use of AI need to think deeply about the scope of AI technology and its impact on society कृत्रिम बुद्धिमत्तेचे विस्तारणारे क्षितिज, माणसाची जवळपास सर्व क्षेत्रे आपल्या कवेत घेत आहे. या परिवर्तनाच्या वेगासोबत, ज्यांना आपला वेग साधता येणार नाही ते काळाच्या मागे राहतील, हे आता स्पष्ट होत आहे. कालपर्यंत चित्रनिर्मिती आणि कलाकार यांच्या कार्यक्षेत्राबद्दल जिथे वाद होत होता, तिथे आज युद्धाच्या भूमीवर ‘एआय’चा होणारा वापर आपल्याला बघायला मिळतो आहे. ‘एआय’च्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचे आपल्या समाजमनावर होणार
Read More
इको वेव्ह पॉवर या ऑनशोअर वेव्ह एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनीने भारत पेट्रोलियमसोबत भारताच्या अंदाजे ४०,००० मेगावॅटच्या समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती करण्याच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
ixigo (Le Travenues Technology Ltd) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. १० ते १२ जून या कालावधीत आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओसाठी १.२९ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहेत. १३ जूनपर्यंत कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
चीपमेकर कंपनी NVidia कंपनीने नवा विक्रम केला आहे. Nvidia कंपनीने बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये ॲपल कंपनीला मागे टाकून एक नवा विक्रम केला आहे. NVidia (एनविडिया) कंपनी जगातील क्रमांक दोनची सर्वाधिक बाजार भांडवल असणारी कंपनी बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चीप बनवणारी कंपनीने ३ ट्रिलियनचा टप्पा पार करत मोठी मुसंडी मारली आहे.
ब्लॉकचेन ही संकल्पना ७० च्या दशकात सुरु झाली ती त्याची खरी अंमलबजावणी २००० सालाच्या सुरूवातीला सुरू झाली. एक क्रांतीकारी बदल घडवणारी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असे त्याचे वर्णन करता येईल. आज सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेटावर्सची चर्चा सुरु झाली आहे. परंतु एक मात्रा अशी आहे जिथे ब्लॉकचेन वापराशिवाय कामच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल हे ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय? स्वाभाविकच आहे भारतात त्याची हवीतितकी अंमलबजावणी झाली नसली तर या दशकपूर्तीत त्यांचे महत्व वाढणार आहे.
होळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी वायकॉम गॅजेट्सने आपले नवीनतम साऊंडबार्स 'बेसिकबार' सादर केले आहेत. हे साऊंडबार्स तुमचा ऑडिओ अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. ब्रँड वायकॉम गॅजेट्सचे नवीनतम उत्पादन तुमच्या सणासुदीच्या आणि दैनंदिन मनोरंजनादरम्यान संगीताचा आनंद घेण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
: वाढत्या तंत्रज्ञानाबाबत सायबर सिक्युरिटीचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे वेळोवेळी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.शनिवारी एल अँड टी कंपनीला महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून मिळाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.एल अँड टी इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कंपनीकडून ' पहिल्यांदा ' ८०० कोटींची निविदा जिंकण्याचे स्पष्ट केले.
नोकिया एकेकाळच्या प्रसिद्धीझोतात असलेल्या कंपनीने सरकारी उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे. बातमीनुसार नोकिया या टेलिकॉम व आयटी तंत्रज्ञान कंपनीने स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड या ऑप्टिकल व डिजिटल सुविधेसाठी भागीदारी करण्याचे ठरवले आहे. सरकारी संस्था व उपक्रमांसाठी या दोन्ही कंपन्यां एकत्र येऊन सरकारी प्रकल्पातील नेटवर्किंग, डिजीटल सोलूशन या सेवा दर्जेदार बनवणार आहेत.
राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने घेतला आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्यात नागपूर सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
होमियोपॅथीच्या औषधांमध्ये ‘नॅनोटेक्नोलॉजी’ वापरली जाते व प्रत्येक अणूमध्ये प्रचंड औषधी ऊर्जा सामावलेली असते. म्हणूनच होमियोपॅथीच्या गोळ्या दिसायला जरी छोट्या दिसल्या तरी त्यात खूप शक्ती व ऊर्जा सामावलेली असते, हे लक्षात घ्यायला हवे. ‘नॅनोटेक्लॉजी’च्या फायद्याचा जर विचार करायचा झाला, तर एक रुपकात्मक उदाहरण आपण पाहू.
