मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल मधील प्रवास हा जिररीचा विषय बनला आहे. लोकलमधील गर्दी, चौथ्या सीटवरून होणारी भांडण, धक्का दिला या कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या या गोष्टी मुंबईकरांना नव्या नाहीत. आता महिला प्रवासी डब्यातील अशीच एक घटना वायरल व्हिडियोतून समोर आली आहे.
Read More
(Safety Rules for Two Wheelers) रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तसेच दुचाकी वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२६ पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य करण्याची तसेच, नवीन बाईक खरेदीवर दोन BIS प्रमाणित हेल्मेट्स देणे अनिवार्य असणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
नागपूर : ‘अडीच वर्षां’चा पेटेंट कायमस्वरुपी उबाठा ( UBT ) गटाच्या नावावर होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने त्यांच्यासमोर अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर होकार येत नाही, तोवर गटनेता जाहीर करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या कोचिंग डेपोने नवीन द्वि-मार्गी स्विच कंट्रोल पिट प्रदीपन प्रणाली म्हणजेच पिट इल्यूमिनेशन कंट्रोल यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. या नव्या प्रणालीमुळे ऊर्जा संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती साधन भारतीय रेल्वेला शक्य होणार आहे. या आधुनिक प्रणालीमध्ये, १६ व्हॅट किंवा ४८ व्हॅटचे एकूण १२० एलइडि पिट दिवे आहेत. हे खड्डे दिवे एकाच ठिकाणाहून नियंत्रित केले जाऊ शकतात आणि दोन सर्किट्समध्ये विभागले जातात, जे ऊर्जा संरक्षणास हातभार लावतात.
तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
फादर्स डे जवळ आला आहे आणि तुमच्या जीवनातील मार्गदर्शक असलेल्या वडिलांना सन्मानित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नेहमीचे टाय किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याऐवजी नाविन्यता व व्यावहारिकतेचे संयोजन असलेले काहीतरी भेट म्हणून दिले तर? इलेक्ट्रिक स्कूटर कार्यक्षमतेला महत्त्व देणाऱ्या, तसेच रोमांचक राइडचा आनंद घ्यायला आवडणाऱ्या किंवा अत्याधु निक तंत्रज्ञानाची प्रशंसा करणाऱ्या वडिलांसाठी योग्य गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर्स पर्यावरणदृष्ट्या लाभदायी असण्या सोबत परवडणाऱ्या आणि वापरण्यास सोप्य
आपले मूल सुदृढ असावे, गुटगुटीत व हसरे असावे, तसेच त्याचे सर्वांनी कौतुक करावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, याबाबतीत सर्वच पालक एवढे सुदैवी नसतात. अनेक लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या त्यांच्या पालकांना भेडसावत असतात. या मुलांच्या अशा विचित्र वागणुकीवरून बर्याच वेळा पालकांनाही टीका सहन करावी लागते. तेव्हा मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या का निर्माण होतात? यावरील काय उपाय करता येतील? याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील जंतूनाशक फवारणीचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र मिळविले. ते महापालिका प्रशासनास सादर केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात फसवणूक केल्याच्या आराेपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अमरावतीतील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी दोन आरोपींना दि. ३ ऑगस्ट रोजी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पाठिंबा देणारी पोस्ट कथितपणे पाठवल्याबद्दल उमेश कोल्हे (५४) यांची दि. २१ जून रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या दहिवली गावाजवळील वन क्षेत्रात सशस्त्र शिरकाव केल्याबद्दल दोन आरोपींना दि. २२ जुलै अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक सिंगल बोर बंदूक आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच वन विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मंगळवार दि. ०५ आणि बुधवार दि. ६ रोजी अतिमुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना आणि यंत्रांना संपूर्ण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आर्थर डी लिटल यांच्या आव्हालानुसार, २०३० पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या एक तृतीयांश वाहने दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक असणार.
कोल्हापूर जिल्ह्यातील खोतवाडी गावाच्या जंगलातून गुरुवार दि. २६ रोजी ७ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांनी शिकार केलेले दोन पिसोरे (माउस डीअर) आणि दोन ससे जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपींना ४ दिवसाची कोठडी सुनावली आहे.
काश्मिरी अभिनेत्री अमरीना भटची हत्या करणाऱ्या एलईटीच्या दोन दहशतवाद्यांनी चकमकीत ठार मारण्यात आले आहे. आज दि. 27 रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काश्मिरी अभिनेत्री आणि गायिकेची हत्या करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले. या दाध्शात्वाद्यानी बुधवारी अम्रीना भट्ट यांची हत्या केली होती.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या दोन नेत्यांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए)च्या तरतुदींखाली माननीय विशेष पीएमएलए न्यायालय, लखनौसमोर तक्रार दाखल केली आहे. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी ईडी प्रयत्नशील आहे
कर्नाटकातील जोगा आणि तुमकुरू या गावांमध्ये हेमिडाक्टाइलस प्रजातीतील पालींच्या दोन नव्या जातींचा शोध लावण्यात आला आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या जातींचे नाव हेमिडॅक्टाइलस महोनी आणि हेमिडाक्टाइलस श्रीकांथनी आहे. या बाबतचा शोधनिबंध दि. २७ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटॅक्सा’ मध्ये प्रकाशित झाला.
