फुटांचा रस्ता अतिक्रमणामुळे सात फूट झाला. मात्र, संवेदनशील वस्ती म्हणून या अतिक्रमणावर कारवाई होत नाही. त्यामुळे रहिवासी सोसायट्यांपर्यंत वाहने पोहोचणार कशी? सुविधा निर्माण होणार कशा? या चिंतेने आजपर्यंत 25 विकासकांनी नगरातील पोलीस दक्षता सोसायटीच्या पुनर्विकासास नकार दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमती 100 रूपयांच्या पार गेल्या आहेत. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. पण या दरवाढीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. हे आंदोलन स्थानिक कार्यकत्यांनी अभ्यास न करता घेण्यात आले होते हे दिसून येत आहे. केंद्राकडून पुरविल्या जाणाऱ्या पेट्रोलवर राज्य सरकारकडून 26 टक्के वँट आणि 10 अधिभार लावला जातो. आता पेट्रोलच्या किंमती भडकलेल्या असताना राज्य सरकारने हा अधिभार कमी करून जनतेला दिलासा द्यावा अश
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महिला अत्याचाराचे गंभीर आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांवर लागले.एकामागोमाग एक प्रकरण शांत होत नाही त्यात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा आणखी एक नेत्याने परभणी येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
शीतल आमटे यांनी समाजध्यामांवर केलेल्या आरोपांशी आमटे कुटुंबीय असहमत
सहारा ग्रुपने भांडवली बाजार नियामक सेबीवर गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही आठ वर्षांत सेबीला एकूण २२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांना केवळ १०६.१० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे म्हणणे आहे. सहारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधी विचाराची मंडळी संघावर वेगवेगळे विषय घेऊन आगपाखड करण्याचा प्रयत्न सतत करत असतात. दोन वेळा पूर्णतः व एकदा अंशतः संघाचा थेट गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. पण संघ या सगळ्याला पुरून उरला एव्हढेच नव्हे तर प्रत्येक वेळी नवी झळाळी घेऊन बाहेर पडला.