शेतकर्यावर उपकार म्हणून तुटपुंजी मदत देण्याचे प्रकार थांबणे फार आवश्यक आहे, तसेच शेतकर्यांना मदत म्हणजे त्याला उपयोगी ठरणार्या संस्था/व्यक्तींना मदत नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. कर्जे माफ करण्याने शेतकर्यापेक्षा कर्जे देणार्या बँकांना मदत होते. तशीच परिस्थिती आता विमा कंपन्यांची होत आहे. कर्जे व विमा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण, त्यात शेतकर्यांना दिलासा मिळाला पाहिजे, असे धोरण आखणे गरजेचे आहे.
Read More
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा
ज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून १० हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश ही प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केले.