कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
Read More
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची महत्वाची घोषणा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांपुढे परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न सर्वांपुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण शहराच्या पश्चिम भागातील जोशी बागेतील एम.जे.बी. या शाळेत दहावीचा वर्ग भरत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांना मिळताच त्यांनी शाळेच्या विरोधात कारवाई केली आहे.
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसर्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दहावीचा भुगोलाचा शिल्लक असलेला पेपर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या निकालामूळे निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा.
सीबीएसई निकालांमध्ये राजहंस विद्यालय, अंधेरी पश्चिम या शाळेतून ममता नायक या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण मिळवत घरच्यांसह सार्यांनाच सुखद धक्का दिला आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी...
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर घडवता यावे यासाठी राज्यातील कलाकार, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बोर्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले