बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
Read More
(Pakistan) पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड काय सुरू आहे? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जौनपूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमींमध्ये सुमारे सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तणावामुळे गावात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या वादात राधेश्याम पाठक नावाच्या वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. शंभू चौधरी आणि त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा आरोप आहे. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मृताच्या कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी एकूण चार आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना शुक्रवार, दि. १० मे २०२४ घडली.
चिपळुण मध्ये भास्कर जाधवांच्या समर्थकांनी निलेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. चिपळुण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गा लगत असलेल्या भास्कर जाभव यांच्या कार्यालयासमोरुन निलेश राणेचा ताफा जात असताना त्यांच्यावर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी त्या ताफ्यावर दगडफेक केली.
जगभरात सध्या एका युध्दाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. इस्त्रालय-पॅलेस्टाईन युध्दाची आठवण भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामन्यात क्रिकेटरसिकांना यावेळी आली. या अंतिम सामन्याच्या १४व्या षटकावेळी विराट कोहलीला मिठी मारण्याकरिता पुढे सरसावला होता. परंतु, विराट कोहलीने याकडे साफ दुर्लक्ष केले. दरम्यान, अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने पॅलेस्टाईन ध्वजासमान चेहऱ्यावर मास्क लावले होते.
वीणा मलिक, (बिग बॉसमध्ये भारतात पैसे आणि नाव कमवून भारतालाच भलेबुरे बोलणारी पाकिस्तानची दीडदमडीची नटी.) तर तिने अॅडॉल्फ हिटलरचे विधान ट्विट केले- “जगभरातल्या सगळ्या ज्यूंना मारणार. पण, काही ज्यूंना जीवंत ठेवणार. कारण, त्यांनी जगाला सांगू दे की, आमच्या ज्यूंची कशी कत्तल झाली.” तिच्या या ट्विटवरून तिची मानसिकता कळते. माणसावरच्या अत्याचाराचे, निष्पापांच्या खुनाचे, मुलीबाळींच्या वरच्या दुःखद अन्यायाचे समर्थन करणे ही धार्मिकता नाही, तर अधर्म आहे. आता आपल्या देशातही ‘सेव गाझा’ म्हणत काही लोक रस्त्यावर उतरतील. ‘इ
चोर-लुटारूंसारखे तोंड बांधून दगडफेक करणे, महापुरुषांच्या नावाबाबत, पुतळ्याबाबत अति-अतिसंवेदनशील होत कायदा हातात घेणे, हे असले प्रकार राज्यात घडलेले म्हणजे घडवलेले. हे सगळे घडवणारे सूत्रकार हे जाणते-बिणते आहेत, ते ‘मास्टर्स ऑफ अॅक्टिंग’ आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी 'फाईट' सिनेमाच्या निर्मात्याची गाडी फोडली आहे.