संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये प्रतिमांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा. लोकसमूहला एकत्र करून, एखाद्या विचाराचा पाया रचायचा असेल, तर त्यासाठी अनुकूल त्या प्रतिमासुद्धा समाजात असाव्या लागतात. आधुनिक काळात पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सरंजामशाही, राजेशाही यांच्याविरोधात ज्या राष्ट्रांनी लढा दिला, त्या राष्ट्रांनी समाजकारणात, राजकारणात संघर्ष केला, परिवर्तन घडवून आणले हे सत्यच
Read More
कलाशिक्षक यश महाजन यांनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय आराध्य दैवत विठू माऊलींच्या विषयी श्रद्धा भावना व्यक्त करण्यासाठी मोर पिसावर विठू माऊलींची चित्र रेखाटले.
गुजराती लिपीमध्ये पहिल्यांदाच शब्दचित्र रेखाटताना हिरल भगत यांनी शहर, स्थलांतर यांसारख्या गंभीर विषयांना हात घातला आहे. त्यांच्या याच आगळ्यावेगळ्या शब्दचित्रांचा आणि या शब्दचित्रांमागच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
मुंबईतील ( Mumbai ) घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे आणि जागांची कमतरता पाहता, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, वसई-विरारसारख्या ‘सॅटेलाईट सिटी’मध्ये नागरी वस्त्यांचा प्रचंड विस्तार झाला. ‘दुसरी मुंबई’ अर्थातच नवी मुंबईची क्षमताही येत्या काळात अपुरी पडेल, अशी स्थिती. सध्या पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेगवान अटल सेतू, ‘जेएनपीटी’, नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात ‘तिसरी मुंबई’ उभी राहत आहे. ‘तिसरी मुंबई’ वेगाने विकसित होत असताना, आता पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरामुळे या
सोनी पिक्चर नेटवर्कस इंडिया (Sony Pictures) कंपनीच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन एन पी सिंह यांनी राजीनामा दिला आहे. तब्बल २५ वर्षांनी त्यांनी राजीनामा शुक्रवारी जाहीर केला आहे. याक्षणी त्यांनी '४४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आता सामाजिक बदलात लक्ष केंद्रित करायचे असून ऑपरेशनल भूमिकेतून मार्गदर्शकाचा भूमिकेत जाणार ' असल्याचे म्हटले आहे.
जो सॅकोने काही वेगळं पाहिलं आणि क्रमशः नऊ चित्रकथा चितारून, त्याने पॅलेस्टाईनी अरब्यांच्या अवस्थेचं एक वेगळं चित्र लोकांसमोर मांडलं. पुढे त्या नऊ चित्रकथा एकत्र करून, त्याचं ‘पॅलेस्टाईन’ असं एकत्रित पुस्तक निघालं.
'द केरला स्टोरी' च्या यशानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'बस्तर' नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे - "देशाला हादरवून सोडणारे छुपे सत्य - बस्तर."
सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. २०२२ मध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यातील मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एका फिल्मी पोर्टलने जाहीर केलेल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत कार्निवल मोशन पिक्चर्स’च्या 'मेरे देश की धरती' या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही ‘मेरे देश की धरती’चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.