पाकिस्तान भयंकराच्या उंबरठ्यावर नव्हे, तर दरीतच कोसळल्यासारखे झाले आहे. अर्थात, करावे तसे भरावे. भारताविरोधात स्वतःचे नाक कापून अपशकुन करणारा हा देश. जन्मापासूनच भारताविरोधात कटकारस्थानांमध्ये इतका गुंतला की,त्या गुंत्यात तो स्वतःच अडकला. या पाकिस्तानला कधीही राजकीय आणि आर्थिक स्थैर्य लाभलेच नाही.
Read More