( Sri Chakradhar Swami ) महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
Read More
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमात्मस्वरुपाचे आकलन होऊ लागते. ते स्वरुप सर्वत्र भरून राहिले आहे. त्या व्यतिरिक्त अन्य दुजेपण नाही, असे मनाला वाटू लागते. पुढे नंतर ही जाणीवही मावळल्यावर मनाची उन्मनी अवस्था होते. या तुर्यातीत अवस्थेत, शब्द किंवा भाषाही उरत नाही. सर्वत्र रामाचे दर्शन होऊ लागते, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. ही परमात्मस्वरुपाची अनुभूती येऊ लागल्यावर मन त्याला कसे सामोरे जाते, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत. ही अनुभूतीची प्रक्रिया असल्याने, मागील श्लोकातील विचाराचा हा पुढील भाग आ
स्वामी नरेंद्राचार्य संस्थान वसई येथे ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले
मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. त
मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
Hindu temple अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करत हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहचवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच मंदिराला अपवित्र म्हणण्याची त्यांनी हिंमत केली आहे. या घटनेवर भारत नाराजी व्यक्त केली असून संबंधित घटने प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, हे अज्ञातांनी कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
‘मी पाठीशी आहे' हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभव्हायला मिळणार आहे.
विश्वातील अगम्य घटनांच्या न समजणार्या कार्यकारणभावाच्या अथवा निमित्तकरणाच्या जिज्ञासेतून, ‘देव’ कल्पना उदय पावली. लोक आपण शोधलेल्या देवाला श्रेष्ठ मानून, त्याची पूजा, उपासना करू लागले. त्यात वेदात वर्णन केलेल्या, कुलपरंपरेनुसार अथवा भीतीपोटी आलेल्या, अनुकरण करण्यातून आलेल्या अनेक देवदेवतांना लोक भजू लागले. त्यामुळे ‘जगी पाहता देव कोट्यान्कोटी’ अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला आपापल्या देवाचा, भक्तीचा वृथा अभिमान होऊन, गर्व निर्माण झाला. इतरांच्या देवकल्पनेला तो तुच्छ मानू लागला. पुढे क्षेत्रदेवाची कल्प
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
विश्वव्यापाराचा विचार केला, तर या जगातील जीव अव्यक्तातून व्यक्त दशेला येणे आणि काही काळानंतर, व्यक्तातून अव्यक्तस्थितीला जाणे या प्रक्रिया अनंतकाळापासून अखंडपणे चालू आहेत. हे सांभाळणारी कुणीतरी अज्ञात शक्ती असली पाहिजे, या कल्पनेतून देव-देवतांची निर्मिती झाली आहे. जो तो आपापल्या देव-देवतांचा अभिमान बाळगून राहिला आहे. अडाणी- अशिक्षित माणसांनी परंपरागत तसेच अज्ञानी समजुतींनी, भीतीपोटी अनेक देव मानले व ते त्यांची भक्ती करू लागले.
मानवाला निसर्गाकडून कल्पनाशक्तीची अपूर्व देणगी लाभली आहे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण, विश्वातील ऐहिक गोष्टींचे रहस्य उलगडून ज्ञान मिळवू शकतो. तसेच, या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपण शाश्वत अशा भगवंताची, सद्वस्तूची ब्रह्मानुभूती घेऊन मानवी जीवनाचे सार्थक करू शकतो. परंतु, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मानुभूती या सहजसाध्य नाहीत. सद्वस्तू स्वयंप्रकाशी आणि सर्व विश्वाला व्यापून टाकणारी अशी अफाट असली, तरी काही कारणांनी तीसुद्धा झाकाळून जात असल्याने, ती लगेच अनुभवता येत नाही. याचे स्पष्टीकरण आता स्वामी एका दृष्टान्ता
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या भाषेत एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखती दरम्यान सुनावले आहे. भारतात राहणाऱ्या कट्टरपंथींनी पाकिस्तानात स्थलांतरण करून वास्तव्य करावे. या कट्टरपंथी मुस्लिमांच्या मागणीमुळेच भारत देशाची फाळणी झाली असल्याचे भाष्य त्यांनी एका मुलाखती दरम्यान केले होते.