संस्था शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दि. ०६-०८ डिसेंबर २०२३ रोजी इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट (ISCI), मुंबई, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (ICAC), वॉशिंग्टन डीसी, यूएसए, भाकृअनुप- केन्द्रिय कापुस संशोधन संस्था (ICAR-CICR), नागपूर आणि इंडियन फायबर सोसायटी (IFS), मुंबई च्या संयुक्त विद्यमाने ९वी आशियाई कॉटन रिसर्च अँड डेव्हलपमेंट नेटवर्क (ACRDN) बैठक तसेच “संवेदनक्षम आणि शाश्वत कापूस उत्पादन आणि व्यवहार्य मूल्य साखळीसाठी नवोपक्रम” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करून शताब्दी वर्ष (२०२३-२
पूर्वाश्रमीच्या (एनएसडीएल ए गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) म्हणजेच आताच्या Protean eGov Technologies Limited ने आपला IPO (Initial Public Offer) मार्केटमध्ये आणला आहे. गेले २८ वर्ष ही कंपनी टेक्नॉलॉजी इकोसिस्टीम व सरकारी प्रमाणपत्रांचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड अशा विविध प्रणाली या कंपनीने विकसित केल्या आहेत. गेल्या काही दिवसात अत्याधुनिक डिजिटल इकोसिस्टीम व वित्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने सरकार बरोबर काम करत आहे. ज्यामध्ये इ डेटा मॅनेजमेंट, डेटा इंटिग्र
नेटाफिम इंडिया या अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने तूफान हे आपले अनोखे बहू आयामी उत्पादन बाजारात आणले आहे. विविध प्रकारच्या पीक लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कायापालट घडवून आणण्याची खात्री देणारे हे एक नवोन्मेषकारी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने, 2025 सालापर्यंत भारतातील, 25,000 हेक्टर जमिनीवर सेवा देण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट, कंपनीपुढे आहे. याप्रकारातील सर्
नेटाफिम इंडिया या अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने तूफान हे आपले अनोखे बहूआयामी उत्पादन बाजारात आणले आहे. विविध प्रकारच्या पीक लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कायापालट घडवून आणण्याची खात्री देणारे हे एक नवोन्मेषकारी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने, 2025 सालापर्यंत भारतातील, 25,000 हेक्टर जमिनीवर सेवा देण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. या प्रकारातील सर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलांना दहशतवादाचा सामना करणारे सर्वोत्कृष्ट दल बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस तंत्रज्ञान मिशनची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले.
पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र व तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गुंतवणूकदार पोर्टफोलिओ कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा अवलंब करण्यास SoftBank मदत करत आहेत आणि या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसह पाठिंबा देणाऱ्या संस्थापकांसाठी बैठका ते घेत आहेत, असे सॉफ्टबँकेच्या व्हिजन फंडातील युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारत गुंतवणुकीवर देखरेख ठेवणारे व्यवस्थापकीय भागीदार सुमेर जुनेजा यांनी मुंबईत दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भारताचे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे कठोर धोरण आहे. भारत एक पारदर्शक आणि उत्तरदायी परिसंस्था तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ई प्रशासनाचा लाभ घेत आहे. कल्याणकारी योजना आणि सरकारी प्रकल्पांमधील गळती आणि तफावत भरून काढली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
‘डिजिटल’ युगामध्ये जग अतिशय झपाट्याने स्वतःचा विस्तार करत असताना, ‘नॉन फंजिबल टोकन्स’ (NFT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) आणि ‘मेटाव्हर्स’ यांसारख्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीने कला आणि संग्राह्य वस्तूंची बाजारपेठ, व्यापार आणि दळणवळण यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांमध्ये क्रांती निर्माण केली आहे. या नवोन्मेषांमुळे अमाप संधी आणि लाभ मिळत असले तरीही त्यांनी गुन्हे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक आव्हानेदेखील निर्माण केली आहेत.
