भारताची राज्यघटना (संविधान) ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून गणली जाते आणि मी 'भारतीय' आहे, याचा मला अभिमान आहे.
Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमधून दोन मंत्र्यांना आजारपणामुळे वगळण्यात आले आहे. फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मदकईकर अशी या दोन मंत्र्यांची नावे असून त्यांच्या जागी निलेश कॅब्रल आणि मिलिंद नाईक या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.