कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे.
Read More