'डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या 'लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट - २०२४' (wwf living planet report 2024) या अहवालनुसार गेल्या ५० वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येच्या सरासरी प्रमाणात ७३ टक्क्यांनी घट झाली आहे. १९७० ते २०२० या सालादरम्यान केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे (wwf living planet report 2024). यामधील सर्वाधिक घट ही गोड्या पाण्यातील परिसंस्थेमधील असून त्यापाठोपाठ जमिनीवरील आणि सागरी परिसंस्थेतील जीवांमध्ये झालेली घट चितांजनक आहे. (wwf living planet report 2024)
Read More
‘काळ्या चिमणीची राख फुंकल्याने तुमचे प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर अधिक प्रेम करू लगतात,’ असा संवाद आपण एका चित्रपटात ऐकला असेल किंवा २१ नखांचे कासव घरात ठेवल्याने धनलाभ होतो, अशा या काही सुखावणार्या असल्या तरी शेवटी अंधश्रद्धाच!
‘ग्रीनहाऊस’मधील गॅस उत्सर्जनामुळे पूर्व-औद्योगिक काळापासून जागतिक तापमानामध्ये अंदाजे एक अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाळांच्या (कोरल) आम्लीकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘प्रवाळ रीफ’ ही जगातील एक संकटग्रस्त परिसंस्था म्हणून तयार होत आहे.
'डब्ल्यूडब्ल्यूएफ' आणि 'बीएनएचएस' संस्थेकडून 'फुलपाखरु महोत्सवा'चे आयोजन
वन्यजीवांची घटणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, वन्यजीव असे नामशेष होत गेले, तर अन्नसाखळी पूर्णत: कोलमडून पडेल, ज्याचे सर्वाधिक दुष्परिणाम आधी वृक्षांवर आणि कालांतराने अवघ्या मानवजातीला भोगावे लागतील.