iconic Mumbai International Cruise Terminal भारताचा सागरी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई बंदर येथे, देशातील सर्वांत मोठे आणि आयकॉनिक क्रूझ टर्मिनल सोमवार, दि. 21 रोजी संपूर्ण जगासाठी खुले झाले. हे भारतातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. यामध्ये एकाचवेळी दोन मोठी जहाजे उभी राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच खुल्या झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक पोर्ट मियामी येथील क्रूझ टर्मिनलचा आढावा घेऊया.
Read More
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश दि. ९ सप्टेंबर २०१९रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती माहिती अधिकारात एमएमआरडीएने दिली आहे.
उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
बांगलादेशच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नाही, तर बांगलादेशला मान्यता देणारा पहिला देशही भारतच होता. डिसेंबर १९७१ साली स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशने भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणताही देश असो तो भावनेपेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देत असतो. बांगलादेश आपल्या फायद्यासाठी भारतासोबत चीनसोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले, अशा बातम्या पेरूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही. दरम्यान
महाराष्ट्रातील कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत मार्च २०२३ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, सध्या ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एअरसाईड सुविधा अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यातील वाहतूक वाढीसाठी एक नवीन हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर देखील बांधला जात आहे. शंभरहून अधिक कार आणि दहा बसेसची क्षमता असलेले पार्किंग क्षेत्र देखील विकास उपक्रमांचा भाग आहे. कोल्हापूर विमानतळावरील प्रचंड प्रवासी वाहतूक वाढ लक्षात घेऊन, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या वाढीव क्षमतेसाठी विकसित करण्याचे क
अंदमान आणि निकोबार बेटावरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची आश्चर्यकारक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ब्रिटीश राजवटीत वीर विनायक दामोदर सावरकरांना बेटांवर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सेवाभावाच्या माध्यमातून बंधुभावाचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. टाळेबंदीच्या काळात अडकलेले ट्रकचालक, तसेच रस्त्याने पायी जाणारे मजूर यांना आपुलकीपूर्ण मदतीचा हात देत त्यांच्या अतीव दु:खावर फुंकर घालण्याचे काम केले आहे. रा. स्व. संंघ नाशिक शहर मुख्य मार्ग प्रमुख विशाल पाठक, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व रा. स्व. संघ मुख्य मार्ग मंडळ सदस्य राजेंद्र फड, नाशिक विभगाचे मुख्यमार्ग संयोजक पंकज वाकटकर आदींशी
पार्श्वभूमीवर नाशिक शहाराच्या सीमेवर आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे साधारण ५५० ट्रक हे चालक आणि सहाय्यक यासोबत अडकलेले आहेत.
१९६९ साली कुंवरजी शहाचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शहा यांनी व्यवसायात पदार्पण केले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याकडची मुलं मामाच्या गावाला जात. अशोक मात्र ट्रकमधून माल पोहोचविण्यासाठी गुजरात पालथा घालत असे. अनेकवेळा ट्रकमधल्या मालासोबतच तो ट्रकमध्ये झोपी जाई. ट्रक चालविण्यापासून, ट्रक दुरुस्त करण्यापर्यंत अगदी ऑफिसमधल्या अकाऊंटपर्यंत सर्व काही अशोकने शिकून घेतले. अशोक बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे स्वावलंबी होता. दहावीपर्यंत त्याने पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. बारावीनंतर एचआर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र,
आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा उद्घाटन सोहळ्यादिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.