केंद्र सरकारने गुरुवारी कामगारांच्या किमान वेतन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सातारा येथे ८ वी, १० वी उत्तीर्णांना संधी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या माध्यमातून संसाधन व्यक्तींची १०० पदे भरली जाणार आहेत.
मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या निमित्ताने देशातील स्थलांतरित, असंघटित कामगारांच्या व्यथा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या. केंद्र सरकारने विविध योजनांमधून या वर्गाला दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. परंतु, ही तात्पुरती मलमपट्टी पुरेशी नसून केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याबरोबरच असंघटित कामगारांच्या हितासाठीचे एक ठोस धोरण ठरविणे ही काळाची गरज आहे.