रस्त्यांवर असलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे आणि अस्वच्छतेमुळे व्यथित होऊन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलणार्या वसईकन्या कीर्ती शेंडे यांचा हा प्रवास...
Read More
महानगरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा आणि त्यांचे अनियोजित व्यवस्थापन ज्याप्रमाणे चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तयार होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण हे नियोजनाच्या दृष्टीने
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या (एमपीसीबी) आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये राज्यात निर्माण झालेल्या एकूण इलेक्ट्रॉनिक कचर्यापैकी (ई- कचरा ) केवळ एक टक्का कचर्यावर पुनर्प्रक्रिया केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय मानवी आरोग्यास घातक असलेल्या दहा टन कचर्यापैकी 37 टक्के कचर्यावर प्रक्रिया न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही राज्यात पर्यावरण आणि मानवी आरोग्यास घातक असलेल्या कचर्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.
वैशालीसारखी महिला उद्योजिका, तर ई-कचरा व्यवस्थापन आणि शुद्धीकरण या क्षेत्रातील भारतातील पहिली महिला उद्योजिका म्हणून आपले पाय रोवून उभी आहे. त्यांच्यासारख्या आधुनिक हिरकणीच महाराजांच्या स्वराज्याचा हा आर्थिक बुरुज बळकट करणार आहेत.
कचरा प्रश्नावर नाचक्की झालेल्या कल्याण -डोंबिवली शहरात गेल्या सहा महिन्यांपासून 'शून्य कचरा मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतर्फे सुका कचरा देखील वेगळा करून त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहिले जात आहे.
ई-कचऱ्यातून तब्बल ६०० ड्रोन बनवत जगभरात ‘भारताचा युवा वैज्ञानिक’अशी ख्याती कमवणाऱ्या केरळमधील २३ वर्षीय एन. एम. प्रताप याच्याविषयी...
दहावीत असताना केवळ अडीच हजार रुपयांत संगणक बनवणार्या जयंत परब याने आज देशातील बेरोजगार आयटी अभियंत्यांना नोकर्या देण्याचे ध्येय निश्चित केले आहे.