मराठी मालिका, नाटक व चित्रपट क्षेत्रातील लेखकांच्या व्यावसायिक व सामाजिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या व मागण्या मांडल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे, प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक यांनी मंत्रीमहोदयांसमोर सविस्तर निवेदन सादर केले.
Read More
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाची केवळ संहितालिहिणार्या लेखकांना पुरेसे मानधनच दिले जात नाही, अशी वर्षानुवर्षाची तक्रार कायम आहे. यामुळे हे सर्व जण रस्त्यावर उतरले असून, त्यांचा गेल्या १५० दिवसांहून अधिक अमेरिकेत संप सुरुच आहे. या संपामागे बरीच कारणे असून यानिमित्ताने त्याचा आढावा घेण्याची गरज आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.
’‘कोणाच्याही प्रभावात आणि प्रवाहात न येता लेखकाने स्वतंत्रपणे सत्याची कास धरून लिहित राहिले पाहिजे. साहित्यातही राजकारण होताना दिसत आहे त्यामुळे स्वतःच्या तत्त्वांशी आणि आदर्शांशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. कारण, आजच्या काळात ते सर्वांत कठीण आहे.
बालनाट्य, एकांकिकांपासून ते अगदी गूढकथांपर्यंत रसिकमनाचा नेमका ठाव घेणारे ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. एक हौशी चित्रकार आणि परखड वक्ते म्हणूनही मतकरी सुपरिचित होते. तेव्हा, अशा या रसिकप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख...
फुलपाखरांचे अभ्यासक, लेखक आयझॅक किहिमकर देणार फुलपाखरांच्या दुनियेबद्दल माहिती