महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, ३ जून रोजी अधोरेखित केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
Read More
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांच्या कुणाकडून हलगर्जीपणा झाला मग तो महिला आयोग असो पोलिस असोत किंवा भरोसा सेलच्या महिला पोलिस असो, सगळ्यांची चौकशी होईल. तसेच ज्यांच्याकडून चुका झाल्या असतील त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा होईल, अशी ग्वाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
मयुरी जगताप हिने केलेल्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मयुरीशी संबंधित गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई झाली असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली.
Jamaat-e-Islami इस्लामी आंदोलन बांग्लादेश आणि हेफाजत-ए-इस्लाम यांनी सरकारने महिला व्यवहार सुधारणा आयोगाच्या अस्वीकार्य आणि वादग्रस्त शिफारशी त्वरित रद्द करण्याची मागणी केली. आयोगाने शनिवारी मुख्य सल्लागारांना ४३३ शिफारशींचा अहवाल सादर करण्यात आला.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) यांच्याविषयी केलेले वक्तव्य आमदार सुरेश धस यांना भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोग ॲक्शनमोडवर आला असून, मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र’ असे गौरवोद्गार काढताना दुर्देवाने याच महाराष्ट्रातील लेकीबाळी आज सुरक्षित नाहीत, हे मागील काही काळातील महिला अत्याचारांच्या विविध घटनांमुळे सिद्ध झाले आहे. मात्र, अद्याप सरकारदरबारी या सर्व प्रकरणांची नुसती चौकशीच सुरु आहे. कोरोना काळात तर ही परिस्थिती अधिक बिकट झाली. एकूणच राज्यातील महिला सुरक्षेची स्थिती इतकी भीषण असताना सरकारने मात्र याकडे डोळेझाक केलेली दिसते. तेव्हा, सावित्रींच्या लेकींची कधीपर्यंत अशी फरफट होणार, असाच प्रश्न उपस्थित होतो.
राज्य महिला आयोग नेमका काय? राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असतानाही राज्य सरकारचे दुर्लक्ष्य ? राज्य महिला आयोगाला अध्यक्ष कधी ?
अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय झाल्याचे सांगत त्यांनी दिला राजीनामा
विजया रहाटकर यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
प्रकरणात नाव घेऊन माझ्या बदनामीचा प्रयत्न याची महिला आयोगाने दाखल घ्यावी
बदनामी करणार्या सगळ्या व्हिडिओची लिंक, ओडिओ क्लिप्स आणि ‘ख्रिश्चन टाईम्स’ या युट्युब चॅनेलचे नावही ननने नमूद केले आहे.एकूणच ननच्या चारित्र्यहननाचे बिशपने केलेले प्रयत्न निंदनीय आहेतच. त्यावरही कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा…
महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाची ही वारी आहे. वारीमध्ये प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, वारी समानतेचे प्रतीक असल्यानेच 'वारी नारीशक्ती' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
पाळणाघरांसाठी नियमावली, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, हतात्मा जवानांच्या वीरपत्नी यांच्यासाठीही रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने राज्य सरकारला वेळोवेळी महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत.
राजकुमार राहुल गांधींना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीस यासाठी की राहुल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात म्हणून त्यांनी स्त्रीला पुढे केले आहे.
या पार्श्वभूमीवर कन्फेशन या धर्मपंरपरेवर चर्चा करणे, त्याची तर्कसंगत चिकित्सा करणे यापेक्षा आमच्या धर्मश्रद्धेवर बोलणारे तुम्ही कोण? आमच्या प्रथा बदलून आमच्या धर्मात ढवळाढवळ करणारे तुम्ही कोण? असा सवाल लागलीच त्या त्या धर्माचे ठेकेदार विचारतात.
नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींना परदेशात पाठवून तिथे त्यांना गंडवणे, हादेखील मानवी तस्करीचाच एक प्रकार आहे.