विरोधी पक्षांची वादग्रस्त विधानं आणि ईव्हीएमचं राजकारण!
Read More
हिदुत्ववादी विचारवंत विर सावरकर यांच्याविरोधातील वक्तव्याबाबत राहुल गांधी यांना लखनऊ येथील दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावला होता. न्यायालयाच्या या आदेशाला गांधीनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते. त्या आव्हानाला उत्तर प्रदेश सरकारने विरोध केला आहे. गांधी यांनी “पूर्वनियोजित कृतीद्वारे समाजात द्वेष पसरवला," असा आरोप करत राज्य सरकारने त्यांच्या याचिकेची फेटाळणी करण्याची विनंती केली आहे.
Maharashtra new sarcastic emperor Sapkal statements can be said to be a guide to the future course of the Congress at present एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली
Rahul Gandhi statement Lord Shri Ram a mere mythological character राहुल गांधी यांनी प्रभू श्रीराम यांना केवळ पौराणिक पात्र म्हटल्याने, देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य ही कुठलीही तात्कालिक चूक नसून, ती काँग्रेसच्या आजवरच्या दीर्घकालीन हिंदूविरोधी दृष्टिकोनाची पुराव्याने सिद्ध होणारी साखळी आहे.
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर व्यक्त केलेला अविश्वास हा देशाच्या प्रतिमेला हानिकारक असाच आहे.
( India on Prime Minister Yunus controversial statement ) बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याच्या वल्गना करताच, भारताने आता त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने आता बांगलादेशला व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील भारतीय किनारा वापरण्याची परवानगी दिली होती. आता भारत सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार बांगलादेशला भारतीय किनारा वापरण्याची बंदी करण्यात आली आहे.
( Akhilesh Yadav controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी माफी मागावी. तसेच, चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे. ‘सपा’ नेते अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबाबत वाद
प्रभू राम हीच भारताची खरी ओळख. कारण, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत समस्त भारतीयांना एकत्र आणणारा दुवा हा रामच आहे, हे गतवर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून दिसून आले. पण, गेल्या दहा वर्षांत आपला प्राचीन वैभवशाली आत्मा पुन्हा प्राप्त करणार्या भारताबद्दल या विकृत आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित लिब्रांडूंना म्हणूनच भीती वाटतेे. त्यापैकीच एक म्हणजे खरा भारत आणि या भारताचे मर्म न समजलेल्या इंदिरा जयसिंह!
‘लार्सन आणि टुब्रो कंपनी’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच मजुरांबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. एकप्रकारे सरकारी योजनांच्या यशाची ती कबुलीच होती. मात्र, त्यात मजुरांच्या परिस्थितीचा विचारही नव्हता हे तितकेच सत्य. श्रमसन्मानाचे करण्याचे वातावरण देशात निर्माण होण्याची गरज या विधानाने अधोरेखित केली आहे.
मराठा समाजाची लोकं सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे. आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये, असा मोलाचा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे. जो मराठा समाज सर्व पक्षांत,
ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर समलैंगिक पुरुषांबद्दल असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप होत आहे. इटालियन वृत्तपत्रांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात दि. २० मे रोजी पोप फ्रान्सिस यांनी बंद दाराआड बैठक घेतली होती. येथे त्यांनी समलैंगिक लोकांसाठी इटालियन भाषेत अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला.
आरबीआयने आपल्या नियमावलीत बदल केले आहेत. आता नव्या कायद्यानुसार कर्जदाराला बँकेकडून 'की फॅक्ट स्टेटमेंट ' द्यावे लागणार आहे. त्यामध्ये बँकेला सगळी इत्यंभूत माहिती ग्राहकाला द्यावी लागणार आहे.आकारलेली किंमत,एकूण फी,वार्षिक कर्जाचे दर, वसूलीची धोरणे व नियम,तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक व दुसरीकडे ट्रान्स्फर केले असल्यास थर्ड पार्टीची माहिती ही सगळी माहिती ग्राहकांना पारदर्शकतेने कळवावी लागणार आहे.
हिंदू धर्माविरोध वादग्रस्त वक्तव्य करणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. अझहरीवर भाषणातून द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. एटीएसने अझहरीला मुंबईतील घाटकोपर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलानाविरुद्ध कलम १५३ (ए), ५०५ यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्कि
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी म्हणजे व्यंगत्व नसल्याचे सांगत 'सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा'ला विरोध केला होता. यावर अंकिता वालावलकर हिने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना, “स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबद्दल योग्यच वक्तव्य केले आहे”, असे स्पष्टपणे म्हणाली.
२०१६ मधल्या नोटबंदी व नवीन नोटा वापरात आल्यानंतर १९ मे २०२३ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने २००० चा नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचा सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २००० पैकी ९३ टक्के नोटा बँकेत परतल्याचा अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितला आहे.
