काळानुरूप जगाचा विस्तार हा झपाट्याने होत आहे. त्यामुळे जगाच्या पटलावर अनेक समीकरणे वेगाने बदलताना दिसतात. त्यात जगाच्या पाठीवर विविध देशांची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि विशेषत्वाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने असणारी धोरणे बदलताना दिसत आहेत. तेव्हा भारतानेही नवीन बदलत्या धोरणांच्या अनुषंगाने आपले धोरण आता बदलण्यास सुरुवात केली आहे, असे दिसून येते.
Read More