Summit 2025

ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान

सीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्‍या ब्रिगेडियर अमिताभ झा ( Brigadier Amitabh Jha ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचा ‘शांतीरक्षा’ उपक्रम हा त्यापैकीच एक होय! भारताच्या सैनिकांनी जगभरातील अनेक संघर्षात्मक परिस्थितीमध्ये स्वत:ला मानवतेच्या आणि जागतिक शांततेच्या रक्षणासाठी झोकून दिले आहे. हुतात्मा ब्रिगेडियर अमिताभ झा यां

Read More

'सुरक्षित राहायचे असेल तर राज्य सोडा': आता मिझोरामच्या मैतई समुदायाला धमकी!

एकीकडे मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मिझोराममधील मैतई समुदायाला आता धमक्या आल्या आहेत. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ST (अनुसूचित जमाती) दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते, ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे कुकी समाजातून संताप व्यक्त होत आहे. आता मिझोराममधील मैतई समुदयाला धमकी मिळाली आहे. जर त्यांना त्यांच्या जीवावर प्रेम असेल तर त्यांनी राज्य सोडावे, अशा स्वरुपाची धमकी मैतई समुदायाला देण्यात आलेली आहे.

Read More

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई लग्नाच्या बेड्यात

पाकिस्तानी कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई (२४) हिने ब्रिटनमध्ये लग्न केले आहे. मलालाने असर नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. मलालाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे पालकही दिसत आहेत.मलालने लिहिले - आज माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी गाठ बांधली आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील आमच्या घरी माझ्या कुटुंबासोबत एक छोटा निकाह सोहळा केला. पुढच्या प्रवासासाठी आम्ही पुढे जाण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या शुभेच्

Read More

‘एनएससीएन-आयएम’चा खरा चेहरा; नागा शांतता करार

नागा शांतता प्रयत्नातील केंद्र सरकारतर्फे प्रमुख संवादक म्हणून भूमिका निभावणारे नागालँडचे तत्कालीन राज्यपाल आर. एन. रवि यांनी तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यात नागा शांतता करारातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारने आता गुप्तचर यंत्रणेचे माजी विशेष संचालक ए. के. मिश्रा यांना नागा गटांसोबत शांतता चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. आसामचे आणि नागालँडचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि नेफियू रिओ यांनी मंगळवारी दिमापूर येथे ‘एनएससीएन-आयएम’चे सरचिटणीस थुईंगांग मुईवाहची

Read More

अयोध्येच्या निकालाविरोधात डॉ. मोहंमद अय्युब यांची सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन

हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट : विहिंप

Read More

विवेकानंद केंद्रास भारत सरकारचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर

ग्रामविकास, शिक्षण क्षेत्रातील कार्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121