आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
Read More
उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सोमवारी बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोघेही परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमवार, २३ डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर असून ते सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे परभणीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्
(MLA Atul Bhatkhalkar) काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी २३ डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
(CM Devendra Fadnavis) परभणीमध्ये संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी (Somnath suryawanshi) या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
नागपूर : परभणीमध्ये ( Parbhani ) संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
मुंबई : “विकासाची भारतीय संकल्पना सर्वांगीण व निसर्गाशी सुसंगत आहे. विकासाच्या पाश्चात्य मॉडेल्समुळे निसर्ग आणि पर्यावरणाची मोठी हानी झाली. आपण स्वतःचे विकासाचे मॉडेल विकसित केले पाहिजे, ज्याचे जग अनुसरण करू शकेल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Dr. Mohanji Bhagwat ) यांनी केले.
’झी नाट्यगौरव २०२४’मध्ये प्रायोगिक विभागातून साहाय्यक अभिनेता होण्याचा मान मिळवणार्या, बारामतीच्या सोमनाथ लिंबारकर यांच्या नाट्यप्रवासाविषयी...
भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मांडणारे कन्हैयालाल मुन्शी | MahaMTB Gappa | Prasad Phatak | Kanhaiyyalal Munshi
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुक आयोगाने ही जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज आपण एका विशेष मतदान केंद्रबद्दल जाणून घेऊ. जिथे प्रत्येक वेळी १०० टक्के मतदान होते. कारण या मतदान केंद्रात मतदान करणारी व्यक्ती एकच आहे. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीत हेच चित्र असते. आम्ही गुजरात राज्यात असलेल्या असाच एका मतदान केंद्राबद्दल बोलणार आहोत.
गुजरातमधील बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझरची कारवाई सुरूच आहे. याच क्रमाने द्वारका आणि सोमनाथजवळील अवैध अतिक्रमणे हटवल्यानंतर जुनागडच्या माजेवाडी वेशीजवळ बांधलेला दर्गा हटवण्यात आला आहे. याशिवाय कच्छमधील काळ्या टेकड्या मोकळ्या सुद्धा अतिक्रमण मुक्त करण्यात आल्या आहेत, त्यानंतर अंजारमध्येही तीन बेकायदा दर्गे या ठिकाणाहून हटवण्यात आले.
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकीयीकरण करत नाकारलेले निमंत्रण, हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदूद्वेषाच्याच कुनीतीचा पुढचा अध्याय! यामध्ये नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला केलेल्या विरोधापासून ते अगदी काँग्रेसने रामाचे, रामसेतूचे न्यायालयात अस्तित्व नाकारण्याचा दाखवलेला करंटेपणा हा इतिहास अगदी सर्वश्रूत. पण, सेक्यॅलुरिझमच्या नावाखाली होणारा हा हिंदूविरोध एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. आज राम मंदिराचे निमंत्रण नाकारणार्यांचा राजकीय इतिहास बारकाईने तपासला असता, स्वातंत्र्य
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसने पहले प्रभू श्रीराम के अस्तित्व पर प्रश्न उपस्थित किया और बाद में श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम का बहिष्कार किया. क्या यहीं काँग्रेस की नीती है?’ असा प्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित केला, तर काँग्रेसला त्याचे उत्तर देता येणार आहे का, हा विचार करून काँग्रेसधुरिणांना नक्कीच घाम फुटू शकतो!
'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' गगययान मोहिमेतंर्गत अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोने चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करत पुन्हा एकदा गगनझेप घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत २०२५ पर्यंत महिलांना अंतराळात पाठविणार आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
भाजप सरकारने केलेली कोणतीही कामगिरी काँग्रेसच्या नेत्यांना खरी वाटत नाही, याला काय म्हणावे! पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्याचे पुरावे द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेबद्दल असे काही तारे तोडण्यात येत असतील, तर आश्चर्य वाटायला नको!
इस्रोच्या 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने जगभरात भारताचा गौरव केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, “माझ्या सर्व परिवारातील सदस्यांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आत्मा धन्य होतो. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्राच्या जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंख आहे, हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे, हा क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा आहे, हा क्षण विजयाच्या चंद्रमार्गावर
“ ‘ताडोबा अंधारी व्याघ्र’ प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
“चांद्रयान-३ या इस्त्रोच्या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, चांद्रयान-३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, इस्त्रोने चांद्रयान-३ प्रक्षेपित करत बजावलेल्या कामगिरीबद्दल संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 चे मोहीम शुक्रवारीदुपारी 2:35 वाजता यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान 3 चे बूस्टर यशस्वीरित्या वेगळे झाले आणि अंतराळ कक्षेत प्रवेश केला.
आज दि. १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’च्या तळावरून ‘चांद्रयान-३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. त्यानिमित्ताने भारताच्या या महत्त्वाकांक्षा मोहिमेचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
चांद्रयान २ च्या अपयशानंतर भारताची महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान – ३ यशस्वी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रोने) कंबर कसली आहे.
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने नेक्स्ट-जनरल नेव्हिगेशनल सॅटेलाइटचे सोमवारी यशस्वी प्रक्षेपण केले. ज्यामुळे समुद्रात जहाजांची रिअल-टाइम स्थिती आणि नेव्हिगेशनशी संबंधित अचूक वेळेची सेवा प्राप्त होणार आहे. दरम्यान, चांद्रयान ३ चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
भारतीय रेल्वेने ‘गर्वी गुजरात’ ही विशेष यात्रा चमकत्या गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा ‘भारत गौरव वातानुकूलित रेल्वेगाडी’च्या माध्यमातून प्रदर्शनीय स्वरूपात समोर आणण्याचा उपक्रम आखला आहे. ‘आयआरसीटीसी’ चालवणार असलेली ही विशेष पर्यटन रेल्वे दि. २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकांवरून आठ दिवसांच्या प्रवासाला निघणार आहे. गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेत चढण्याची आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे
शेणामातीच्या घरातले बालपण, आई-वडिलांचा विड्या वळण्याचा व्यवसाय आणि परिस्थितीचे चटके. सर्व सहन करून गावखेड्यातील मुलांमध्ये इंग्रजीची बीजे रोवणार्या सोमनाथ जहालम गिरी यांच्याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोमनाथमधील नवीन सर्किट हाऊसचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. सोमनाथ मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या सर्टिक हाऊसच्या बांधकामासाठी ३० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रत्येक खोलीतून समुद्राचे दृश्य दिसते अशा पद्धतीने ते बांधण्यात आले आहे.
भिमानाच्या अशा नव्या वास्तूंची भव्य उभारणी केली जात आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
साताऱ्यातील वाईमधील आसले गावचे सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये आले वीरमरण
“सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करणार्या मानसिकतेची जगाला अद्यापि धास्ती आहे. दहशतवादाच्या पायावर जम बसवू पाहण्याचा विचार करणार्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील. मात्र, त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. २० ऑगस्ट रोजी केले.
कोरोनाच्या भयंकर काळानंतर 'फ्री हिट दणका’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत ’फ्री हिट दणका’च्या टीमने हा चित्रपट १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या टीमने चित्रपटातील नायकाच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस. या अभिनेत्रीसोबत नायक म्हणून ‘फँड्री’फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सोमनाथ मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शुक्रवारी दिल्ली विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला. परंतु आता या ठरावावरून आम आदमी पक्षात अंतर्गत कलह होताना दिसून येत आहे.
विश्व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परवा २७ ऑक्टोबर, २०१८ या दिवशी देशभरातल्या भूदल सैनिकी छावण्यांमध्ये ‘इन्फन्ट्री डे’ साजरा झाला. त्या निमित्ताने या पायदळाच्या दिवसाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर टाकलेला हा प्रकाश...
"सोमनाथ 'दा' म्हणजेच सोमनाथ चॅटर्जी माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे होते. आमच्या विचारधारा नक्कीच वेगळ्या होत्या, मात्र त्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे." अशा भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज व्यक्त केल्या. माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राहुल गांधी त्यांच्या आजोबांप्रमाणे धर्मपरंपरांचा वारसा नाकारूनही निवडणुकीचे राजकारण करू शकत होते. मात्र, मतांच्या भिकेसाठी राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे ढोंग आरंभले आहे.
आपल्या या कृतीने आपण गुजरातमधील हिंदूंचा विश्वास संपादन करू या विचाराने केलेल्या या कृतीचा परिणाम मात्र भलताच होताना दिसत आहे कारण आता प्रत्येकजण राहूल गांधी यांना त्यांचा धर्म विचारत आहे.