प्रसारमाध्यमांमध्ये उबाठा गटाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून यात दोन जणांची मुख्य प्रवक्तेपदी तर सहा जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
(Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दोन वर्षानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 'सर तन से जुदा' गँग मागे पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नव्हती, परंतु आता मोदी ३.० च्या पुनरागमनानंतर त्यांनीही सोशल मीडियावर देखील पुनरागमन केले आहे. नुपूर शर्माने त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची राजकीय संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवार, दि. ४ एप्रिल २०२४ सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे ते म्हणाले. गौरव यांनी राजीनामा पत्रात काँग्रेसच्या धोरणांचा खरपूर समाचार घेतला.
रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या अर्थात हिंदूविरोधी समन्वय समितीच्या बैठकीत सनातन धर्मास संपविण्याच्या कारस्थानावर चर्चा करण्यात आली, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी लगाविला आहे.
शहर काँग्रेसला तब्बल आठ वर्षांनंतर प्रभारी का होईना, शहराध्यक्ष मिळाले. प्रभारी शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षांतर्गत छाजेड यांच्या विरोधातील गट पुन्हा सक्रिय झाला असून, त्यांच्याकडून शहरात ‘समांतर काँग्रेस’ सुरू झाली आहे. समांतर काँग्रेसने शिवजयंती पाठोपाठ संत गाडगे बाबा महाराज जयंतीदेखील वेगळी साजरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबराचा कथितरत्या अपमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी धर्मांधांनी शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, तेलंगणा, बेळगाव, महाराष्ट्रात गोंधळ माजवून हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिल्लीत गोंधळ माजविणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि भाजपचे प्रवक्ते प्रशांत उमराव पटेल यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुरुवारी 'एफआयआर' दाखल केला आहे. त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती. इकोटेक-३ पोलिस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी दि.०२ रोजी दुपारी १२:५७ वाजता त्याला एका मोबाईल क्रमांकावरून फोन कॉलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या.
कुख्यात ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी संबंधितांसोबत ‘मनी लॉण्ड्रिंग’ केल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे उद्भवलेल्या संकटात राज्यातील सामान्य जनता अक्षरशः होरपळली होती. महाराष्ट्रात तिसरी लाट आल्यास ऑक्सिजनची सज्जता ठेवावी लागेल असा इशारा केंद्राने तेव्हाच दिला होता, व ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्यदेखील केले होते. मात्र अजूनही राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प रेंगाळलेलेच असून राज्य सरकारने ही समस्याच वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र आहे, असेही उपाध्ये म्हणाले.
मंत्री नवाब मालिकांचा केंद्र सरकारवर आरोप
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला
शाळा सुरू करण्याची घोषणा पोकळ : शिवराय कुळकर्णी यांची टीका
तामिळनाडूतील पक्ष प्रवक्ते अमेरिकाई नारायणन यांनी पाकिस्तानातील दोन वर्षे जुना फोटो सोशल मीडियावर टाकून स्थलांतरीत कामगारांचे सध्याच्या ‘लॉकडाऊन’मध्ये कसे हाल होत आहेत, अशी अफवा पसरवली नसती. त्यांच्या त्या खोटेपणाकडे लोकांनी लक्ष वेधले असता, ते ट्विट रद्द करण्यापेक्षा त्यांनी भारतातही तसेच घडू शकेल, असा इशारा सरकारला देण्यासाठी तो फोटो वापरल्याचा बेशरम खुलासा केला आहे. देश व कोट्यवधी जनता कुठल्या संकटात आहे, त्याविषयी इतकी भावनाशून्यता केवळ काँग्रेस पक्षच दाखवू शकेल ना? अर्थात, फक्त काँग्रेसला दोष देण्याचे
कमळ हे देशाचे राष्ट्रीय फुल