Voter Registration

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतातर्फे भव्य मंदिर स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार आहे. ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत “गाभाऱ्यात अंगण” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडेल. भाविकांना आपल्या सोयीच्या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन स्वयंसेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा किमान ११,००० मंदिरांमध्ये स्वच्छता उपक्रम पार पाडण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून “माझे मंदिर, माझी जबाबदारी” हा यामागचा प्रमुख संदेश आहे.

Read More

चिंतामणीच्या सेवेकऱ्याला गाण्याच्या माध्यमातून मानाचा मुजरा!

'सुखकर्ता मोरया'ने जिंकली भाविकांची मनं, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो तो बाप्पाच्या सेवेतील सेवेकऱ्यांमुळे आणि त्यांच्या अविरात श्रमामुळे. चिंचपोकळीचा चिंतामणी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या आपल्या या बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या दर्शनाची ही अनुभूती सुखाची ठरते ती कार्यकर्त्यांमुळे. चिंतामणीच्या चरणी मागच्या दोन दशकाहून अधिक काळ अविरत सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग मोरे उर्फ पांड्या

Read More

गणेशोत्सव सर्वधर्म समावेशक, अभिराम भडकमकरांनी मांडलं परखड मत Maha MTB

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना सोशल मीडियाचं वातावरण वेगळ्याच मुद्द्याने तापलेलं पाहायला मिळत आहे. अर्थातच त्याला पार्श्वभूमी गणेशोत्सावाचीच आहे. रीलस्टार अथर्व सुदामेच्या हिदूं-मुस्लीम ऐक्यवादी रीलमुळे एकच संताप पाहायला मिळाला. आणि काही वेळातच त्याने आपल्या खात्यावरुन तो व्हिडीओ हटवला. पण त्यामुळे हिंदू सणांमध्ये मुस्लीम असणं आणि ते किती समावेशक आहेत या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागली. सोशल मीडिया कन्टेट क्रियेटर्सवर आक्षेप घेणं खरंच चूक आहे का... याविषयी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अभिराम भड

Read More

राज्य परिवहन महामंडळाच्या जमिनींचा भाडेपट्टा करार कालावधीत वाढ ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात ९८ वर्षांचा करार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कालावधी वाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभणार आहे. बसस्थानके, बस आगार, तसेच महानगरांसह, अन्य नागरी भागात प्रव

Read More

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा

Read More

विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

एसटीच्या जागेत उभारणार सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर

एसटी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एसटी महामंडळाने सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत अशा पद्धतीने विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे एसटी महामंडळला उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. शनिवार,दि.२७ जून रोजी या संदर्भात बोलावलेल्या एसटी मह

Read More

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण बजेटमध्ये झाली वाढ...

पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121