जगातील सर्व मानव विविधता स्वीकारूनही, परस्परांचा आदर आणि सन्मान करीत गुण्यागोविंदाने राहावेत अशी ज्यांच्या मनात प्रामाणिक इच्छा आहे, त्या सर्वांना दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या १७ दिवस चाललेल्या जागतिक धर्म परिषदेच्या पहिल्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी ( Swami Vivekanand ) केलेले पाच मिनिटांचे भाषण व त्यात त्यांनी मांडलेला दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल असा आहे. ते उत्स्फूर्त भाषण स्वामी विवेकानंदांच्या मुखातून सर्वांनी ऐकले असले, तरी ते ईश्वरानेच त्यांच्या मुखातून केलेले भाष्य आहे ही वास्तविकता समजून घ
Shri Swami Samarth अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडणार्या स्वामी विवेकानंद यांच्या समाधीस्थानाचे दर्शन संधी असून देखील राजकारण म्हणून स्टॅलिन ( CM Stalin ) यांनी चुकवले. त्यामुळे देशभरातील हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. तसेच द्रमुक नेत्यांच्या हिंदूविरोधी मानसिकतेचे दर्शनदेखील झाले आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हा अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे.
पारमार्थिक आचरणात तर अहंभाव हानिकारक ठरतो. यासाठी स्वामी, ‘अहंतागुणे सर्वही दु:ख होते’ असे म्हणतात. हे आपण मागील तीन, चार श्लोकांतून पाहिले. या पुढील श्लोकात स्वामी देहबुद्धी कशी घातक आहे, यावर भाष्य करीत आहेत.
येत्या २७ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या योजनेमुळे कायदेशीर जमीनधारकांची मालकी सिद्ध होणार आहे. बुधवारी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत बावनकुळेंनी ही माहिती दिली.
आजमगड : अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी संभल, बांगलादेशसह धर्माच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. यासोबतच "बांगलादेशातील हिंदूंसाठी ( Hindu ) वेगळा देश तयार करण्यात यावा," असेही ते म्हणाले. "अशा वेळी प्रत्येक भारतीय त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येईल." बुधवारी ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
(RBI) ज्या बँक खात्यात सरकारी योजनांचे थेट लाभाचे (डीबीटी) पैसे हस्तांतरीत होतात, त्या खात्याची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू नका, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरातील लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. केवायसीअभावी खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे.
मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वाचा कोणी अपमान करत असेल तरी उद्धव ठाकरे त्यावर कधी व्यक्त होत नाहीत. अर्थात या भूमिकेवरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न उद्धवने धुळीस मिळवली, हेच दिसते,” असे मत ‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती ( Swami ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
मुंबई : ‘सावरकर विचार मंच’, नवी मुंबईच्यावतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. प्रसिद्ध लेखक, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक, संशोधक अक्षय जोग ( Akshay Jog ) यांचे ‘सावरकर आणि गांधी’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यासोबतच ‘सावरकर-आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर मुक्त चर्चासत्रदेखील होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिभवन, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय इमारत, पहिला माळा, सेक्टर-३, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
Sister Nivedita : पाश्चिमात्य जगाचे ऐहिक ग्लॅमर सोडून स्वामी विवेकानंदांचे शिष्यत्व स्वीकारणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा जीवनप्रवास
BAPS स्वामीनारायण मंदिरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाची प्रतिकृती उभारली आहे. त्यानिमित्त मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्याशी केलेली खास बातचीत
समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेते विक्रम गायकवाड यांनी समर्थांची भूमिका साकारली असून ती करताना आलेले अनुभव त्यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितला.
मराठी संतांनी रामाला परब्रह्म म्हणून आराध्य मानून त्याची स्तुतिस्तोत्रे गायली आहेत. पण, संत एकनाथ आणि संत समर्थ रामदास यांनी रामकथेकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले आणि परवशतेने गांजलेल्या, पिचलेल्या, आत्मस्वाभिमानहीन हिंदू समाजात पराक्रमी पुरुषार्थी कोदंडधारी रघुवीराचे गुणगान करीत क्षात्रतेजाचे जनजागरण केले. या दोन रामकथाकारांनी ‘देवबंधमोचक’ योद्धा रामाचे विजिगीषू दर्शन आपल्या साहित्यातून घडवले. ‘राम कर्ता’ हा त्यांचा निष्ठाभाव आदर्श व अनुकरणीय आहे.
प्रभू रामचंद्रांचे सद्गुरु म्हणून नाम, वर्णन, भक्ती, उपासना आणि चरित्र या गोष्टींचे समर्थ रामदास स्वामी अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन करतात. त्यांनी अनेक नाममुद्रा घेऊन भक्तिरचना केलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये रामदर्शनाचे विलोभनीय इंद्रधनुष्य आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा, ‘देवबंधमुक्ती’ करणार्या योद्ध्या रामाचा, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून स्वीकार केला. ‘धर्म जागो राघवाचा।’ म्हणत समर्थांनी समाजात स्वत्वाचे, सामर्थ्याचे जनजागरण केले.
