गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
Read More
युनेस्कोकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने डोंबिवलीत भाजपातर्फे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात एकमेकांना पेढे भरवित आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे अभिनंदन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा इतिहास जाणून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक स्थळे आहेत, ज्यांना ही कीर्ती प्राप्त होणे आवश्यक आहे, तर काहींना ती लाभली आहे. त्यापैकी एक म्हणजे वेरूळ येथील कैलास लेणी. या लेण्यांबाबत असणारे कुतूहल आजही कायम आहे. हे लेणी म्हणजे तत्कालीन स्थापत्य प्रगतीचा जिवंत नमुनाच! या लेण्यांच्या स्थापत्य सौंदर्याचा घेतलेला आढावा...
मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आजच्या बैठकीत दिले.
भारतीय रेल्वे पहिल्यांदाच 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट'वर वारसा सहलीचे आयोजन करणार आहे. या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे दाखविली जातील. ही भारत गौरव ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून प्रवास सुरू करेल.
मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ’टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील गिरणगाव म्हणजे संस्कृतीचे संचित घेऊन जगणारी नगरी. या नगरीचा उगम, त्यातील कामोगारांची चळवळ, इथल्या निरनिराळ्या माणसांच्या गोष्टी हे सारे वैभव अशोक राणे यांनी आपल्या ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटात रेखाटले आहे. नुकतेच ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलना’त या माहितीपटाचे प्रदर्शन पार पडले. त्यानिमित्ताने या माहितीपटाचा घेतलेला आढावा.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमा
महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतुदी केल्या असून, महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वारश्याचे पुनरूत्थान होणार असल्याचे बोलले जात आहे.
ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नगिरी येथे सध्या पुरातत्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा उजागर झाला आहे. प्राचीन काळापासून ओडिशा हे व्यापाराचे केंद्र राहिले. रत्नगिरीचा हा वारसा इतर नगरांपेक्षा नेमका कसा वेगळा होता, याचा घेतलेला हा आढावा...
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावातील गवताळ प्रदेशाला 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात पहिले पाऊल पडले आहे (kiraksal biodiversity heritage site). शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी 'महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा'च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत किरकसालला भेट दिली (kiraksal biodiversity heritage site). यावेळी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. किरकसालला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्ज
मुंबई बंदर प्राधिकरण, द हेरिटेज प्रोजेक्ट आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा शोधण्याची आणि शोधण्याची एक अनोखी संधी सादर उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता, आणि कोणत्याही परवानगीची फॉर्म्यालिटी न करता केवळ एका नोंदणीद्वारा मुंबईकरांना मुंबई बंदराचे कार्य जाणून घेता येत आहे. या अभ्यास सहलीला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.
शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानाचा आठवडा गाजला तो सर्वस्वी संपत्ती वितरण आणि वारसा कराच्या मुद्द्यावरुन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चतुराईने या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरले आणि त्यांचा तुष्टीकरणाचा चेहरा पुनश्च उघडा पाडला. मग काय काँग्रेसही एकाएकी बॅकफूटवर गेली आणि काँग्रेसवर ‘हात’ झटकण्याची वेळही आली. पण, यानिमित्ताने देशभरात संपत्ती वितरण, वारसा कर, आर्थिक समानता याविषयी चर्चांना तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर यांसारख्या आर्थिक संकल्पना, त्यांची इतिहासात झालेली अंमलबजावण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
दरवर्षी दि. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘जागतिक वारसा सप्ताह’ देशविदेशात साजरा केला जातो. जगभरातील संस्कृती आणि वारशाचे जतन, संरक्षण, संवर्धन आणि याविषयीची जनजागृती असा या सप्ताहाचा उद्देश. तेव्हा या सप्ताहाच्या निमित्ताने भारताचा वारसा, संस्कृती आणि त्यांचे बदलते प्रवाह जाणून घेण्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा उद्देश भारताची समृद्ध लष्करी संस्कृती आणि शतकानुशतके विकसित झालेला वारसा भाषणे, कला, नृत्य, नाटक, नृत्यनाट्य आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून साजरे करणे हा आहे.
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित असलेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. रविवारी सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन आश्रम आहे.
नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आणखी एका भारतातील स्थळाची भर पडली. या यादीत आता शांतीनिकेतनचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यात हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र-अयोध्या आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'दो धागे श्रीराम के लिए...! हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती लाभलेल्या ग्रीसमधील रोड्स बेट सध्या वणव्याच्या धगीत होरपळत आहे. मागील सहा दिवस ग्रीसमधील रोड्स बेटावर वणव्याने अक्षरश: थैमान घातले. हवामान बदलाचा प्रभाव आणि त्यामुळे तीव्र झालेल्या उष्णतेच्या लाटांमुळे ही आग लागली. रविवार, दि. २३ जुलै रोजी सुटलेल्या वादळी वार्यामुळे ती अधिकाअधिक पसरतच चालली आहे. सलग आठवडाभर सुरू असलेल्या या वणव्यामुळे पर्यावरणाचे आणि रोड्स बेटावरील जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होत आहे. देशभरात हा जंगलातील आगीचा धोका अजून कायम असून, येणार्या उष्णतेच्या लाटांमुळे ह
भारतात एकूण ४० जागतिक वारसास्थळे आहेत, ज्यापैकी ३२ सांस्कृतिक, सात नैसर्गिक आणि एक मिश्र प्रकारात मोडतात. यातून भारताच्या वारशाचे वैविध्य आणि समृद्धी दिसून येते. केवळ गेल्या नऊ वर्षांतच जागतिक वारसास्थळांच्या यादीत दहा नव्या स्थळांची भर पडली आहे.
महाराष्ट्र राज्याला 720 किमीचा लाभलेला समृद्ध समुद्रकिनारा, उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी इससन पूर्व दुसर्या शतकात लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, राज्यातील विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. महाराष्ट्र राज्य आपल्या नैसर्गिक व ऐतिहासिक या पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक आणि ‘आयटी’ क्षेत्रातही करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्
मुंबई : आपला वारसा जतन करण्यासाठी आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याच्या आणखी एका उपक्रमात, पश्चिम रेल्वेने हेरिटेज स्टीम लोकोमोटिव्ह 'लिटल रेड हॉर्स' सह मुंबई सेंट्रल येथील हेरिटेज लॉनचा पुनर्विकास केला आहे. पश्चिम रेल्वे महिला कल्याण संस्था च्या अध्यक्षा क्षामा मिश्रा यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा, मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा, विभागांचे प्रमुख आणि मुख्यालय व विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“देशात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी आपण चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची आणि त्याप्रमाणे पुढील योजना आखण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विपुल संधी असून त्यासाठी नियोजनबद्ध धोरण आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
कोकण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच. पण, कोकणाला ऐतिहासिक असा वारसाही आहे. देवगड, विजयदुर्ग असे प्रसिद्ध किल्ले सर्वांनाच माहीत आहेत. या लेखातून आपण कोकणातील दुर्लक्षित किल्ल्यांविषयी जाणून घेऊया...
हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आपल्यापैकी बरेचजण तिथे प्रत्यक्षात भेट देऊन आले असतीलच. आज तेथील 40 ते 50 किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना आपलं मन उद्विग्न होतं आणि मध्यंतरी याच विषयावर अॅड. सुशील अत्रे यांचे ‘हम्पी - विजयनगर’ हे पुस्तक वाचनात आले. विजयनगर साम्राज्याविषयी फारच मर्यादित माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यात मराठीत असलेली पुस्तके म्हणजे बोटावर मोजावी इतकीच.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताह महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन शनिवारी गोव्यात पणजीत 'धरोहर' हे राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालय देशाला समर्पित करणार आहेत.
“मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असतानासुद्धा ‘हेरिटेज’ श्रेणी तीनमधील वास्तू या ‘हेरिटेज कमिटी’च्या परवानगीवीना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे,” अशी माहिती देताना भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी “यातून विकासकांना ७० हजार कोटींचा फायदा करून देण्यात येत असून, ऐतिहासिक वास्तू तोडून विकासकांच्या घशात या ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत,” असा आरोप केला. आ. अॅड. आशिष शेलार मंगळवार, दि. २४ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साध
"आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वारस्य दाखवणे आणिही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी, कॉर्पोरेट्स आणि नागरी संस्था संस्था आपल्या वारशाचे रक्षण, जतन आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जेणेकरून भावी पिढ्यांना या खजिन्यांचा लाभ घेता येईल." असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केले.