वृत्तनिवेदक, रेडिओजॉकी म्हणून आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या रश्मि वारंग यांच्या जीवनप्रवासावरील लेख...
Sanjay Raut विधिमंडळ आणि विधिमंडळ सदस्यांविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून हक्कभंग आणला जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळ चोर मंडळ असल्याचे विधान करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची हालचाल सुरू झाली आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत काय सुधारणा झाल्या ?सरकारने आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी कितपत झाली ? देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना दिली. आर्थिक पाहणी अहवाल हा संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी एक दिवस आधी सादर केला जातो.
बू आझमी यांच्या पाठच्या पिढीचा मागोवा घेतला, तर साधारण पाच-सहा पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज कोण होते? आझमींचे पूर्वज जर याच भारत देशातील असतील, तर त्यांचे मूळ पूर्वज मुस्लीम असणे शक्यच नाही. पण, आपण किती कट्टर मुस्लीम आहोत, हे दाखवण्यासाठी अबूसारख्यांवर आपण औरंगजेबाची औलाद आहोत, हे सिद्ध करण्याची नामुश्की येते
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होणे यात नवीन काहीच नाही. या पूर्वीही अनेकदा बेताल वक्तव्ये करून तोंडघशी पडले आहेत. यावेळी, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा “राष्ट्रपत्नी” असा उल्लेख केला आहे, आणि सभागृह तहकूब करावे लागले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी तीस्ता सेटलवाड आणि इतर दोघांच्या अटकेवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अनुचित टिप्पणीबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या टिप्पण्यांना दिशाभूल करणारे आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. सेटलवाड, माजी पोलीस अधिकारी संजीव भट्ट आणि गुजरातचे माजी डीजीपी आणि आप नेते आरबी श्रीकुमार यांना २००२च्या गुजरात दंगलीबद्दल तपासकर्त्यांना खोटे बोलून खळबळ माजवल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की त्यांचे सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंमलात आणणार नाही. त्यांच्या सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ एका मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार केरळमध्ये कोणालाही ‘धर्मावर आधारित राष्ट्रीयत्व ओळखण्याचा’ अधिकार नाही. 'याबाबत राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणाले.
राजकारण सुरू झाले की, मग विकृत इतिहासकारांकडून निराधार, पुराव्याशिवायच्या वायफळपणाचा प्रसार करण्याचे उद्योग चालू केले गेले. तसे करण्यातून संबंधित जातीतल्या तरुणांची टाळकी भरकटतात आणि आपल्या म्होरक्याची राजकीय कारकिर्द देदीप्यमान व्हावी म्हणून ती जळत राहतात. तशी अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेल्यांची झाली आहे.
राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधार
मेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर यांनी भारत विरोधात विधान केल्याने संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देशात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी आमचा मुद्दा सविस्तरपणे ऐकून घेतल्याची माहिती नितीशकुमार यांनी भेटीनंतर दिली. देशात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.
निषेध करण्याचा मार्डचा इशारा!
राहुल गांधींकडून पुन्हा स्वातंत्रवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख
काँग्रेसच्या नेत्यांना दुसर्या पक्षाने देशहिताच्या दृष्टीने केलेली चांगली कृती दिसत नाही. त्यांना त्यात वाईटच दिसते. काँग्रेसच्या दोन नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तिहार कारागृहाची हवा खाऊन आलेले पी. चिदंबरम यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून हे नेते कशाप्रकारे विचार करतात, ते दिसून येते.
अमरनाथ यात्रेसाठी जी व्यवस्था आणि ज्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत त्या सर्व काश्मीरच्या नागरिकांविरोधात आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही. चौकशीसाठी मायदेशी बोलावले.
"मी ठुमकेवाली नाही एक कलाकार आहे, ज्याचे विचार जसे असतात त्याला समोरची व्यक्ती तशीच दिसते, खासदार अश्विनी कुमार चोप्रा वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. मी एक कलाकार आहे, आणि माझे काम उत्तम करणे मला येते." अशा शब्दात कलाकार सपना चौधरी हिने खासदार चोप्रा यांच्या विधानावर सडेतोड टीका केली.
गेल्या महिन्याभरात देब यांनी सलग चार वेळा वादग्रस्त विधान करून नव्या राजकीय वादांना तोंड फोडले होते.
भीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अयशस्वी झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज राज्यसभेत शून्य प्रहरात महाराष्ट्रात घडलेल्या घटनेवर चर्चा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना शांतता राखण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत आहे, संघासाठी समाज हित नेहमीच सर्वतोपरी राहिले आहे