ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिक्षण-सेवाक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी झटणार्या डॉ. दिपक टोणपे यांच्याविषयी...
Read More
नेपाळच्या ‘जीडीपी’तील तब्बल ३३.१ टक्के हिस्सा हा विदेशातील नेपाळी कामगारांच्या रेमिटन्समधून येतो. आखाती देश, मलेशिया, भारत इथे काम करणारे लाखो नेपाळी नागरिक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम करतात. मात्र, त्यांच्यावरील हे अवलंबित्व नेपाळच्या आर्थिक स्वावलंबनावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलली. परंतु, आपले कामगार कायदे मात्र अनेक प्रसंगी कालबाह्य ठरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगार उदाहरणार्थ रोजंदारी मजूर, घरकामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचालक कामगार, गिग कामगार तसेच यांसारखे अनेक असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार कोणत्याही कायदेशीर संरक्षणाशिवाय काम करत होते.
आजच्या लेखातून आपण अशा आरोग्यसेविकांकडे लक्ष वेधत आहोत, ज्या मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टी, चाळ, इमारती आणि सामान्य वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यासाठी घरोघरी सेवा देतात. १९९० पासून आरोग्यसेवेची शपथ घेतलेल्या या सेविकांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. प्रसंगी आपला वेळ, थकवा याची तमान बाळगता स्वतःचा जीवही धोयात टाकला. पण, हे कार्य करताना आरोग्यसेविकांच्या समस्यांकडे मात्र समाजाचे, सरकारचेही दुर्लक्ष झालेले दिसते. म्हणूनच या समाजातील या दुर्लक्षित घटक असलेल्या आरोग्यसेविकांच्या समस्यांचा म
कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि 'पत' आणि 'पेढी'साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कप बशीला मतदान करून २१ च्या २१, जागा निवडून आणण्याचेही केले आवाहन बेस्ट कामगार हे मुंबईचे वैभव होते. नारायण राणे, विठ्ठल चव्हाण असतील पक्षासाठी बेस्ट कामगारांनी काय मेहनत घेतली ती मला माहित आहे. शिवसेनेला मोठे करण्यात बेस्ट कामगारांचा खारीचा वाटा आहे. ज्या नेत्यांनी आपल्याला घडवले, वाढवले त्या नेत्यांकडे लक्ष नाही तर गरीब बेस्ट कामगारांकडे यांचे काय लक्ष राहणार. यांचे लक्ष मोठ्यांकडे आहे. मोठा असूनही छोट्यांसाठी काम करणारा प्रसाद लाड आपला नेता आहे. दोन दिवस मेहनत घ्या. पाच वर्ष प्रसाद लाड यांच्या खांद्याला
“महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वारंवार घटनांमुळे आम्हाला लाज वाटते” अशी खेदपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केली आहे. देशात महिलांवर जिवंत जाळण्याच्या प्रकारांपासून ते बलात्कार आणि हत्येच्या गंभीर घटनांपर्यंत असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली.
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे घर काही मिळाले नाही. आगामी मुंबई पालिकेची निवडणूक आणि मराठी मतांच्या बेगमीसाठी काल उद्धव ठाकरेंचा गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या आंदोलनात फुकाचा कळवळाच दिसून आला.
केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार, कॉर्पोरेट धोरणांविरोधात भारतातील २५ कोटींपेक्षा अधिक कामगारांनी दि. ९ जुलै रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. कामगार वर्गाने हा संप केंद्र सरकारच्या कामगार संहिता रद्द करण्याच्या उद्देशाने पुकारला आहे. केंद्र सरकारची कामगार संहिता कामगारांच्या हक्कांना नष्ट करणारी असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलल्याच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणात बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, दि. ७ रोजी केली.
समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे. रविंद्र चव्हाण अर्थात रवि दादा ! समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व "न्यूज सायकल" मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवि दादांचा नेहमीचा खाक्या आहे.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून
ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा हक्क
Reduced urban migration of industrial workers for livelihood and increased employment opportunities in rural areasसध्या ‘कोरोना’ पुन्हा काहीसे डोके वर काढत असल्यामुळे, पूर्वानुभवातून प्रशासनासह नागरिकही सतर्कता बाळगताना दिसतात. कारण, ‘कोरोना’चे केवळ मानवी आरोग्यावर नाही, तर सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षणीय परिणाम झाले. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे, औद्योगिक कामगारांचे रोजीरोटीसाठी घटलेले शहरी स्थलांतर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या रोजगाराच्या संधी. तेव्हा, या परिवर्तनाची कारणमीमांसा करणारा हा
Women Media Workers Conference ‘विश्व संवाद केंद्रा’तर्फे पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील महिला माध्यमकर्मींचे संमेलन नुकतेच पार पडले. माहितीचा अखंड ओघ, सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान, विविध विचारधारांचा प्रभाव आणि सद्यस्थितीत आव्हानात्मक परिस्थिती सर्व क्षेत्रांत आहे. ती स्वीकारत वास्तवाला विवेकाची जोड देत सातत्याने समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी माध्यमातील ‘ती’ जाणून घेण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचा मागोवा घेणारा हा लेख...
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
Kongaon Panvel Mill Workers Complex Unity Committee ‘कोन-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’च्यावतीने गुरुवार, दि. 1 मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणार्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलातील 11 इमारतीना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलाच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्या
( investigation of illegal workers in the fisheries sector ) “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘सागरी मंडळा’च्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्यव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार तसेच, या जागेत वावर असणार्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी,” असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. बुधवार, दि. 30 रोजी आयोजित सागरी सुरक्षेब
कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्यावतीने गुरुवार, दि.१ मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या ११ इमारतींना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील ११ इमारतीना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोनगाव, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता
पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर ती कामगारांच्या तळहातावर आहे. राज्यातील कामगार जर आनंदी आणि सुखी राहिला, तर त्या देशाची प्रगती आणि विकास नक्की आहे. कामगार, ज्यामध्ये संघटित आणि असंघटित अशी विभागणी आहे, हे दोन्ही घटक आपली खूप मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे हित जोपासण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
morale of Congress workers वरील मथळा एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा असला, तरी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमधल्या घडामोडींना तंतोतंत लागू पडतो. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुरते मनोबल खचले. त्यातून सावरण्याची ताकद मिळते ना मिळते तोच ‘हायकमांड’ने हर्षवर्धन सपकाळ यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारले. भलेभले इच्छुकांच्या रांगेत असताना, केवळ राहुल गांधींचे लाडके म्हणून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले.
( State Workers Insurance Scheme Ration shopkeepers ) राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता ‘कामगार विमा योजने’चा लाभ मिळणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी दिले.
राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता कामगार विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दिले.
( BJP 12 lakh active workers ) “भाजपकडून ७० टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून, दि. २२ एप्रिलपर्यंत १ लाख बूथ समित्या गठित करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये १२ सदस्य असतात. म्हणजेच १२ लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल”, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा. अरुण सिंह यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी दिली.
( Dedicated workers key to BJP success in struggle chdrashekhar bawankule ) कार्यकर्त्यांना घडविणारे हात सतत माझ्या पाठीवर असावे, ही भावना माझी आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे, विश्वासाचे आणि चेतनेचे ध्यासपर्व आहे. आज भाजप स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या वाढीसाठी अनेक विषय, प्रकल्प, आंदोलने, प्रवास, संवाद आठवले.
( one-window scheme for sugarcane harvesting workers in all districts of the state: Deputy Speaker Neelam Gorhe ) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही का
( The art of workers Ashish Shelar ) “श्रमिकांची कला वृद्धिंगत होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज ‘चॅट जीपीटी’चा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते; पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो,” असे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.
Israel मध्ये रोजगारासाठी काही भारतीय गेले असता, दहा भारतीय कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना काम देतो या बहाण्याने एक महिना एका गावात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी आता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पॅलिस्टिनी कामगारांना एका महिन्यापर्यंत ठेवण्यात आल्यानंतर वेस्ट बँकच्या अल-झायेम गावात आणले होते. त्यानंतर आता त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्याचा वापर इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात आला आहे,
‘क्विक कॉमर्स’ची वायुवेगाने वाढ होत असून, या क्षेत्राने लाखो गिग कर्मचारी देशात निर्माण केले. वर्षाखेरीस त्यांची संख्या तब्बल पाच लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. उद्योगक्षेत्रातील ही नवी संधी लक्षात घेता, या कर्मचार्यांना सोयीसुविधा प्रदान करण्याबरोबरच, त्यांच्या सर्वांगीण विकास आणि कौशल्यवृद्धीकडेही लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज...
Budget 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
बेस्टच्या व्हायरल व्हिडिओ मागचं भयाण सत्य काय? कशी चालतेयं कंत्राटी कामगारांची व्यवस्था? भाजप नेते रवी राजांनी ( Ravi Raja ) दाखवला बेस्ट प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेचा काळा चेहरा!
पिंपरी : राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक INTUC) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
(Vijay Girkar) मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी आग्रह मागणी माजी मंत्री, आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडे केली.
बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी बोलणार का, असा प्रश्न सॅम पित्रोडा यांना विचारल्यामुळे राहुल गांधींच्या टीमने आपल्याला धक्काबुक्की केली; असा अतिशय गंभीर दावा पत्रकार इंडिया टुडे या माध्यमसमुहाचे रोहित शर्मा यांनी केला आहे.
देशातील कारखान्यामधील नोकरदारवर्गाला दरमहा २० हजार रुपये किंवा त्याहून कमी वेतन मिळत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा एक मोठा भाग आर्थिक तणावाने ग्रस्त असून घर, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे, असेही अहवालातून दिसून आले आहे.
“पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी 42 हजार, 135 रुपये इतके वार्षिक सेवाशुल्क आकारले आहे. हे सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी,” अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार ‘म्हाडा’कडे करण्यात येत होती. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून एप्रिल 2024 ते मार्च 2025 या एका वर्षाचे शुल्क माफ करण्याबाबत मंजुरी दिल्याचे पत्र ‘म्हाडा’ला पाठविले आहे.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवानांच्या बलिदानानंतर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात हा हल्ला झाला. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच लखनऊमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कार्यकर्त्यांनी बॅकफूटवर येण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगींनी विरोधकांच्या जातीयवादावर लक्ष ठेवून २०२७ ची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आता बदलली आहे. यापूर्वी मोहरमच्या काळात ताजियाच्या नावाने घरे पाडली जात होती. आता मनमानी चालत नाही.
अहमदाबादमध्ये हिंदू, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ५ काँग्रेस कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दि. २ जुलै रोजी अहमदाबादमध्ये दगडफेक आणि दंगल केली होती. राहुल गांधींनी संसदेत हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या समवेत येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन घरांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढू असे ठोस आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले असल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी दिली आहे.
गिरणी कामगार संपला आज ४२ वर्षे उलटली तरीही हजारो गिरणी कामगार अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहे. या गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसह गिरणी कामगार वारस संघर्ष समितीने गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना निवेदन दिले. गुरुवार दि.२० जून२०२४ रोजी म्हाडा कार्यालयासमोर एकत्र येत गिरणी कामगारांनी निदर्शने केली.
गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या जाळल्याची घटना समोर आली आहे. बाधित १२ झोपड्यांना आग लागल्याचा आरोप कंत्राटदार मोहम्मद रफिक याच्यावर आहे. त्यांच्याकडे थकबाकीची मागणी करणाऱ्या कामगारांना रफिकला जिवंत जाळायचे होते, असा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून रफिकला अटक केली आहे. ही घटना रविवारी, दि. १७ मार्च २०२४ घडली.
"मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावणार्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करत राज्य शासनाने त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळत आहे म्हणूनच या घरांमध्ये त्यांच्या आई- वडिलांचे छायाचित्र लावून त्यांचे योगदान सार्थकी लावावे”,असे आवाहन गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आ. सुनील राणे यांनी केले.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडाकडून विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यश न मिळालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दि. १४ जानेवारी २०२४ पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ना. म. जोशी विद्या संकुल आणि दामोदर हॉल या दोन्ही वस्तूंचे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला नाट्यगृह पाडण्यात आले. परंतु, नवी वस्तू केव्हा व कुठे उभारणार याविषयी निर्णयात पारदर्शकता नसल्याने कलाकारांनी आणि रसिकांनी आंदोलन पुकारले. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांनीही या आंदोलनाला बळ दिल्यानंतर ही चळवळ तीव्र झाली, परंतु त्यामागची कारणे, इतिहास आणि गिरणी कामगारांची नाट्य चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून घेतला आहे.
तुटपुंजा मानधनावर खेडोपाडी, शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १६ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे गेल्या १५ वर्षापासुन काम करीत असून कोरोना काळातही देवदूताचे काम केले.