आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
Read More
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकीयीकरण करत नाकारलेले निमंत्रण, हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदूद्वेषाच्याच कुनीतीचा पुढचा अध्याय! यामध्ये नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला केलेल्या विरोधापासून ते अगदी काँग्रेसने रामाचे, रामसेतूचे न्यायालयात अस्तित्व नाकारण्याचा दाखवलेला करंटेपणा हा इतिहास अगदी सर्वश्रूत. पण, सेक्यॅलुरिझमच्या नावाखाली होणारा हा हिंदूविरोध एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. आज राम मंदिराचे निमंत्रण नाकारणार्यांचा राजकीय इतिहास बारकाईने तपासला असता, स्वातंत्र्य
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसने पहले प्रभू श्रीराम के अस्तित्व पर प्रश्न उपस्थित किया और बाद में श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम का बहिष्कार किया. क्या यहीं काँग्रेस की नीती है?’ असा प्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित केला, तर काँग्रेसला त्याचे उत्तर देता येणार आहे का, हा विचार करून काँग्रेसधुरिणांना नक्कीच घाम फुटू शकतो!
“सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करणार्या मानसिकतेची जगाला अद्यापि धास्ती आहे. दहशतवादाच्या पायावर जम बसवू पाहण्याचा विचार करणार्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील. मात्र, त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. २० ऑगस्ट रोजी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सोमनाथ मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राहुल गांधी त्यांच्या आजोबांप्रमाणे धर्मपरंपरांचा वारसा नाकारूनही निवडणुकीचे राजकारण करू शकत होते. मात्र, मतांच्या भिकेसाठी राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे ढोंग आरंभले आहे.
आपल्या या कृतीने आपण गुजरातमधील हिंदूंचा विश्वास संपादन करू या विचाराने केलेल्या या कृतीचा परिणाम मात्र भलताच होताना दिसत आहे कारण आता प्रत्येकजण राहूल गांधी यांना त्यांचा धर्म विचारत आहे.