ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भरीव सामाजिक योगदान देणार्या ‘झेप प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांच्याविषयी...
Read More
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी गुरुवार, दि.२० रोजी मुंबईत केले.
राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन’च्या (‘मित्रा’) माध्यमातून आरोग्य, ग्रामीण रस्ते वाहतूक, कौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने (ADB) मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केली आहे. ‘एडीबी’च्या संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला
विरोधकांच्या सत्ताकाळात मालाड मध्ये गुंडाराज सुरू होता. इथली जनता त्यामुळे त्रस्त झाली होती. पण आता परिवर्तन होणार. मलाड भयमुक्त आणि नशामुक्त होणार याची ग्वाही देत आहेत महायुतीचे उमेदवार विनोद शेलार.( Vinod Shelar )
एकच लक्ष्य, एकच ध्यास कलिनाचं परिवर्तन हमखास! Amarjeet singh
देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेचे योगदान अमूल्य आहे. भारतीय रेल्वेचा विस्तार संपूर्ण देशभर झाला आहे. भारतीय रेल्वेने सर्व अत्याधुनिक सोयींप्रमाणेच प्रवाशांच्या सुरक्षेला चालना दिली आहे. गेल्या दहा वर्षात तर भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. रेल्वेच्या बदललेल्या चेहर्याचा घेतलेला हा आढावा...
'अध्यात्मिक परिवर्तनसोबतच सामजिक परिवर्तन गरजेचं... ', मैत्रेय दादाश्रीजी यांच्या मार्गदर्शनपर पत्राचे वाचन
एमएसएमई (सूक्ष्म,लघू,मध्यम)उद्योग व स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलंस इंडिया (TCoE)कडून या उद्योगांना पाठिंबा देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तंत्रज्ञानात आव्हाने, गरजा ओळखून या कंपन्यांना मार्गदर्शन करण्याचे टीसीओई या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) अंतर्गत येणाऱ्या विभागाने ठरवले आहे.
विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी, भारत फिलीपाईन्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीला बळ देत आहे. चीनच्या अरेरावीला का रे, असा उत्तर देणारा भारत आणि फिलीपाईन्स हे देश एकत्र येणे म्हणूनच गरजेचे. भारताने फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे देत प्रदेशात योग्य तो संदेश दिला. म्हणूनच या दोन्ही देशांची तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी महत्त्वाची...
पेटीएम फास्टटॅग प्रकरणानंतर नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएसआय) ने प्रस्तावित एक वाहन एक फास्टटॅग मोहिमेचे अनावरण पुढे ढकलले आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, मंडळ वन व्हेईकल वन फास्टटॅग ही मोहिम मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा विचारात आहे. पेटीएम ग्राहकांच्या फास्टटॅग वापरण्याच्या गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फास्टटॅग केवायसीची यापूर्वी अंतिम तारीख २९ फेब्रुवारी होती परंतु ती आता मार्चपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या पेटीएम ग्राहकांना हायवेवर फास्टटॅगसाठी अडचण येत
भारतीय जाहिरात क्षेत्रात सीएजीआर ( कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) हा ९.८६ टक्क्याने वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक वर्ष २३ च्या ९३१६६ कोटी रुपयांचा तुलनेत २०२५ मध्ये ११२४५३ कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज डेनसू इंडियाच्या नव्या अहवालात म्हटले आहे.
नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या नियमावलीत बदल केला आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मैशनचा युगात धोरणात्मक बदल करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ' डिजिटल इंडिया ' च्या उपक्रमाअंतर्गत पैसे ट्रान्स्फर करताना नवीन पाऊल NPCI टाकत आहे. बँकेत जाऊन लाईनीत पैसे काढण्याचे दिवस जाऊन आता डिजिटल ' शिफ्ट ' आला आहे. याचाच पुढील भाग म्हणून IMPS (Immediate Payment Services) म्हणून ओळखले जाते. IMPS हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
"वाईकॉम सत्याग्रह हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा.स्व.संघ) सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक प्रकाश आहे. समाजातील विविध घटकांतील लोकांना एकत्र आणून वायकोम सत्याहास यश मिळाले. संघ विचारसरणीच्या लोकांशी समन्वय साधून भारताला विजयी करण्याचे काम सध्या संघ करत आहे.", असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केरळ येथे केले.
क्रीसीलने ( CRISIL) नुकताच आपला शोध प्रबंध असलेला रिपोर्ट जाहीर केलेला आहे. बँकिग फ्रेमवर्क मध्ये बदल करण्यासाठी ' अ सिंपलीफाईड एटंरप्राईजेस मेथोडिओलॉजी ( A Simplified Enterprise Methodology) नावाने रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये बँकिग सिस्टीम मध्ये परिवर्तन करून काळानुसार महत्वाचे बदल करण्यासाठी सुचवले गेले आहेत. वाढत्या डेटा क्लाऊड मॅनेजमेंट, डेटा ब्लॉकचेनचा उपयोग पाहता अनेक बदल यात सुचवले गेले आहेत. पारंपारिक सुविधाहून अधिक ग्राहकावर अधिक लक्ष देत विविध अडचणी सोडविण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग करणे हे
छत्तीसगढ भ्रष्टाचार आणि कुशासनाने ग्रासलेला आहे. रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत असून प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळेच छत्तीसगढच्या जनतेने यंदा परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिलासपूर येथे केले.
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान विधानसभेसाठी भाजपने २ सप्टेंबरपासून परिवर्तन संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गेहलोत सरकारवर जहरी टीका केली. तर, लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे फडणवीस म्हणाले.
तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : Devendra Fadnavis
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे गौरवोद्गार
दिल्लीचा कायापालट करण्याची बुलंद आश्वासने देणारे आप सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाजवळील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात अपयशी ठरले आहे. आम आदमी पार्टी अत्याधुनिक सेवा देण्याचे आश्वासन देऊन दिल्ली विधानसभेत सत्तेवर आली होती.
नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताने ६-जी तंत्रज्ञानावरील काम सुरु केले असल्याची माहिती दिली. शिवाय भारताने '६-जी'च्या विकासात आघाडी घेण्याची इच्छाही त्यांनी बोलवून दाखविली. त्यानिमित्ताने भारत आणि 'ग्लोबल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन'चा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
रोजचा कट्टा ते टीम परिवर्तन हा गेल्या अनेक वर्षांचा या युवकांचा सामाजिक काम करणारा गट अनेकांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे.
गुणवत्ता असूनही केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी आजही खडतर कष्ट करावे लागतात.