Sumangala Suresh Shevde

मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार! ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगारप्रमुखांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी . तसेच अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवुन घेतले जाणार नाही! असा सज्जन दम परिवहन मंत्री त

Read More

Marathwada Floods : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? |

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे?

Read More

पावसाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट - ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित संस्था प्रवाशांकडून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून अशा आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थावर कडक कारवाई करावी,असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. त्यानुसार गेली दोन दिवस अशा संस्थावर मोटार परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवावर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवा न

Read More

मुंबईत अतिमुसळधार पाऊस ; सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी

Read More

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पण पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून परिस्थितीचा आढावा

(Mumbai Rains Update) गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. मुंबई उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे

Read More

पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट , शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना शनिवार दिनांक २६जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत तशा प्रकारचे परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ रोजी ऑरेंज आणि दिनांक २६ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121