जन्मजात जातिभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातिभेदाचा उद्धार, असे विचार सावरकरांनी प्रखरपणे मांडले. अस्पृश्यता निवारण, सप्तबेड्या तोडणे, सहभोजन समारंभाचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध फक्त भाषणेच नाही, तर स्वतः सक्रिय पुढाकार घेतला, समाजजागृती केली. ‘जातिभेदाचे उच्चाटन केल्याशिवाय विज्ञानधर्माची स्थापना अशक्य अन् विज्ञानधर्माशिवाय मानवविकास होणार नाही,’ हा त्यांचा सिद्धांत होता.
Read More
‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे कार्य करणाऱ्या महर्षी शिंदे या दोन परस्पर भिन्न महारथींच्या आदरयुक्त विरोधभावाचा आढावा घेणारा हा लेख...