(Pune Crime Case Swargate) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. २६ वर्षीय पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली असता ही घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताचे एसटी महामंडळाकडून खंडन करण्यात आले आहे. मात्र शिवशाही बस गाड्यांमध्ये कोणतेही तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झालेले नसून या गाड्या ताफ्यात धावणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे.
(Gondia) गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत तब्बल ११ निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बस अपघातात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील एक सुर्यवंशी कुटुंब आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलीस भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचे या बस अपघातात दुर्देवी निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला, परिवाराला सांभाळण्यासाठी तिने मेहनत घेतली. मात्र, सुर्यवंशी क
(Gondia) गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“ज्याप्रमाणे आम्ही आपल्या वाडवडिलांचें स्मरण कायम ठेवून त्याच्या योगें आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकीक राखण्याचे एक साधन करून ठेवितो, तद्वतंच राष्ट्रांतील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.” - लोकमान्य टिळक (केसरी, २८ एप्रिल १८९६)
पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा.... पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा....
गोरेगांव पूर्वेतील 'शिवशाही'या रहिवासी भागातील नागरिकांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील झोपडीधारकांसाठी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्या.’ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या कंपनीचा कारभार गेल्या १५ वर्षांपासून सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या ताब्यात असल्याची चर्चा ‘शिवशाही’ कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
"पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते." असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. १३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील १२५ संस्थांतर्फे आदरांजली
श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल १४ नोव्हेंबरच्या रात्री प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली. मन मानायला तयार नव्हते. पण, कुठेतरी नकळत वाटलं की सगळं पुन्हा पूर्ववत होईल. पण, दि. १५ नोव्हेंबर सोमवार कार्तिकी एकादशीला सकाळी बातमी आली की ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचे वैकुंठागमन झाले. इतिहासपुरुषाचे जाणे मन सुन्न करून गेले. विचारांचे काहूर मनात दाटून आले. त्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच महानिर्वाण झाले. त्यानिमित्त त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ ‘बेलभंडारा’चे लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांचे हे मनोगत...
जी वार्ता कधीच ऐकायची इच्छा नव्हती,ती अखेर आली;आपण साकाररुपात आमच्यामध्ये नसल्याची. काहीच सुचत नाहीये. 'काय लिहू, शब्दच संपले' अशीच अवस्था तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. पण तरीही थोडा धीर करून, सतत वाहणाऱ्या अश्रूंना रोखण्याचा विफल प्रयत्न करत,डोळ्यांसमोर तयार झालेल्या अश्रूंच्या पडद्यातून कशीबशी वाट काढत,थरथरत्या हातानेच मी तुम्हाला हे पत्र लिहितेय.
स्वतंत्र महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच पिढ्या बाबासाहेबांचं शिवचरित्र ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. काल बाबा गेल्यानंतर सोशल मिडीयावर माझ्या बहुतांश तरुण अभ्यासक, इतिहासप्रेमी मित्रांनी बाबासाहेबांबद्दल भरभरून लिहिलेलं दिसलं, हे लिहिणारे सगळे आजच्या पिढीतले, एक गोष्ट जाणवली, बाबासाहेब गेले ते आम्हा तरुणांच्या हाती शिवचरित्र देऊन ! तरुण मुलामुलींनी ज्या भक्तिभावाने त्यांच्याबद्दल लिहील त्यातून जाणवलं की ह्या १००वर्षांच्या शिवशाहीराचे शब्द आजच्या तरुणांच्याही मनातही घर करून बसले आहेत. मलाही त्यांना भेटायचं अ
राज्य परिवहन मंडळाच्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० बसेसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात आहे.
नाशिकमधील ‘रविवार कारंजा’ हा महापलिकेच्या लेखी अज्ञातवासात आहे काय, अशीच शंका या कारंज्याचे आताचे रूप पाहून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा कारंजा बंद आहे. यातील पाणीदेखील आहे तसेच आहे. कारंजाच बंद असल्याने पाणी प्रवाही नाही. त्यामुळे हा कारंजा म्हणजे सध्या दूषित पाण्याचे साचलेले डबके झाला आहे.
पुण्याहून सांगलीकडे जाणारी शिवशाही बस कात्रज घाटात ५० फूट दरीत कोसळली
राज्यात २८८ जागांसाठीच्या एकूण ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मतदानाचा टक्का तितकासा वाढला नसला तरीही काही व्यक्तींनी आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षी पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जात आपले कर्तव्य पार पाडले. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. मतदान करणे ही एक वेगळी अनुभूती असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक
अन्न, वस्त्र, निवारा या सामान्य माणसाला अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची गरज पूर्ण करणार्या सरकारला जनाधार मिळत असतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या सुरक्षेबरोबरच सामाजिक सुरक्षेला दिलेले प्राधान्य विचारात घेता राज्य सरकारची वाटचालदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून सुरू असल्यानेच देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ पर्यंत पक्के घर असावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ ‘सर्वांसाठी घरे’ ही योज
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी आता एसटी महामंडळ पुढे आले आहे. कोकणवासी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देत एसटी महामंडळ भाविकांच्या सोयीसाठी आपल्या ताफ्यात नवीन ४०० शिवशाही दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात शिंदेवाडीतील गॅरेजसमोर उभ्या असलेल्या चार ते पाच खासगी बससह २० ते २५ वाहनांना भीषण आग लागली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानानी दोन अग्निबंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
स.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करण्यात आली आहे. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आहे
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला.
महाराष्ट्राच्या सन्माननीय आजी-माजी विधिमंडळ (विधान सभा/परिषद आमदार) सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकार्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत आहे.
‘शिवशाही’च्या स्लीपर बस तोट्यात
पुणे-बेंगळूर महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला. यामध्ये वाहकाचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळाची साडेसाती काही केल्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.
गेल्या काही दिवसात शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून शिवशाहीच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
'शिवशाही’ बसेसच्या १९ गाड्या राज्यात विविध ठिकाणी फोडल्या
राज्य परिवहन महामंडळाच्या ७० व्या वर्धापनदिनी जळगाव आगारात शुक्रवारी सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात ९२ कर्मचार्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
येथील बसस्थानकासाठी एक कोटी रुपये नूतनीकरण कामामुळे आधीच बसस्थानकाच्या चेहरा मोहरा बदलला असून प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यातच आरामदायी नवीन शिवशाही दोन बसेस दाखल झाल्या आहेत.