Sudhir Salvi पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे.
Read More
शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. परंतू, त्यांनी विश्वासघात केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
कलिना हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेना अखंड असताना संजय पोतनीस दोनवेळा येथून निवडून आले. परंतु, पक्षफुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत पराभूत झालेले विनायक राऊत 'उबाठा' गटाकडून इच्छुक असल्यामुळे पोतनीसांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे कृपाशंकर सिंह आणि अमरजित सिंह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मोठी ताकद या परिसरात असल्यामुळे भाजपला या मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे.
संपुर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यात महायूती आणि महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
लोकसभेच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघातून नारायण राणे हे सध्या आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नारायण राणेंनी उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत कोकणात भाजपचे कमळ फुलवले आहे.
Bhaskar Jadhav Vs Vinayak Raut काय आहे वाद?
उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी माहविकास आघाडीचे रायगड आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार अंनंत गिते आणि विनायक राऊत यांच्या सभांना गैरहजर असलेले पहायला मिळत आहे. प्रचार सभांकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नुकतीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायूतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे, उबाठा गटाचे नेते विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान, याळेळी रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध उबाठा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
थेट मोदीजींशी संपर्क साधणारा खासदार आम्हाला निवडून द्यायचा आहे. सतत रडत बसणारा आणि नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे, असा टोला नितेश राणेेनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना लगावला आहे. भाजपने गुरुवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नितेश राणेंनी चिपळून येथे माध्यमांशी संवाद साधला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.
विनायक राऊतांनी टीका करण्याच्या आधी आरशात बघावं असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्या सभेवर टीका केली होती. यावर आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केली. त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा देखील करण्यात आल्या. पण दुसरीकडे ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी आयती संधी साधत दि. १ फेब्रुवारीपासून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यासं रायगड जिल्ह्यातून प्रारंभ केला. आधी या दौऱ्यासंबधी मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. आणि या दौऱ्यात सहा सभांचं आयोजन करून कोकणात जम बसवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जाणार आहे. त्य
नुकतेच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ, अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपवर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यामुळे सतत निवडणुका घ्या,मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे, अशी विधान आपोआप कमी झाली. दरम्यान आता ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उबाठा गटाने आता लोकसभेच्या कोल्हापूर , इच
विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी राजकीय बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुसरा धक्का उद्धव ठाकरेंकडून दिली जाण्याची शक्य आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंना 'एकला चलो रे' चा सल्ला दिला आहे.
बारसू रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यास जात आहेत. नळकांड्या फोडल्याने आग लागली होती. पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली आहे.
ठाकरे-शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मविआने जनप्रक्षोभक मोर्चा घेत फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला. उबाठा नेते आदित्य ठाकरेंनी सभेनंतर ठाणे पोलिस आयुक्तालय गाठले. यावेळी केवळ युवराज 'लाईमलाईट'मध्ये दिसले, तर इतर ठाण्यातील महत्वाचे नेते सायडींगला होते. या मोर्चात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह अन्य नेतेमंडळी होते. अर्थात मोर्चाची गर्दी मुंबईहून आणल्याने सर्वस्वी आदित्य ठाकरेंवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाकरे शिवसेनेच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटविल्याची माहिती उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. या पदावर आता नागेश कुरूप यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा गटाच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटवले आहे. आता नवे शहरप्रमुख म्हणून नागेश कुरूप यांची निवड झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता दिल्लीतील शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालयही त्यांना गमवावे लागणार का? असा प्रश्न उद्धभवत आहे. संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो चोरी झाल्याची तक्रार खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान याबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्री अमित शाह नक्की मार्ग काढतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
अकोला रेल्वे स्थानकावर भावना गवळी आणि विनायक राऊत हे आमने सामने आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार अशी घोषणाबाजी केली होती. यावरून आता भावना गवळींनी ठाकरे गटाच्या पदाधिकांऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितिन देशमुखांसह इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती भावना गवळी यांनी माध्यमांना दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. "मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं," असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.
कोकणात होऊ घडलेल्या रत्नागिरीच्या बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. विद्यमान फडणवीस शिंदे सरकारच्या पाठपुरावा आणि पुढाकारामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या ठाकरे गटातील नेत्यांची परस्पर विरोधी भूमिका ठाकरे गटातील विसंवादाचा पुढील अंक सुरु झाल्याचे संकेत देत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत आणि सरकारमधील सर्वच घटक एकमताने या प्रकल्पाला पाठिंबा देत असल्याचे सकारात्मक चित्र निर
शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेला आता निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा 'कोंबडीचोर' असा उल्लेख केला असताना, त्यानंतर निलेश राणे यांनी विनायक राऊतांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटावर टीका करताना सर्वच मर्यादा सोडायचे असे उद्धव ठाकरे गटाने ठरवलेलेच दिसते
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते.ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या होत्या. विनायक राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. यानंतर विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाची जाहीर माफी मागितली
पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना समर्थक आमनेसामने
गेले अनेक दिवसांपासून शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत आणि राणे कुटुंबीय यांचा मध्ये टीका टिपण्णी पाहायला मिळत आहे, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे याना नॉन मेट्रिक म्हणत ,केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच असं म्हणत टीका केली होती . यावर विनायक राऊत यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टोचणाऱ्या शब्दात टीका करत राऊत याना प्रत्युत्तर दिले आहे.
कोकणासाठी विशेष रेल्वे राज्य सरकारने अंतिम आदेश न दिल्याने रद्द
विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचा खासदार विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल
मंत्रिपद न दिल्याने भर व्यासपीठावर दाखवली नाराजी
एक उत्कृष्ट चित्रकारदेखील आहेत. प्रकाश यांनी अनेक चित्रे साकारली आहेत. हाच त्यांचा चित्रकलेचा छंद त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. साड्यांवरील विविध डिझाईन्स मार्गदर्शनाविना आपल्या कल्पनेप्रमाणे तयार करून ते आपले घर चालवितात.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत ४ लाख,५० हजार,५८१ मतांनी विनायक राऊत जिंकले असून निलेश राणेंना २ लाख ७४ हजार ५४७ मते मिळाली आहेत.
२००९ मध्ये सुरेश प्रभूंसारख्या दिग्गज नेत्याचा ५० हजार मतांनी पराभव करून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे खासदार बनले.