कोरोनाच्या संकटाशी सामना करण्याची धमक नसलेली व्यक्ती घरात बसून मुख्यमंत्री म्हणून ऑनलाईन कारभार करु लागली. त्यानेच राज्याचे वाटोळे झाले नि अनेकांना जीव गमवावा लागला. आज मंदिरे न उघडल्याने उद्धव ठाकरेंचे कौतुक करणार्या एकशे चार लाचार साहित्यिकांनी मात्र तेव्हा सारीकडे हाहाकार माजलेला असताना आपल्या लेखण्या नि कागद कुठे सुरळ्या करुन ठेवले होते?
Read More