मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे.मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजप चा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. ५ वर्षात पहिला अडीज वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय
Read More
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रिय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच राज्यातील तरुण व महिला अनियमित रोजगाराने त्रस्त असून त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त संकल्पना प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयास ८ जानेवारी रोजी दिला असून सदरची संकल्पना आपण स्वीकारावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
पूर्वद्रुतगती महामार्गावर भाजपचा शिस्तबद्ध जल्लोष
बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्धमूर्ती भेट
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी काही मंत्री राजीनामा देतील, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नाही तर प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमधील आहे. अनुराग ठाकूर हे २०१६मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत.
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली
‘एअर इंडिया’चे खासगीकरण झाल्यास कंपनी जीवंत ठेवण्यासाठी सरकार जो पैसा ओतते, त्या पैशाचा वापर आरोग्य, शिक्षण, बांधकाम यांसारख्या इतर महत्त्वाच्या व सरकारचे कर्तव्य असलेल्या विषयांसाठी करू शकते. हा मुद्दा ऊठसूट खासगीकरणाला विरोध करणार्यांनीदेखील समजून घेतला पाहिजे. कारण, ही देश विकण्याची नव्हे तर देश-जनतेला वाचवण्याची मोहीम आहे.
विविध राज्यात अडकलेल्या मजुरांचा प्रवास खर्च करण्यापेक्षा काँग्रेसने त्यांना अन्नधान्य द्यावे, अशी जाहीर सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केली आहे.
गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती.