Somnath

जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करायचा हे राहुल गांधींचे एकमेव ध्येय : मुख्यमंत्री

(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्

Read More

टाटांनी केवळ संस्थांची निर्मिती केली नाही तर संस्कृतीही रुजवली : एस.सोमनाथ

भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.

Read More

काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचा ‘राम’रगाडा!

काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकीयीकरण करत नाकारलेले निमंत्रण, हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदूद्वेषाच्याच कुनीतीचा पुढचा अध्याय! यामध्ये नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला केलेल्या विरोधापासून ते अगदी काँग्रेसने रामाचे, रामसेतूचे न्यायालयात अस्तित्व नाकारण्याचा दाखवलेला करंटेपणा हा इतिहास अगदी सर्वश्रूत. पण, सेक्यॅलुरिझमच्या नावाखाली होणारा हा हिंदूविरोध एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. आज राम मंदिराचे निमंत्रण नाकारणार्‍यांचा राजकीय इतिहास बारकाईने तपासला असता, स्वातंत्र्य

Read More

'माझा देवाशी विशेष संबंध' : विजयादशमीला इस्रो प्रमुखांनी भद्रकाली मंदिरात मुलांसाठी केले 'विद्यारंभम'!

'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

Read More

चंद्रानंतर आता सूर्याचे वेध! PM म्हणाले- जिथे कोणताही देश जाऊ शकत नाही तिथे...

इस्रोच्या 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने जगभरात भारताचा गौरव केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, “माझ्या सर्व परिवारातील सदस्यांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आत्मा धन्य होतो. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्राच्या जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंख आहे, हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे, हा क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा आहे, हा क्षण विजयाच्या चंद्रमार्गावर

Read More

‘निवडक कुटुंबांसाठीच’ वास्तू उभारणीचा संकुचित विचार कालबाह्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भिमानाच्या अशा नव्या वास्तूंची भव्य उभारणी केली जात आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

Read More

सोमनाथप्रमाणे अन्य मंदिरे वेळीच न उभारल्याने दहशतवाद वाढला : विहिंप

विश्व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121