मानवी मन हे नाना विषयात गुंतलेले असते. या विषयांच्या चिंतनातून मनाला मिळणारे सुखच भौतिक जगालाच सत्य मानण्याची खरी सुरुवात आहे. कारण या सुखातून मनाला बाहेर पडावेसे वाटत नाही. मात्र हे सुख माणसाला त्याच्या अस्तित्वाची ओळख करून देण्यास सक्षम नाही. ही ओळख करून घेण्यासाठी अंगीकार करण्याच्या मार्ग समर्थ रामदास स्वामींनी सांगितला. त्या श्लोकाचा हा भावार्थ...
मराठी संतपरंपरेतील थोर साक्षात्कारी, संत रामदासस्वामी हे रामदास्य भक्तीद्वारे ‘समर्थ’ झाले. श्रीराम हेच त्यांच्या जीवनाचे व कार्याचे अधिष्ठान व सारसर्वस्व होते. श्रीराम हीच त्यांची इष्टदेवता, सद्गुरू, सखा आणि प्रेरणा होती. त्यांचे सारे साहित्य रामभक्तीचा अमृतठेवा आहे. रामकथेचा ‘राष्ट्रीय ग्रंथ’, ‘राष्ट्रप्रेरणा ग्रंथ’ म्हणून संत एकनाथांप्रमाणेच समर्थ रामदासांनी जोरकस पुरस्कार केला. त्यामध्ये विश्व उद्धारण्याचे सामर्थ्य आहे. देव, देश व धर्मासाठी, निस्तेज समाजाला पुरुषार्थाने सज्ज करण्याचे महान ऐतिहासिक कार्य
शिकागो येथील ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार राहिलेल्या दिवंगत वीरचंद राघव गांधी यांचे घर हा वारसा आहे. तो आम्ही नष्ट होऊ देणार नाही. हे आम्ही ठेकेदारालाही समजावून सांगितले असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी देशभरात दौरे केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता प्रचारसभा संपवून तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील प्रसिध्द विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ३० मे रोजी आध्यत्मिक दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४८ तास ध्यानधारणा करणार आहेत.
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
आज बुधवार दि. ८ मे. परमपूज्य गुरूदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचा १०८वा जयंती दिवस. तसेच दि. ८ मे २०२३ ते ८ मे २०२४ हे संपूर्ण वर्ष स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे १०८वे जयंती वर्ष म्हणून ‘चिन्मय मिशन’च्या संपूर्ण विश्वभरातील केंद्रे व आश्रमांमध्ये साजरे झाले. अनेकविध आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे झाले. त्यानिमित्ताने गुरूदेव स्वामी चिन्मयानंदांचे संक्षिप्त चरित्र व ‘चिन्मय मिशन, कल्याण’ या नवोदित केंद्राची वाटचाल याविषयी माहिती देणारा हा लेख...
सज्जनांना त्रास देणार्या, देवांना तुरुंगात टाकणार्या, सीतेचा मानभंग करणार्या लंकासम्राट रावणाचा अंत रामाने केला होता आणि सार्यांना जाचातून मुक्त केले होते. रामचरित्राचा हा वेगळा अर्थ, सामाजिक आशय स्वामींच्या लक्षात आल्याने दिल्लीसम्राट कपटी, क्रूर औरंगजेबाचा अंत रामावतारी पुरुषाकडून होणार आहे, असे मानून स्वामींनी रामकथा आपल्या समाज व संस्कृती रक्षणासाठी श्रेष्ठ मानली.
माणूस जन्माला आल्यानंतर जीवनात त्याला अनेक स्थित्यंतरे पाहावी लागतात. त्यातून त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती तयार होत जाऊन व्यक्तिमत्व तयार होते. त्यात संगतीचा मोठा परिणाम दिसून येतो. मन वायूरूप असल्याने चंचल, अस्थिर असते. तथापि मनाची एक विशेषता म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली, तर मन तो विचार सहसा सोडत नाही. आपल्या जीवनातील ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयाकडे जाण्याचे जे मार्ग असतात, त्यावर सारासार विचार करून आपण अनुरूप मार्गाची निवड करतो. मनाला ध्येयविचाराची खात्री पटली की, त्याप्रमाणे आचरण घडू लागते आणि ध्येया
सामान्य माणसाची सुख शोधण्याची पद्धत भौतिक म्हणजे प्रापंचिक अशाश्वत माध्यमावर अवलंबून असल्याने, त्यासंबंधी आल्हाददायक कल्पना करण्यात माणूस सुखाचा भास निर्माण करीत असतो. तो सुखाभास केवळ कल्पनाधिष्ठित असल्याने प्रत्यक्षात सुखानुभूतीची क्षमता त्याच्या ठिकाणी नसते. बरं ते सुख काही काळ प्रचितीस आले तरी ज्या माध्यमावर ते आधारित आहे, तेच मुळात अशाश्वत, फार काळ न टिकणारे असे असल्याने त्यापासून मिळणारे सुख अल्पजीवी असणार, हे उघड आहे.
