( Raj Thackeray )राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच टीसचा एक धक्कादायक अहवाल सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालाची राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले.
Read More
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असताना, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ अर्थात ‘टीस’ ( TISS Report ) या संस्थेने एक खळबळजनक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात २०५१ सालापर्यंत मुंबईतील हिंदूंच्या संख्येत घट होऊन, रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचे धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येचे स्वरूप बदलत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबई शहरातील लोकसंख्येच्या रचनेवर खोलवर परिणाम करणारे बदल नमूद केले आहेत. हिंदू लोकसंख्येमधील लक्षणीय घट आणि मुस्लिम लोकसंख्येतील लक्षणीय वाढ ही चिंताजनक बाब असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) च्या माध्यमातून मयंक गांधी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या जीवनात, विशेषतः बीड आणि परळी सारख्या आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त प्रदेशात परिवर्तनाची चळवळ चालवण्यात येत आहे. प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (TISS) द्वारे आयोजित केलेल्या मूल्यांकन प्रभाव अभ्यासामध्ये GVT च्या उपक्रमांचा उल्लेखनीय प्रभाव स्पष्ट झाला आहे. GVT ने कृषी विकास आणि शेतकरी कल्याण क्षेत्रात आश्चर्यकारक आणि दृष्टीक्षेपात येणारी प्रगती केली आहे.
अभ्यंगाचे विविध पैलू या लेखमालेतून वाचकांसमोर सादर केले आहेत. अभ्यंग कोणी करावा, कधी व कसा करावा, कुठले तेल वापरावे इ. सर्व मुद्द्यांवर विवेचन केले आहे. याच बरोबर अजून एक मुद्दा म्हणजे Touch therapy च्या बद्दल थोडे आज जाणून घेऊ.