सौरऊर्जा क्षेत्रातील उपकरणांच्या बाबतीत भारत कायमच चीनच्या मदतीवर अवलंबून राहिला आहे.
Read More
अशा वेळी भारतीयांनी अधिक जागरूकपणे आपल्या गरजांची पूर्तता होण्यासाठी सौरसारख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या आणि कधीही न संपणार्या स्रोतांचा वापर करणे नक्कीच आवश्यक आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा जर आपण साकल्याने विचार केला, तर जगभरात पर्यावरणस्नेही धोरण राबवत आत्मनिर्भर झालेला भारत अशीच भारताची ओळख निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून, जनसहभागही तितकाच महत्त्वाचा ठरणारा घटक आहे.