मागच्या एक दशकात भारताने सर्वांधिक वेगाने विकसित होणार्या अर्थव्यवस्थेचा मान मिळविला. पण, काही तथाकथित अर्थशास्त्री ‘ही वाढ वरवरची आहे, यामुळे रोजगारनिर्मिती होत नाही,’ असा कांगावा करताना दिसतात. पण, ‘स्कॉच’ या ‘थिंक टँक’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मागच्या एका दशकात देशात सरकारी प्रयत्नांतून 50 कोटींपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती झाल्याचे समोर आले आहे. त्याविषयी...
Read More
सौरऊर्जा उत्पादनात भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून २०३० पर्यंत या क्षेत्रात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात चिनी उत्पादनांची आयात कमी करीत भारताने देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला बळ दिले. त्यामुळे सौरऊर्जेच्या किमती कमी होण्याबरोबरच स्वदेशी सौरऊर्जा उत्पादनांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.
शांग्रीला डायलॉग’ ही ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या एका स्वतंत्र ‘थिंक टँक’द्वारे सिंगापूरमध्ये आयोजित ’ट्रॅक वन’ आंतर-सरकारी सुरक्षा परिषद आहे. ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. या सुरक्षा परिषदेत सामान्यतः संरक्षणमंत्री, मंत्रालयांचे स्थायी प्रमुख आणि आशिया-पॅसिफिक देशांचे लष्करप्रमुख आदी मंडळी उपस्थित असतात. यावर्षी तीन दिवसांचा हा शांग्रीला संवाद दि. २ ते ४ जून या कालावधीत सिंगापूर येथे पार पडला. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील संघर्षावर
त्रिपुरामध्ये मुस्लीम भावांसोबत क्रूरता होत आहे,” असे राहुल गांधी कळवळून म्हणत आहेत. पण, प. बंगाल आणि केरळ, काश्मीरमध्ये हिंदूंना निवडून निवडून ठार मारले गेले
व्यापक निकषांसह वृत्तपत्रीय सूचकांकाचा वार्षिक वैश्विक स्वातंत्र्याच्या आधारावर आपला वार्षिक वैश्विक लोकशाही अहवाल तयार करण्यासाठी आम्ही भारतीय स्वतंत्र ‘थिंक टँक्स’ना प्रोत्साहन देऊ शकतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे मत आहे. तथापि, परराष्ट्र मंत्रालय कोणत्या स्तरापर्यंत अशा ‘थिंक टँक्स’ना प्रोत्साहन देईल, याबाबत स्पष्टता नाही. परंतु, यावर विचार केला जात आहे, हे निश्चित.