‘पुणे तिथे काय उणे’ असं अगदी अभिमानाने म्हटलं जातं. कारण, येथे जो आला त्याची भरभराट झाली आहे. या पुण्याच्या गुणामुळेच अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी पुण्यात दाखल होतात. काटेशिरसगावचे अनंतराव साळुंके आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे जोडपंदेखील कामाच्या शोधासाठी १९४३ साली पुण्यात आलं
Read More