(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
Read More
(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने द
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामुळे क्रीडाविश्वावर विपरीत परिणाम झाला. अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या, तर काही क्रीडापटूंना काही स्पर्धांना मुकावे लागले. या तणाव आणि अशांततेमुळे क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
(Air India-Indigo Flight Cancelled) भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगोने आज मंगळवार, दि. १३ मे रोजी अनेक शहरांमधील उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशातील तणाव आणि हवाई निर्बंध व सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor
(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे.
(Fake News alert from Govt amid India-Pakistan tensions) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांसह इतर माध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्यांमधून तथ्यहीन आणि चुकीची माहिती दिली जात आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या हल्ल्यांसंबंधित बनावट व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करुन चुकीचे दावे केले जात आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणि माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या माहितीच्या प्रचारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भा
(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
Hindu मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्हयातील एका व्यासपीठावर जातीय ताण-तणाव पसरला. हिंदूंच्या बाबा नवनाथांच्या समाधीला कट्टरपंथींनी तो दर्गाह असल्याचे सांगत लाठीहल्ला करत दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी सुरू असलेला गोंधळ शांत करत परिस्थिती हताळण्याचे काम केले. हे प्रकरण सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी घडल्याचे वृत्त आहे.
आधुनिक काळात लढले जाणारे युद्ध हे केवळ युद्धक्षेत्र किंवा युद्धात सहभागी देशांपुरतेच मर्यादित राहत नाही. त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असते. नुकतेच याचे उदाहरण म्हणून आपण रशिया आणि युक्रेन संघर्षाकडे पाहू शकतो. रशिया आणि युक्रेन संघर्षाची गाथा संपते न संपते तोच आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात वादास प्रारंभ झाला आहे
ब्रेटन वूड्स सिस्टीम’ कोसळल्यानंतर डॉ. महाथीर मोहम्मद (मलेशियाचे त्यावेळचे पंतप्रधान) यांनी केलेले विधान अर्थपूर्ण आहे. ते म्हणतात, “जेव्हा पहिल्यांदाच सगळ्या देशांनी ‘करन्सी फ्लोट’ करायला परवानगी दिली आणि मार्केट चलन दर (एक्सचेंज रेट) ठरवू लागले, तेव्हा देशाची स्वायत्तता नष्ट झाली, असं मला वाटतं. जेव्हा या गोष्टी तुम्ही मार्केटवर सोडता तेव्हा मार्केट नेहमी नफ्यासाठी चालते म्हणजे नफ्यासाठी हपापलेली माणसं तिथे असतात, हे लक्षात घ्या. अशा हपापलेल्या लोकांकडून संवेदनशील वागण्याची अपेक्षा करू शकत नाही. ते कशा प्
आय.आय.टी विषयात शिक्षण घेण्याऱ्या अनेक मुलांच्या मानसिकतेत सध्या तणावाचे प्रमाण वाढत चालले आहे. आय.आय.टी मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन मालवीय या २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने १७ जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजता आत्महत्या केली. 'नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे' त्याने पत्रात लिहिले होते.
१५ मिनिटांत चीनला पळवण्याची भाषा करणाऱ्या राहुल बाबांनी १९६२ वेळी स्वतःचा सल्ला ऐकायला हवा होता. त्यावेळी भारत चीनमध्ये युद्ध झाले होते. भारताला आपल्या कित्येक हेक्टर जमीन गमवावी लागली होती. शाह यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर पलटवार करताना हे उत्तर दिले आहे. हरियाणा येथील ७ ऑक्टोबरच्या सभेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले होते. भारत-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरकार १५ मिनिटांमध्ये चीनी सैन्याला हाकलवून लावेल, असे म्हटले होते.
सध्याच्या घडीला देशाची सुरक्षा महत्त्वाची; सरचिटणीस चंपत राय यांची माहिती
दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत माहितीची देवाण घेवाण
निवडणुकांमुळे युद्धतयारीत जर बाधा उत्पन्न होणार असेल तर ती पुढे ढकलण्याचा विचार मात्र होऊ शकतो. पण, त्याबाबत सरकार व विरोधी पक्षात एकमत झाले तरच.
आजची शिक्षणपद्धती ज्या पद्धतीने चालली आहे, ते पाहता अशा प्रकारचा ताण येणे साहजिकच आहे. या शिक्षणपद्धतीत जी जीवघेणी स्पर्धा आहे, त्यात आपला श्वास वाचवायची प्रत्येकाची धडपडच मनाला शॉक देऊन जाते.
एका बाजूला समुद्र तर बाकीच्या बाजूंनी रशिया, इस्रायल, जॉर्डन, इराक, तुर्की यांनी वेढलेला. म्हणजेच चहूबाजूंनी खदखदणार्या भूभागांमध्ये वेढलेला हा देश आहे. पण, याच सीरियात सध्या सुरू असलेल्या घडामोडी जगाला भविष्याची चिंता करायला लावतील अशा आहेत.