Train Accident

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे आमूलाग्र परिवर्तन उलगडताना...

आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची भक्कम पायाभरणी केली. आपण सध्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेमधील सर्वांत दूरगामी सुधारणांच्या टप्प्यावर उभे आहोत. राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांची प्रचंडता (चीन) आणि जटिलता (तंत्रज्ञान विषयक नवकल्पना, ज्या ज्ञात इतिहासातील युद्धाच्या स्वरूपात सर्वाधिक पायाभूत बदलाला चालना देत आहेत) लक्षात घेतल्या, तर बरेच काही साध्य केले गेले असले तरी अजूनही अनेक संक्रमणे होऊ घातलेली आहेत. त्यामुळे यासंदर्भातील थोडा वास्तववादी पर

Read More

भारत-२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र : गणित व संकल्पना (पूर्वार्ध)

भारताच्या स्वातंत्र्यास २०२२ साली ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यापुढील २५ वर्षांचा कालावधी ‘अमृत काळ’ म्हणून मोदी सरकारने संबोधिला आहे. देशातील १४० कोटी जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अमृत काळात देशातील सर्व नागरिक व सर्व संस्था यांनी निकराचे प्रयत्न करून भारताच्या स्वातंत्र्यास १०० वर्षे पूर्ण होतात, २०४७ साली भारत जगातील एक बलाढ्य विकसित राष्ट्र करावयाचा निर्धार व्यक्त केला आहे. मोदींच्या कालच्या लोकसभेतील भाषणातही त्याबद्दलचा निर्धार प्रकर्षाने दिसून आला. त्यानिमित्ताने विकसित राष्ट्राची नेमकी प

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121