अध्यात्माबद्दल बोलायचे तर संतांनी अंतिम सत्य जाणलेले असते. भगवंताची प्रचिती घेतलेली असते. मग त्यांचे सांगणे, त्यांची अनुभूती, आपण का स्वीकारत नाही? भगवंत आहे, हे जाणूनही काही माणसे आपल्या ज्ञानाहंकाराने ते नाकारतात. त्यांना स्वामींनी ‘पापी’ म्हटले आहे. कारण, ते इतरांच्या बुद्धीत ईश्वराविषयी भ्रम निर्माण करतात. ही माणसे जाणूनबुजून ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. इतरांचा बुद्धिभ्रंश करतात, म्हणून स्वामी त्या देह बुद्धीधारक अहंकारी माणसांची दुरात्मा, अतिशय वाईट (महांनष्ट) व चांडाळ म्हणजे दुष्कृत्ये करणारे म्हणून
आदर्श हिंदू व्यक्ती कोणत्या गुणांनी युक्त असावयास हवी, याचे ‘ज्ञान’ ज्यांच्या चरित्रातून होते व तसे स्वतःस घडविण्यासाठी जीवनभर पुरेल, अशी ‘प्रेरणा’ ज्यांच्या जीवनचरित्रातून प्राप्त होते, असे श्रीगुरुजींचे चरित्र. आज विजया एकादशी, तिथीनुसार श्रीगुरुजींची जयंती. त्यानिमित्ताने श्रीगुरुजींच्या हिंदुत्वाच्या परिपूर्ण गुणांचे हे विचारपाथेय...
श्लोक क्र. ११६ ते १२६ या गटातील श्लोकात शेवटची ओळ ‘नुपेक्षी कदा देव भक्तीभिमानी’अशी असताना या श्लोक क्र. १२३ मध्ये मात्र ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ अशी घेतली आहे. कारण, देवांच्या अवतारातील रामावताराच्या पराक्रमाचे वर्णन या श्लोकात आहे आणि रामदासांना कोदंडधारी पराक्रमी रामाचे विलक्षण आकर्षण आहे.
देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न (मरणोत्तर) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार शुक्रवारी केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आला. त्यानिमित्ताने या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा कार्यगौरव करणारा हा लेख...
केंद्र सरकारने चौधरी चरण सिंह यांना ’भारतरत्न’ पुरस्कार परवाच जाहीर केला. ते देशाचे माजी पंतप्रधान राहिले आहेत. असे नेते होते, ज्यांच्या मनात नेहमीच शेतकरी आणि गाव होते. राजकारणाबरोबरच ते ग्रामीण भारताचेही मोठे अभ्यासक होते. एक प्रकारे केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च सन्मान ’भारतरत्न’ देऊन, शेतकर्यांप्रति असलेले आपले प्राधान्य व्यक्त केले आहे.
केंद्र शासनाने प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांची ’भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी निवड करून, एका अलौकिक कृषी शास्त्रज्ञ असलेल्या सुपुत्राचा सन्मान केला आहे. त्यामुळे याचा आनंद मला त्यांचा विद्यार्थी म्हणून विशेष आहे. देशातील कृषी क्षेत्र, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी यांनी देश उभारणीसाठी गेल्या ५०-६० वर्षांत दिलेल्या योगदानाचाही हा सन्मान आहे, अशा माझ्या भावना आहेत. त्यांचा विद्यार्थी म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी हा अभिमानाचा क्षण वाटतो. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आठवणींचा पट तरळतो, तेव्ह
केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
या स्मरण पाट्यांद्वारे ज्यू समाज संपूर्ण जगाला सांगतो आहे की, आम्ही आमची वांशिक कत्तल विसरलेलो नाही. या पाट्या बनवण्याच्या व्यवसायामुळे गुंथर डेमनिगला युरोप खंडाचा ‘स्मरणप्रमुख’ (रिमेंबरर-इन-चीफ) असं गमतीने म्हटलं जात आहे.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी श्रीरामांवर आणि राम मंदिराच्या उभारणीवर वादग्रस्त विधाने केली आहेत. यापुर्वीही त्यांनी हिंदु देवतांचा आणि सनातन धर्माचा अवमान करणारी वक्तव्ये केली आहेत. मंगळवारी, २३ जानेवारीला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या शताब्दी सोहळ्यात सपा नेत्यांच्या उपस्थीतित ते बोलत होते.
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार स्वामी प्रसाद मौर्य हे हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधाने करत असतात. आता कारसेवकांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे ते चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी कारसेवकांना 'अराजक घटक' म्हणून संबोधले आणि तत्कालीन मुलायमसिंह सरकारच्या कारवाईचे समर्थन केले.