Supriya Nair

आत्महत्येची ‘कोटा फॅक्टरी’ आणि विद्यार्थ्यांच्या नैराश्याची कारणमीमांसा

राजस्थानमधील कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल, त्यातून त्यांना होणारा मानसिक तणाव, यातून बाहेर कसे पडावे, याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणार्‍या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल परखडपणे फारशी चर्चा झाली नाही. तसेच मानसिक तणावासारख्या गंभीर विषयावर आजही मोकळेपणाने संवाद होत नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने ‘शहीद

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121