Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील संभल न्यायालयाने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना न्यायालयात दाखल होण्याबाबत नोटीस जारी केली. त्यांनी देशद्रोही वक्तव्य केले आहे. माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विरोध नाहीतर माझी लढाई ही भारताच्या राज्याविरोधात आहे. या वक्तव्याने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशद्रोह दाखवून दिला आहे. यामुळे आता न्यायालयाने त्यांना न्यायालयात दाखल होण्यासाठी एक नोटीस जारी केली आहे.
Read More
‘कलम 124 अ’ अर्थात देशद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे देशद्रोहाचा हा ब्रिटिशकालीन कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, खरंच या कायद्याची देशात गरज आहे अथवा नाही, यावरही विचारमंथन होताना दिसते. त्यानिमित्ताने या कायद्याची पार्श्वभूमी, या कायद्याशी निगडित काही खटले आणि या कायद्याचा सरकारी यंत्रणांकडून होणारा गैरवापर यांचा उहापोह करणारा हा लेख....
"सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कलमाबाबतीत दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इंग्रजांच्या विचारांवर चालत आहेत"असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणासाठी आक्रमक पवित्रा घेणार्या अमरावतीतील राणा दाम्पत्याला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने रविवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
" हिंदूंना पवित्र असलेली हनुमान चालीसा म्हणणे हा जर राजद्रोह असेल तर आम्ही तो रोज करू " असा इशारा देत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनवर टीकेचा आसूड ओढला
"हिंदू धर्मियांची पवित्र हनुमान चालीसा म्हणणे शिवसेनेच्या राज्यात राजद्रोह ठरले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवून टाकले" अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे
कर्नाटकातील हिजाब वादाने उठलेले वादळ अजून शमते न शमते तोच आता एक नवीन वाद उफाळून आला आहे. कार्फनाटकातील शिवमोग्गा येथील ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअँप ग्रुप वर पाकिस्तानचा झेंडा शेअर झाला
देशद्रोही ‘पोस्ट्स’ आणि ‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी विशेष यंत्रणा राबवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारला दिले.
राजद्रोहाच्या कलमाखाली टिळकांनी भोगलेला मंडालेचा कारावास तब्बल सहा वर्षांचा! टिळकांच्या उत्तरायुष्यातील महत्त्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढाच खडतरसुद्धा! मंडालेत टिळकांची प्रकृती बिघडली. दरम्यान, पुण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. टिळकांनी दुःखाचे हे प्रहार सोसून मंडालेत ‘गीतारहस्य’ लिहिले, हे सर्वश्रुत आहेच. मंडालेच्या कारागृहातले टिळकांचे वर्तन गीतेतील कर्मयोग्याला शोभेल असेच आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात निदर्शन करताना चिथावणीखोर भाषण करणारा जेएनयुचा माजी विद्यार्थी शरजील इमाम याच्या पोलीस चौकशीतून धक्कादायक बाबी उघड
पटियाला हाउस कोर्टात करणार हजर
शरजील इमामचा भाऊ आणि मित्र चौकशीसाठी ताब्यात
दिल्ली पोलिसांनी जहानाबाद या ठिकाणी शरजीलच्या मुसक्या आवळल्या
आसामला भारतापासून वेगळे करण्याच्या घोषणा