भारतीय प्राचीन परंपरेचा वारसा सांगणाऱ्या २९ पुरातन भारतीय वस्तू भारताला परत केल्या आहेत. या पुरातन वस्तू भारतातून बळजबरीने नेल्या गेल्या होत्या
राम सेतूला 'राष्ट्रीय वारसा स्मारक' म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टाने सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी ९ मार्च रोजी होईल. मुख्य न्यायमूर्ती (CJI) एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या निवेदनानंतर हे निर्देश दिले.
फायर ऑडिटवरून प्रशासनाने ओढलेले ताशेरे
अमेरिकेत हा ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ अर्थात ‘हिंदू वारसा मास’ म्हणून साजरा केला जात असल्याचे आपण जाणतोच. अमेरिकेतील दहा राज्यांत हा ‘हिंदू वारसा मास’ साजरा केला जातो आहे. खरं तर जगात जिथे-जिथे हिंदू माणूस आपला हिंदू धर्म घेऊन पोहोचला, त्या प्रत्येक देशात अशा प्रकारचा ‘हिंदू हेरिटेज मंथ’ किंवा समारोह होणं गरजेचं आहे. अगदी भारतातसुद्धा; पण यानिमित्ताने ‘हिंदू वारसा’ म्हणजे नेमके काय, असा प्रश्न याच देशात अनेकांना पडला आहे. आमच्या समाजाला आत्मग्लानीने इतके घेरले आहे की, आपला वारसा काय आहे, कोणता वारसा
अमेरिकेतील हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विकास देशपांडे म्हणाले की, “नेवाडा राज्याने ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करणार असल्याचे जाहीर केले, त्यातून एक समाज म्हणून हिंदूधर्मियांना पाठिंबा आहे, असे त्या राज्याने दाखवून दिले.
आता अमेरिकेतील फ्लोरिडा, टेक्साससारख्या राज्यांमध्ये येणारा ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा केला जाणार आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून चांगले घडते ते हे असे.
‘हिंदू हेरिटेज मंथ’ला अमेरिकेत वाढता प्रतिसाद कायम
हिंदूंनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याची मागणी केली आणि अमेरिकेतील फ्लोरिडासह अन्य राज्यांनीही हिंदू सण-उत्सवांचे कौतुक करण्याची तयारी केली. हिंदूंच्या इतरांशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेतून ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आकाराला आलेला असून, त्याला भारताच्या जागतिक प्रतिमेचा, आश्वासकपणाचा आधार आहे, तसेच हिंदूंच्या दुणावलेल्या आत्मविश्वासाचे ते प्रतीक आहे.
फ्लोरिडानंतर टेक्सास, न्यू जर्सी आणि ओहयोच्या राज्यपालांचाही पाठिंबा
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) हडप्पा काळातील ढोलाविराचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रण खंडातील खादिरवर हे १०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. सिंधु संस्कृतीच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक, ढोलाविरा हे भुजपासून २५० किमी अंतरावर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हे गुजरातमधील चौथे आणि भारतातील चौथे स्थान आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जगत पति जोशी यांनी १९६८ मध्ये याचा शोध लावला होता.
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीत तेलंगणाच्या पालमपेट येथील रामप्पा मंदिराला १७ देशांनी पाठिंबा दर्शविला आहे. चीनच्या फुझहू येथे जागतिक वारसा समितीच्या (डब्ल्यूएचसी) चालू असलेल्या ऑनलाइन बैठकीत एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,नॉर्वेने या शिलालेखाला विरोध दर्शवीला तर रशियाने यास पाठिंबा दर्शविला.
भारतातील प्रसिद्ध वारसा स्थळे आणि स्मारकांवर आधारित सोळा माहितीपट
ब्रिटिशकाळात देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल, १८५३ साली ‘बोरीबंदर ते ठाणे’ अशी धावली. त्यावेळी धावलेले वाफेवरील रेल्वे इंजीन ठाणे रेल्वे स्थानकात जतन करण्यात येत आहे. ठाणे स्थानकात रेल्वे इंजीन बसवण्यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा करणार्या आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील महादेव मंदिर परिसर हे 'शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा मासा जगात केवळ याच परिसरात आढळत असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून एखाद्या माशाच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या इशार्यानंतर पालिकेने ‘मरिन ड्राईव्ह’ येथे संरक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम हाती घेताना तेथील सौंदर्यीकरणासदेखील बाधा येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जैविक विविधता कायद्याअंतर्गत घोषणा