ब्रिटिश सरकारने चीनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी अनेक अधिक उपाय करणे चीनच्या सरकारवर अधिक दबाव आणणे आवश्यक आहे. ब्रिटिश सरकारने चीनमधील ब्रिटिश कंपन्यांना चीनच्या धोक्यापासून संरक्षण द्यावे. ब्रिटिश सरकारने चिनी तंत्रज्ञान चोरांवर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी. ब्रिटनने चीनच्या घुसखोरीचा सामना करण्यासाठी तत्काळ पावले उचलावी, अन्यथा, चीन ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकतो.
संसदेच्या आगामी अधिवेशनात ‘डिजिटल इंडिया’ विधेयक मांडण्यासंबंधीची चाचपणी केंद्र सरकारने सुरु केली आहे. यापूर्वीच्या माहिती-तंत्रज्ञान कायद्याला पर्याय म्हणून या नव्या विधेयकाकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे ‘डिजिटल इंडिया’च्या युगात अद्याप ग्रामीण भागात पुरेसे डिजिटल कौशल्य आत्मसात केले नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तेव्हा, डिजिटल सुरक्षा आणि साक्षरता असा दोहोंचा सुयोग्य मेळ साधण्याचे आव्हान या नव्या विधेयकानिमित्ताने सरकारसमोर असेल.
जयपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. १९ मे रोजी २ हजाराच्या नोटांच्या वितरणावर रोक लावली, आरबीआयने २ हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. या निर्णयामुळे नागरिकांत एकच भीती निर्माण झाली आहे. त्यातच जयपूर पोलीसांनी कारवाई करत २ हजारांच्या तब्बल ७,२९८ नोटा जप्त केल्या आहेत.
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी मार्फत विविध प्रकल्पांची कामे करून मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्यातील बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना आता दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ ५११ आंतरवासितांना होईल.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली वैयक्तिक मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती तेथील फेडरल इलेक्शन कमिशनला दिल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले ’ट्रुथ सोशल’ हे इंटरनेट अॅप या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. कारण, यावर्षी चक्क २०१ डॉलर्सपेक्षाही नाममात्र कमाई या माध्यमातून झाल्याचे ट्रम्प यांनी अहवाल सादर करताना सांगितले. इतर अॅॅप्सच्या तुलनेत प्रतिवर्षी साधारण ७.५ लाख डॉलर्स उत्पन्न असलेल्या या अॅॅपवर ही वेळ आल्याने ट्र
‘चॅट जीपीटी’ने जितक्या वेगाने जगात धुमाकूळ घातला, तितक्याच वेगाने अनेक देशांकडून या तंत्रज्ञानाला वेसण घालण्याचा प्रयत्नही झालेला दिसतो. ‘चॅट जीपीटी’वरील बंदीची सुरुवात इटलीतून झाली. आता डेटाचोरीसाठी भारताकडून बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचा देश असलेला चीनही या यादीत सामील झाला आहे. त्यानिमित्ताने...
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
भारतात लोकप्रिय झालेल्या पब्जी गेम अॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. याविषयी गुगल आणि अॅपलला बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स इंडिया म्हणजेच BGBI या गेमवर बंदी घातली आहे.
ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्यावतीने अंधेरी ‘एमआयडीसी’मधील अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र येथे शैक्षणिक आणि रोजगार मेळावा शनिवार दि. 23 जुलै रोजी संपन्न झाला
भारताने मिळवले स्वदेशी हायपरसॉनिक तंत्रज्ञान
रोल्टा कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्वररूमला लागली आग
१ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो. भारताने १९९८मध्ये पोखरण येथे अण्वस्त्रचाचणी करून इतिहास घडवला होता
पंतप्रधानांनी केली विंग कमांडर अभिनंदन यांची प्रशंसा
सरकारने घेतला मोठा निर्णय. तपास यंत्रणांना संगणकावरील माहितीवर नजर ठेवण्याची मुभा.
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची दिवसेंदिवस प्रगती होत असून भारतीय नागरिक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैश्यांचा भरणा करीत असल्याची माहिती सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अर्थांत एसटीपीआयने आज एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.