pandit Deendayal Upadhyay national liberation thoughts पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दि. 22 ते 25 एप्रिल,1965 दरम्यान एका ऐतिहासिक व्याखानमाला सादर केली होती. त्या माध्यमातून ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ अशा विचारांची दीनदयाळजींनी मांडणी केली. याच पार्श्वभूमीवर ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रोद्धारक विचारांचा घेतलेला आढावा...
Read More
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंद हरवत चाललेला आहे. अशा वेळी आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी ‘तेजज्ञान’ ( Tejgnyan ) संस्था कार्यरत आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...
मानवी विचार, कृती यांचा विषामृताचा खेळ आणि या खेळातील खेळाडू ओळखण्याचे कौशल्य आयुष्यात जितके लवकर आत्मसात करता येईल, तितकेच आयुष्य सुकर ठरेल.
नकारात्मक विचार सामाजिक चिंता, नैराश्य, तणाव आणि आत्मसन्मान कमी होणे यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. आपण नकारात्मक विचार बदलायचे म्हटले म्हणजे, आपण आता कसे विचार करता आणि परिणामी समस्या समजून घेणे आवश्यक आहे. नंतर हे विचार बदलण्यासाठी किंवा त्यांचा आपल्या मनावर आणि जीवनावर कमी प्रभाव पाडण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आणि धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
डोंबिवली : अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षण घेण्याचा संकल्प करूया. शिक्षण घेतले तरच तुम्ही जीवनात यशस्वी होणार आहात, असा मूलमंत्र कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे यांनी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केले. दलित, शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. ते पत्रकार, शिक्षणतज्ञ प्रज्ञासूर्य, विश्वभूषण होते. त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडले.
मनाची शक्ती इतकी जबरदस्त असते की, मनाच्या विचारांमुळे शरीर, अवयवांवर व पेशींवर त्याचा सतत परिणाम होत असतो. आपले विचार व आपल्या भावना या सतत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात, कसे ते आपण पाहूया...
जर आपण सर्वांच्या वाईट गोष्टींनाच पाहत राहिलो, तर कधीही आपण लोकांना जोडू शकत नाही. त्यामुळे लोकांमधील चांगले गुणधर्मच पाहणे, ही सकारात्मकता! लोकांशी लबाडी न करता वागणे हीच सकारात्मकता!
तालिबान लवकरच अफगाणिस्तानात सता स्थापन करणार असल्याने तालिबानला समर्थन करणाऱ्या मुस्लिमांनी भारतीय मुस्लिमांना लक्ष केले आहे. तालिबानचा विजय साजरा करण्यासाठी भारतीय मुस्लिमांना सांगितले जातं आहे. अशी माहिती अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ट्विट करुन व्हिडिओद्वारे माहिती दिली. नसीरुद्दीन शाह यांनी हिंदुस्थानी इस्लाम आणि इतर इस्लाममधील फरक सांगितला आहे.
प्रापंचिक लोक व्यावहारिक स्वार्थबुद्धीने वागत असल्याने त्यांच्या ठिकाणी सारासार विचार, विवेक कमी होताना दिसत आहे, अशा स्थितीत परमार्थ डावलून फक्त प्रपंचाकडे बघितल्याने कोणाचेही हित साधणार नाही.
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीचा साक्षात्कार म्हणजे डॉ. नामदेव एस. गजभिये. आंबेडकरी विचार-आचार आणि संस्कार यांनी सच्चा माणूस जेव्हा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ बनतो, तेव्हा ही घटना आम्हा भारतीयांना अभिमानास्पद वाटते. ज्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला, ज्या गावाकुसाबाहेरच्या वस्तीत तो संस्कारीत झाला, त्या सर्वांना तर आकाशच ठेंगणे वाटते. असे थोर शास्त्रज्ञ नामदेव गजभिये यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. चिखलातून उमललेल्या या कमळाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करूया...
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 8 ते 12 दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन गुरुनाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे.
संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.