कोरोना काळात बंद असलेला नाटयगृहाचा शनिवारी अखेर पडदा उघडणार आहे. मधला काही काळ वगळता आता तब्बल दोन वर्षीनी तिसरी घंटा ऐकू येणार आहे. महाराष्ट्रात नाटकाचा पहिला प्रयोग करण्याचा मान डोंबिवली शहराने पटकविला आहे.
आजपासून नव्या किमती लागू, सर्वात स्वस्त एचएफ100 हजार रुपयांनी महाग हीरो मोटोकॉर्पतर्फे सर्व दुचाकी एक्स-शोरूमची किंमत हजार ते तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नव्या किंमती दि. २० सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या. आता हिरोच्या बाईक आणि स्कुटर खरेदी करण्यासाठी आता बजेट वाढविण्याची गरज आहे. कच्चा माल आणि सुटे भागांच्या किंमती वाढल्याने ही वाढ केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
पुणे वाहतुक पोलिसांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे , या व्हि़डिओच्या माध्यामतून वाहतुक पोलिसांचा कारभार किती अजब असेल, सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे, पुण्यातील नाना पेठ परिसरातील दुचाकी स्वारसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोईंगने उचलून नेली, ज्या दरम्यान दुचाकीस्वाराला वाहतूक विभागाकडून उचलले जात होते, तो म्हणत होता, 'सर, माझी बाईक नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला उभा होतो. मी माझी बाईक पार्क केलेली नाही, मी लगेच निघतो आहे, कृपया माझ्यावर कारवाई करू नका. एवढे सांगूनही वाहतूक व
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील दिलीप कपोते वाहनतळ स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येणार असल्याने पार्किगची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनतळामध्ये पार्किग केली जाणारी वाहने कुठे पार्क करायची असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
चिनी प्रशासनाने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, हाँगकाँगची शिक्षण प्रणाली २०२२ पर्यंत पूर्णत: बदलली जाणार आहे. या शिक्षणामध्ये देशभक्ती, निष्ठा या विषयांचा भर दिला जाणार आहे. जेणेकरून हाँगकाँगची भविष्यातली युवापिढी देशभक्त होईल. यावर हाँगकाँगची जनता प्रश्न विचारत आहे की, कोणता देश? आम्ही चिनी नाही. आमचा देश चीन नाही. आमचा देश हाँगकाँग आहे. आमच्या देशाबद्दल आम्हाला अभिमान, स्वाभिमान, प्रेम, निष्ठा आहे. त्यामुळेच तर चीनचे कुठल्याही प्रकारचे पारतंत्र्य आम्हाला नको आहे.
तुमच्याकडे दोन हजारांची नोट असेल तर ती आत्ताच खपवा, असे व्हायरल मेसेज गेल्या काही दिवसांत तुम्हालाही मिळाले असतील. दोन हजारांची नोट एटीएममधून बाहेर येण्यास अडचण येत असल्याने त्याऐवजी आता आरबीआय एक हजाराची नवी नोट आणणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले असेल पण खरेच दोन हजारांची नोट बंद होणार आहे का ? तुमच्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत का ? वाचा सविस्तर...
दुचाकींच्या हप्त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता असल्याने दुचाकीस्वारांना आताच्या तुलनेत कमी विमा भरता येईल.
ठाण्यातील पाचपखाडी भागात गुरुवारी पहाटे अज्ञात इसमांनी नऊ दुचाकी पेटवून दिल्याने खळबळ उडाली.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज लायब्ररियन (मुक्ला) या संघटनेतर्फे ग्रंथालय, माहितीशास्त्र विषयावर 30 नोव्हें. व 1 डिसें. रोजी सकाळी 9 ते सायं.5 दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
चाळीसगाव : सिसीटीव्ही यंत्रणा म्हणजे कायदा आणि सुरक्षाव्यवस्थेचा तिसरा डोळाच असतो युवा उद्योजक मंगेश चव्हाणां च्या दातृत्वातून हे वीस लाख रुपयांचे कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत रिपिटर परीक्षेची फी कमी करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीचे निवेदन, आंदोलने करण्यात आली.
जळगावातील टी.व्ही.टॉवरसमोर दुचाकी अचानक समोर आल्याने पोलीस व्हॅनवर आदळली. प्रसंगी पोलीस व्हॅनने दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन पटली घेवून बाजूला कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दुचाकीस्वार ठार झाले असून पोलीसही गंभीर जखमी झाले.
तालुक्यातील आरावे रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक घराचा सरा मोडल्याने मातीच्या धाब्याचे लाकडी घर पडले. त्याखाली दबून १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील समतानगर येथील बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले ५ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर ‘समतोल’ प्रकल्पाच्या सहकार्यांना आढळून आली. ती त्यांनी ८ रोजी जळगाव पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
जळगाव कडून शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला, तर दुसर्यास जळगाव येथे उपचारास नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
येथील प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याकरीता यंदा २ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
आजपासून दिल्ली मेट्रो वाहनतळासाठी नवीन दर लागू करण्यात येणार आहे. मागील दरापेक्षा आत्ताचे दर वाढवण्यात आले असून यामुळे नागरिकांना आता जास्त पैसे वाहन ठेवण्यासाठी आकारावे लागणार आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रा(आय टी सेक्टर) तील तब्बल दोन लाख नोकर्यांसाठी जपानने आपले दरवाजे उघडले आहेत! एकीकडे अमेरिकेने भारतीय आयटी तज्ञांना नोकर्या देणे जवळपास बंद केलेले असतांना जपानचा हा देकार त्यांना सुखावणारा आहे.